सोयाबीन पिवळे पडले

सोयाबीन पिवळे पडले 👈 

1] यावर्षी पावसाचे प्रमाण हे कमी जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आज रोजी सोयाबीनचे पान हे पिवळे किंवा लाल पडलेले आहेत 

2] पाण्याचा खंड असताना खालतून मोटारचे पाणी किंवा स्पिंकलरचे पाणी दिल्यानंतर वरचा पाऊस पडल्यास सोयाबीनचे पान लाल व पिवळे पडतात

3] जमिनीमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात ओल नसल्यास अशा परिस्थितीमध्ये तणनाशकाची फवारणी सोयाबीन या पिकावर केल्यास सोयाबीनचे पाने अधिक प्रमाणात पिवळे पडतात

पहिली फवारणी करताना आपल्या शेतात सोयाबीनचा प्लॉट पिवळा किंवा लाल पडला असेल तर खालील औषधी फवारणी मध्ये घेणे गरजेचे आहेत 

1] एसिफेट 75% 30 ग्रॅम ,[ashifet 75%] 

👆 हे फवारणी मध्ये घेतल्यानंतर सोयाबीन या पिकावर अळीचा प्रादुर्भाव त्याच बरोबर चक्री भोंग्याचा प्रादुर्भाव होणार नाही एशीफेट या औषधीचा उग्र वास असल्यामुळे पतंग येऊन अंडी टाकणार नाही 

2] एक्ट्रा थायमॅक्टोझोन 25% 10 ग्रॅम 

ऍसिफेट फवारणी मध्ये घेतल्यानंतर पानं जाड व कडक होतात त्यामुळे सोबत एक्ट्रा 10 ग्रॅम घ्यायचे आहेत जेणेकरून पानाची जाडी वाढणार नाही 

3 ] 1-9--46 किंवा 0-9-46 50 ग्रॅम 

 सोयाबीन पिवळे लाल पडत असल्यास वरील विद्राव्य खत द्यायचे आहे 

4] सल्फर कॉसावेट 80% 30 ग्रॅम 

सोयाबीन पिवळे पडले असल्यास सल्फर कोसावेट wdg 30 ग्रॅम घ्यायचे आहे सोयाबीन पिवळे किंवा लाल पडले असल्यास सल्फर घ्यावे अन्यथा घेण्याची आवश्यकता नाही 

वरील औषधीचे प्रमाण प्रति 15 ते 20 लिटर पर्यंत साठी घ्यावे

खत व्यवस्थापन 

हलक्या जमिनीमध्ये तणनाशकाची फवारणी केल्यानंतर अधिक प्रमाणात सोयाबीन पिवळे पडते तर अशा ठिकाणी फवारणी सोबतच खत व्यवस्थापन करावे खत व्यवस्थापन करताना एकरी 15 ते 20 किलो युरिया हलक्या जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये एकरी दहा ते पंधरा किलो युरिया फेकून द्यायचा आहे युरिया देताना जमिनीमध्ये पुरेशी ओल असणे गरजेचे आहे

 


तूर सोयाबीन अंतर पीक खत व्यवस्थापन

तूर आणि सोयाबीन आंतरपीक खत व्यवस्थापन पहिले ...

भारी जमीन ⭐

भारी जमिनीमध्ये तूर आणि सोयाबीन आंतरपीक घेताना एकरी एक बॅग 10 26 26 हे काकरामध्ये म्हणजे सरीमध्ये फेकून द्यायचे आहे 

हलकी ते मध्यम जमीन ⭐ 

हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये तूर आणि सोयाबीन आंतरपीक घेताना एकरी एक  बॅग 10 26 26 सोबत 5 किलो सल्फर एकत्र मिस करून समप्रमाणात शेतामध्ये फेकून द्यावे

संपूर्ण खत👉 सरी ओढून सरी मध्ये फेकून द्यावे

सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये भारी जमिनी साठी 2 बॅग आणि हलक्या ते मध्यम जमिनीसाठी एकरी तीन बॅग समप्रमाणात शेतात फेकून द्यावे .... त्यानंतर जमिनीमध्ये ओल असताना बैलाचा साह्याने काकरे म्हणजे सरी ओढून किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी ओढून तूर तसेच सोयाबीनची पेरणी किंवा टोकन करू शकता

 

 

 


ॲप मध्ये पेमेंट केल्यानंतर एक्टिवेशन किती वेळात होतो

ॲप मध्ये पेमेंट केल्यानंतर एक्टिवेशन 30 ते 40 मिनिटात दरम्यान होते साईट स्लो असल्यास कधी कधी पाच ते दहा मिनिटाच्या आत सुद्धा एक्टिवेशन आपल्याला बघायला मिळते 

ॲक्टिवेशन झाल्या नंतर सर्वात प्रथम मराठी भाषा निवडावी 👉 त्यानंतर कॉटन पिकावर क्लिक करावे त्या मधे सर्व माहिती लिखित स्वरूपात स्टेप बाय स्टेप दिलेली आहे अजून भरपूर नवीन अपडेट आपल्याला बघायला मिळेल

ॲप मध्ये सुरुवातीच्या फवारणी पासून ते शेवटच्या फवारणी व्यवस्थापनापर्यंत त्याचबरोबर सुरुवातीचे खत व्यवस्थापन ते शेवटचे खत व्यवस्थापन कोणते आणि किती दिवसाला करायला हवे याची डिटेल माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप दिलेली आहे नाही समजल्यास आपण संपर्क करू शकता 

नवीन अपडेट व्हिडिओ आपल्या लवकरच बघायला मिळतील


वाणू नियंत्रण कसे करावे

सोयाबीन पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडल्यास वानु प्रादुर्भाव शेतामध्ये आढळून येतो सुरुवातीला वाणू सोयाबीनचे पान व तसेच झाड बुडापासून कात्रून टाकतात त्यावर लवकरात लवकर नियंत्रण करणे गरजेचे आहे अन्यथा दोन किंवा तीन दिवसात संपूर्ण प्लॉट हा वाणु मुळे नष्ट होऊ शकतो 

वानू/पैसा किडीवर नियंत्रण करायचे असल्यास 👉फुरदान कीटकनाशक एकरी एक किलो प्रमाणे कणीक किव्वा भाता मध्ये मिक्स करून देऊन द्यावे 

फुरदान सकाळी किव्वा सायंकाळी शेतात फेकून द्यावे याचा रिझल्ट तुम्हाला एक ते दोन तासांमध्येच बघायला मिळेल 

सोयाबीन कापूस मक्का तूर या सर्व पिकासाठी याचा वापर आपण करू शकता 

👉खाली दिलेले पीडीएफ ओपन करावे 👉

 

 

 


सोयाबीन बीज प्रक्रिया

सोयाबीन पेरणी करताना बीज प्रक्रिया कोणती करावी 

अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये हरभरा पेरणी करताना कस्तोडिया या औषधीची बीज प्रक्रिये साठी शिफारस केल्या जाते त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनला सुद्धा कस्तोडीया या औषधीची बीज प्रक्रिया करतात पण हे औषधी सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रियेसाठी घ्यायचे नाही याचे कारण म्हणजे सोयाबीन बियाण्यास कस्टोडिया औषधेची बीजप्रक्रिया केल्यास पेरणीनंतर जर्मिनेशन हे दहा ते बारा दिवसाचा दरम्यान होते म्हणजेच जर्मिनेशन उशिरा होते अशा परिस्थितीमध्ये अति पाऊस झाल्यास बियाणे दबण्याची शक्यता असते त्यामुळे  सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रिया करताना कस्तोडिया ही

 औषधी घ्यायची नाही

सोयाबीन बीज प्रक्रिया करताना सर्वात प्रथम आपल्याला सोयाबीनचे जर्मिनेशन तपासणी करणे गरजेचे आहे

सोयाबीन जर्मिनेशन 50 ते 70 टक्के असल्यास कॅस्केड Cascade प्रति एक किलो बियाण्यास 2 मिली घ्यावे Fungicide Swal

Azoxystrobin 2.5% + Thiophanate Methyl 11.25% + Thiamethoxam 25% FS

Systemic Fungicide & Systemic

 Insecticide 0

सोयाबीनचे जर्मिनेशन 70 ते 80 टक्क्यापेक्षा  अधिक असेल तर बीज प्रक्रिया करताना अधिक महागड्या औषधी घेण्याची गरज नाही यामध्ये ट्रायकोट्रर्मा प्रति एक किलो बियाण्यास दहा ग्राम घ्यावे 

किडीचा प्रादुर्भाव होत असल्यास रव्हर्गोल  हे दोन मिली प्रति एक कीलो बियाण्यास घ्यावे Bayer Evergol Xtend - Penflufen 13.28% ww + Trifloxystrobin 13.28% ww FS, Unique Combination, It provides Active Root Growth Promotion

 

 

 

 

 

 


कापूस एकरी झाड सख्या

कपाशी पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास एकरी झाडांची संख्या अधिक असणे गरजेचे आहे आज आपण माहिती घेऊया पारंपारिक पद्धतीमध्ये व त्याचबरोबर अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या ही किती बसते

पारंपारक पद्धत 

1] 3 बाय 2 एकरी झाड सख्या 7260 

2] 4 बाय 2 एकरी झाड सख्या 5445

3] 4 बाय 1 एकरी झाड सख्या 10890

4] 5 बाय 1 एकरी झाड सख्या 8712 

5 ] 5 बाय 2 एकरी झाड सख्या 4356

6] 5 बाय 3 एकरी झाड सख्या 2094

7] 6 बाय 1 एकरी झाड सख्या 7260

8] 6 बाय 2 एकरी झाड सख्या 3630

9] 3 बाय 3 एकरी झाड सख्या 4840 

10] 4 बाय 4 एकरी झाड सख्या 2722

अमृत पॅटर्न अंतर पद्धत 

1] 5-7-1 एकरी झाड सख्या 7260 

2] 4-6-1 एकरी झाड सख्या 8712 

3] 4-8-1 एकरी झाड सख्या 7260

4] 6-8-1 एकरी झाड सख्या 6222 

5 ] 3-6-1 एकरी झाड सख्या 9680

6]2.5-2.5-5 एकरी झाड सख्या 11616

अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने लागवड केल्यास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो त्याचबरोबर वर्षभर हवा खेळती पट्ट्यामध्ये असते कपाशीची उंची पाच फूट झाल्यानंतर दोन तास डाव्या आणि उजव्या बाजूला पायाने दाबनी करायची आहे त्यानंतर जास्तीत जास्त फळ फांद्या जास्तीत जास्त बोंड आपल्याला बघायला मिळतील 👉ह्याच प्रयोगामुळे अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये विक्रमी उत्पादन मिळते त्यामुळे दोन तास जवळ आणि एक तास मोठे अंतर ठेवणे गरजेचे आहे

 

 

 

 


मक्का लागवडीस जमीन कशी असावी

मक्का पिकाचे नियोजन करताना शक्यतोतर चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमीन निवडावी

मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्‍यकता असते. लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते; परंतु अधिक आम्ल (सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त (सामू ८.५ पेक्षा अधिक) जमिनीत हे पीक घेऊ नये, तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी.

आती चीभाड जमिनीमध्ये मक्का पिकाची लागवड करताना बेड वर करावी त्या पूर्वी रासायनिक खत संपूर्ण शेतात फेकून द्यावे 

 

 


सोयाबीन लागवडी ची योग्य वेळ

मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड 10 जून पासून ते 26 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी.आज शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात. यामुळे जमीन मोठ्या प्रमाणावर भुसभुशीत होते.

अशा जमिनीत पेरणी जर ट्रॅक्‍टरने केली तर बियाणे अधिक खोलीवर पडते. अशा वेळी सोयाबीनचे बाह्य आवरण पातळ व बीजांकुर व मुलांकुर बाह्य आवरणालगत असल्यामुळे सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, म्हणून खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते. त्यामुळे पेरणी करताना बियाणे खोलवर पेरणी करू नये

 तसेच पेरणी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी. .

आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण सात जून पासून सोयाबीनची लागवड किंवा टोकन करू शकता सात जून पासून लागवड करताना लॉंग डिव्होरेशन सोयाबीनची जात निवडावी जसे की फुले संगम 726 

चीभाड व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये आपण लवकर पेरणी किंवा टोकन करून जास्त कालावधीची जात  घेऊ शकता 

 


तूर बियाणे कोणते घ्यावे

तुरीचे अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करताना कोणकोणत्या प्रकारच्या जातीची निवड करायला हवी याविषयी माहिती घेऊया 

अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने तुरीची लागवड करताना खालील जातीची निवड आपण

1] 9-1 एकरी झाड सख्या 4840

2] 10-1  एकरी झाड सख्या 4356

3] 8-1 एकरी झाडांची संख्या 5445

वरील पैकी कुठल्याही एका अंतरामध्ये खालील दिलेल्या तुरीच्या जातीची निवड करून आपण टोकण करू शकता  

1] प्रभा Ankur

1] कालावधी 170 ते 180 दिवसात येणारी जात 

2] विविधता _ प्रत्येक शेंगांमध्ये तपकिरी कलरचे ठळक दाणे असतात डाळीचा उत्तम दर्जा 100 दाण्याचे वजन 10-11 ग्रॅम 

3] पेरणीचा योग्य वेळ सात जून पासून एक जुलै च्या दरम्यान

2 चारू अंकुर कंपनी 

1] कालावधी 150 ते 160 दिवसात येणारी जात 

2] 100 दाण्याचे वजन 10 ते 12 ग्रॅम 

3 ] लागवडीचा योग्य कालावधी 7 जून ते पाच जुलै पर्यंत 

4] बी डी एन 716 

शेतकरी बंधुंनो हा तुरीचा वान साधारणता 170 ते 180 दिवसात परिपक्व होणारा असून या वाणाच्या 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम एवढा असून या तुरीच्या वाणाची हेक्टरी उत्पादकता 15 ते 16 क्विंटल एवढी नमूद केली आहे.शेतकरी बंधूंनो या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे तांबड्या रंगाचे असून हा वान मर तसेच वांझ रोगास प्रतिकारक व सलग तुर पेरणीस तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वान आहे.

बी.डी.एन. 716 : शेतकरी बंधूंनो हा वान साधारणता 165 ते 170 दिवसात परिपक्व होतो तसेच याची हेक्टरी उत्पादकता ते 22 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे. हा वाण मर व वांझ रोग प्रतिकारक असून या वाणाची उत्तम प्रतीची डाळ तयार होते. अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादकता देणारा हा वान मध्यम ते भारी जमिनीत व संरक्षित ओलीतला प्रतिसाद देणारा आहे.

विपुला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा शिफारशीत हा वाण 150 ते 170 दिवसात परिपक्व होणार असून सलग तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य आहे तसेच मर वांझ रोगास मध्यम प्रतिकारक आहे. या या वाणाची हेक्टरी उत्पादकता ते 26 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे.


कापूस लागवडीच्या वेळी घ्यावयाची काळजी

कापूस लागवडीच्या वेळी कोणता प्रकारची काळजी घ्यायला हवी 

1] कापूस लागवडीच्या वेळी एका ठिकाणी एकच बी टाकायचे आहे अनेक शेतकरी कापूस टोपण करताना एका ठिकाणी दोन बियाणे टाकतात एका ठिकाणी दोन बियाणे टाकल्यास झाडामध्ये स्पर्धा होते आणि झाड झपाट्याने वाढते त्यामुळे लागवड करताना एका ठिकाणी एकच.बियाणे टाकायचे आहे 

2]  उन्हाळ्यामध्ये कापसाची लागवड करताना अनेक शेतकरी ड्रीप वर कपाशीचे लागवड करतात ड्रीप वर कपाशी लावगड करताना जिथे ड्रीपरचे पाणी पडते त्याच ठिकाणी कपाशीच्या बियाण्याची टोकन करायला नाही पाहिजेत👉 जिथे ड्रीपरचे पाणी पडते त्याच्या  पाच ते सहा इंच समोर किंवा मागे लागवड करावी जेणेकरून कपाशी लाल पडणार नाही 

3] बीज प्रक्रिया कपाशी या पिकाला टोकन करताना बीज प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही कारण सुरुवातीलाच पॅकिंग करण्यापूर्वी बियाण्याला इमिडा क्लोरोप्रिड याची बीज प्रक्रिया केली जाते 

4] उन्हाळ्यामध्ये लावगड करण्यापूर्वी जर आपण स्पिंकलरच्या साह्याने जमीन ओली केली आणि नंतर लावगड करून पाणी व्यवस्थापन केले तर जमिनीतील उष्णता कमी होईल आणि जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होईल  

5] कापूस लागवड करताना बियाण्याच्या पॉकेटमध्ये आलेल्या नॉन बीटी ची लागवड करण्याची आवश्यकता नाही अनेक बियाणे मध्ये नॉन बिट मिक्स येते काही बियाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे पॉकेट दिल्या जाते तर ते लागवड करण्याची आवश्यकता नाही

 


अर्ली सोयाबीन टॉप जाती

मागच्या वर्षी शेवटी अधिक पाऊस पडल्यामुळे जास्त कालावधीच्या सोयाबीन जातीचे उत्पादन अपेक्षित आले नाही त्यामुळे अनेक शेतकरी यावर्षी अर्ली म्हणजेच लवकर येणाऱ्या सोयाबीन जातीची निवड करत आहेत 

लवकर येणाऱ्या जातीच्या अपेक्षित उत्पादन

अर्ली सोयाबीन म्हणजेच लवकर येणाऱ्या सोयाबिन जातीचे उत्पादन हे एकरी आठ ते दहा क्विंटल पेक्षा अधिक नसते ह्या जातीची निवड जर पण सोयाबीन आंतरपीक पद्धतीमध्ये केली तर आधिक फायद्याचे होईल अर्ली सोयाबीन घेत असताना 75 ते 90 दिवसाच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या सोयाबीनच्या जाती आपल्याला मार्केटमध्ये सोयाबीनच्या जाती आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात 

 अर्ली सोयाबीन 10 ते 12 क्विंटल उत्पादन घेण्यास

लवकर येणाऱ्या सोयाबीनचे उत्पादन आपल्याला दहा किंवा बारा क्विंटल च्या दरम्यान घ्यायचे असेल तर खालीलपैकी पहिल्यांदा मार्केटमध्ये ह्या दोन ते तीन जाती बघायच्या आहेत 

1] चारू 5001

2] चारू 9001

3] चारू 7001 या तिन्ही पैकी कुठली एक जात आपल्याला मार्केटमध्ये मिळत असेल तर अर्ली सोयाबीन साठी सर्वात पहिली पसंती याला शेतकऱ्यांनी द्यावी या जातीचे उत्पादन 2 ते 3 क्विंटल ने अधिक मिळेल 

वरील जाती मार्केटमध्ये मिळत नसल्यास खालीलपैकी कुठले प्रकारचे जात आपण निवडू शकता

 1] चारू सीड्स कंपनीचे एमडीएस 2001  तुम्ही यावर्षी सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर रुची सीड्स कंपनीचे एमडीएस 2001 हे सुधारित वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनच्या या जातीची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड होत आहे. विदर्भ, मराठवाडा या प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात या जातीची लागवड केली जात आहे.

 

सोयाबीनचा हा वाण 70 ते 75 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. म्हणजेच हा एक अल्प कालावधीत हार्वेस्टिंग साठी तयार होणारा वाण आहे. या जातीपासून एकरी 10 क्विंटलचे ऍव्हरेज उत्पादन मिळू शकते असे म्हटले जात आहे.

 

 

जे.एस 9705 : सोयाबीनचा हा देखील एक सुधारित वाण आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी लागवड पाहायला मिळते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यातून अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीचे पीक 70 ते 75 दिवसात तयार होते आणि यापासून दहा ते बारा क्विंटल एवरेज उत्पादन मिळते.

 

दप्तरी सीड्स कंपनीचे चेतक : मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही शेतकरी याची लागवड करत आहेत. या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचे पीक 80 ते 85 दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होते. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 10 ते 12 क्विंटलचा उतारा मिळू शकतो असा दावा तज्ञांनी केलेला आहे.

 

 

एम ए यु एस 47 : सोयाबीनची ही देखील एक प्रमुख जात आहे. या जातीची राज्यभर लागवड पाहायला मिळते. या जातीचे पीक पेरणीनंतर सरासरी 80 ते 85 दिवसात परिपक्व होत असते. या जातीपासून मिळणाऱ्या उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर या जातीची पेरणी करून शेतकऱ्यांना एकरी 10 ते 12 क्विंटलचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.

 

एम ए सी एस 57 : हा देखील एक अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणारा सोयाबीनचा प्रमुख वाण आहे. कृषी तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे या जातीचे पीक 75 ते 90 दिवसात परिपक्व होत असते. याच्या उत्पादनाबाबत बोलायचं झालं तरी यापासून एकरी दहा ते बारा क्विंटलचे उत्पादन मिळू शकते असा दावा तज्ञांनी केलेला आहे.


तूर सोयाबीन लावगड पूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन

तूर सोयाबीन लागवडीपूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन  तूर आणि सोयाबीन

 आंतरपीक घेत असताना लागवडीपूर्वी आपल्याला रासायनिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे  भारी जमीन  भारी जमिनीमध्ये तूर आणि सोयाबीन अंतर पीक घेताना एकरी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये घ्यायचे आहे सोबत एक बॅग 10 26 26 मिक्स करून संपूर्ण शेतामध्ये समप्रमाणात फेकून द्यायचे आहे हलकी मध्यम जमीन  हलक्या व तसेच मध्यम जमिनीमध्ये तूर आणि सोयाबीन आंतरपीक घेताना एकरी तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये सोबत एक बॅग 10 26 26 आणि 5 kg एकत्र करून सम प्रमाणात फेकून द्यावे  रासायनिक खत फेकून दिल्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर करावे जेणेकरून संपूर्ण खत जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल  तूर आणि सोयाबीनची टोकन करताना किंवा पेरणी करताना जेव्हा काकरे ओढतो त्यामध्ये सुद्धा 10 26 26 हे खत देऊ शकता    


जमिनीची मशागत

तूर आणि सोयाबीन लागवडी पूर्वी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करावे 

तूर आणि सोयाबीन आंतरपीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहे जमीन चिबाड असेल म्हणजेच आपल्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नसेल अशा ठिकाणी आपण आंतरपीक म्हणून तूर आणि सोयाबीन घेत आहात तर अशा ठिकाणी जास्त खोलवर नागरिक करण्याची गरज नाही

खोलवर नागरटी केल्यास पाण्याचा निचरा लवकर होत नाही जमिनीमध्ये सतत ओल असल्यास तुरीची अपेक्षित वाढ होत नाही त्यामुळे नांगरटी करताना चिबाड जमिनीमध्ये कल्टीवेटर किंवा पणजी त्यानंतर खत व्यवस्थापन करून रोटावेटर करावे 

वळणसार जमीन असेल किंवा आपल्याला बेडवर तुरीची लागवड करायची असेल तर अशा ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने तीन फाळी नांगरटी करू शकता  

 


कापूस बियाणे कोरडवाहू बागायती

अमृत पॅटर्न पद्धतीने कपाशीची लागवड करताना कधीही एकाच विशिष्ट जातीची शिफारस केल्या जात नाही कपाशीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी महत्त्वाचे आहे नियोजन बियाणे कोणत्याही कंपनीचे घेतले तरी चालेल फक्त नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने करावे 

कापूस बियाणे बागायती 140-160 दिवसात येणारे 

1] श्रीराम सीड 639 

2]  वालवो प्लस 

3] सुपर कॉट 

४] कान्हा गोल्ड 

5]  सोलार 76 

कोरडवाहू जमिनीमध्ये

1] शक्ती प्लस श्रीराम सीड 

2] राशी 779 

3] 0-9 क्रिस्टल 

4] एक्स प्लस 

5 ] 888 अंकुर 

6] स्विफ्ट राशी सीड

वरीलपैकी एक कुठल्याही कंपनीचे सीड घेऊन आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये लागवड करू शकता  

आपल्या अनुभवानुसार वरील दिलेल्या बियाण्यापेक्षा जर आपण दुसरे चांगले बियाणेचा अनुभव घेतला असेल तर त्या बियाण्याचे लागवड सुद्धा या पद्धतीमध्ये करू शकता


कापूस सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यास होणारा फायदा नुकसान

कापूस लागवडीपूर्वी अनेक शेतकरी रासायनिक खत व्यवस्थापन करताना जास्तीत जास्त प्रमाणात सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये किंवा दाणेदार याचा वापर करतात 

कापूस लागवड करताना किंवा कापूस लागवड करण्यापूर्वी जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केला तर फायदा व नुकसान किती याची माहिती आपण घेऊया 

कापूस लागवडीपूर्वी जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा केला तर सुरुवातीला कपाशीच्या झाडाला येणारे जे पान आहेत याचाच आकार खूप मोठा आपल्याला बघायला मिळतो जसे पळसाच्या पानासारखे 

सुरुवातीला दिलेले खत हे कपाशीच्या मुळव्याद्वारे त्या कपाशीच्या झाडाच्या पानालाच मिळते त्यामुळे झाडाचे पाने अधिक प्रमाणात मोठे होतात त्याचबरोबर सुरुवातीपासून जी येणारी फळ फांदी आहे म्हणजेच जमिनीपासून तीन ते चार इंचापासून यायला हवी ती फळ फांदीची उची सुद्धा जमिनी पासून सहा ते सात इंचापर्यंत जाते म्हणजेच पहिली फळफांदी सहा इंचापासून आलेली आपल्याला बघायला मिळते

ज्या शेतामध्ये आपण कपाशीची लागवड केली आहे त्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नसेल जमीन एकदम चीभाड असेल तर अशा ठिकाणी सिंगल सपर फॉस्फेट एकरी 2 बॅग आपण पावडर फॉर्ममध्ये देऊ शकता खत देताना आपल्याला दोन तासाच्या मधे फेकुन द्यायचे आहे कपाशी निघाल्यानंतर त्याच खतांमध्ये जर आपल्याकडे प्रक्रिया केलेले शेणखत नसेल ते सुद्धा शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट पावडर खतामध्ये मिक्स करून चिबाड जमिनीसाठी देऊ शकता 

 

 


सोयाबीनचे विक्रमी उत्पादन देणारे 5 वाण

 अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने सोयाबीन पिकाची टोकन किंवा पेरणी करत असल्यास खालीलपैकी कुठल्याही एका जातीची निवड करून पेरणी किंवा टोकन करून विक्री उत्पादन होऊ शकता

टॉप फाईव्ह सोयाबीन सीड 

1] फुले संगम 726 जर आपली जमीन चीभाड असेल किंवा पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नसेल जसे की यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक सांगितल्या जात आहे तर या जातीची निवड आपण चीभाड जमिनीमध्ये टोकन करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता 

2]फुले किमया 753 भारी व पाण्याचा निचरा होणारे जमिनीमध्ये टोकन करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता 

3] रुची 9001 या जातीचे जर पण चांगल्या प्रकारे नियोजन केले तर नक्कीच आपण 12 ते 15 क्विंटल च्या दरम्यान एकरी उत्पादन घेऊ शकता विशेष म्हणजे या जातीवर पिवळे पानं पडण्याचा किंवा येलो मोजेकचा प्रादुर्भाव शेवटी आढळून येत नाही 

4] एम एस 725 यावर्षी पाऊस जास्त पडण्याचे अंदाज दिले जात आहेत तर या जातीची सुद्धा आपण निवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता 

5] रुचि 7001 या जातीचे जर बियाणे आपला मार्केटमध्ये मिळाले तर नक्कीच या व्हरायटीला आपण पहिले प्राधान्य द्यायला हवे कारण या जातीचे उत्पादन सरासरी मध्ये दहा ते बारा क्विंटल पर्यंत मिळू शकते 

वरील पाच पैकी कुठल्याही प्रकारचे सीड जर आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असेल किंवा शेतकऱ्यांकडे असेल तर नक्कीच ते सीड घेऊन आपण टोकन किंवा पेरणी पद्धतीने विक्रमी उत्पादन घेऊ शकाल 

किंवा आपल्या अनुभवानुसार यापेक्षा जर चांगल्या प्रकारच्या जाती आपल्याकडे असेल तर त्या सुद्धा आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये घेऊ शकता 


कापूस आळवणी humic गरजेचे आहे का

कपाशी पिकाचे नियोजन करताना अनेक शेतकरी कपाशी लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसाचा दरम्यान हांड पंप द्वारे झाडापासून पाच ते सहा इंच दूर आळवणी करतात 👉आळवणी करताना जास्तीत जास्त प्रमाणात झिरो 19 19 त्याचबरोबर हुमीक याचा वापर केला जातो 

हूमिक टाकण्याचे शिफारस का केले जाते  .?..

👉 पारंपारिक पद्धतीने नियोजन करताना जास्तीत जास्त प्रमाणात कपाशीला आळवणी करताना हूमिक चा वापर केला जातो याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त पांढर्या मुळ्या झाडाला येतात असे सांगितल्या  जाते जेवढ्या जास्त झाडाला मुळ्या तेवढ्याच अन्नद्रव्य जमिनीतून घेतल्या जाते पण हे अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये आपल्याला करण्याची गरज पडणार नाही

👉 झाड निरोगी असेल तर नैसर्गिकच झाडाच्या मुळ्या अधिक प्रमाणात येतात त्याचबरोबर झाडाची जेवढ्या प्रमाणात उंची वाढेल तेवढ्या  प्रमाणात त्याच्या मुळ्या सुधा साईडला पसरतात त्यामुळे अमृत पॅटर्न  पद्धतीचे नियोजन करताना हुमीक टाकण्याची गरज पडणार नाही 

19 19 अनेक शेतकरी आळवणी करताना 19 19 या विद्राव्य खताचा वापर करतात सुरुवातीला जर आपण विद्राव्य खताचा वापर केला तर खालून झाडाला येणारी जी मुख्य आणि आणि पहिली फळ फांदी हे जमिनीपासून दोन ते तीन इंच पासून न येता दहा ते बारा इंच पर्यंत जाते म्हणजेच सुरुवातीला अधिक प्रमाणात झाडाची ग्रोथ वाढ  होते 

कपाशीच्या झाडाला पहिली फळ फांदी जमिनीपासून दोन ते तीन इंच पर्यंत यायला पाहिजेत जेवढे जास्त प्रमाणात फळ फांद्या तेवढेच जास्त प्रमाणात बोंड येतील ह्याच मुळे उत्पादनात तीन ते चार पटीने वाढ होईल

 

 


सोयाबीन जाती कोणत्या घ्यावे

सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास बियाणे सुद्धा चांगल्या प्रकारे व अधिक उत्पादन देणारे दर्जेदार हवे आज आपण माहिती घेऊया की भारी जमीन व तसेच हलक्या जमिनीमध्ये सर्वाधिक उत्पादन देणारे कोणकोणत्या सोयाबीन जाती मार्केट मधे उपलब्ध आहेत ज्या अमृत पॅटर्न  पद्धतीच्या नियोजनाखाली घेऊ शकता 

भारी जमीन 

1] फुले किमया 753 kds 95 ते 100 दिवस 

फुले किमया ही चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन देणारी एक जात आहे चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास एकरी दहा ते पंधरा क्विंटल च्या दरम्यान व वातावरण चांगले असेल तर एकरी 15 ते 20 क्विंटल च्या दरम्यान सुद्धा एक उत्पादन होऊ शकता तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो 

1] दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा

2] तेलाचा उतारा 18.25 %

 

2] फुले दुर्वा 992 kds 100 ते 105 दिवस घेणारी जात

फुले दूर्वा या जातीचे चांगल्या प्रकारे अंतराचे व्यवस्थापन व खत व्यवस्थापन केले तर नक्कीच आपण एकरी दहा ते पंधरा चांगले वातावरण  असेल 20 ते 22 कटल च्या दरम्यान  उत्पादन होऊ शकता 

 वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये 👉

1] तांबेरा रोग, जांभळे दाणे, जिवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम

2] दाणे मोठ्या आकाराचे 

3 ] हार्वेस्टर ने काढता येण्यासारखे वाण 

3] . एम. ए. यु. एस. 725 (महाराष्ट्र) {M.A.U.S. 725 (Maharashtra) ही एक नवीन व्हरायटी आहे ज्याचे आपण चांगल्या प्रकारे उत्पादन होऊ शकता कालावधी 100 ते 105 दिवस 

4] रुची 7001 या जातीचे बियाणे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असल्यास आपण या जातीची निवड करून योग्य अंतर पद्धतीमध्ये नियोजन केल्यास विक्रमी उत्पादन मिळेल 

5] रुचि 9001 ह्या जातीची बियाणे मार्केटमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असते जर हे बियाणे आपल्याला मिळेल तर याचे बीज उत्पादनास तयार करून समोर जास्त प्रमाणात बियाणे तयार करून समोर चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकता

6] रुचि 5001 98 ते 100 दिवस 

या जातीचे बियाणे जर आपल्याला मार्केटमध्ये मिळाले तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता 

मध्यम ते हलकी जमीन

1] फुले संगम 725 105 ते 110

फुले संगम ही जात हलक्या व मध्यम जमिनीमध्ये अति पाऊस होऊन सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी जात आहे पावसाचा कालावधी वाढला तर या व्हरायटीचे  ड्युरेशन सुधा वाढते पान बसन जमिनीमध्ये या व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पन्न आपण मिळू शकतात

2 ] एम ए यु एस 612 

कालावधी 95ते 100 दिवस विविध हवामानात तग धरणारा वाण 

परिपक्वतेनंतर 10-12 दिवस शेंगा तडकण्यास सहनशील 

दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा

पानांचा पसारा कमी व निमुळते पान

3] ग्रीन गोल्ड 33 44

कालावधी 100 ते 105 दिवस

शेतात दाटोळा न झाल्यामुळे बुढापासून शेंड्या पर्यंत शेंगाच शेंगा

तब्बल 60 टक्के शेंगा 4 दाण्यांच्या. 

कापणीस उशीर झाला तरी नफुटणाऱ्या.

4] रुची 2002 या जातीचे चांगल्या प्रकारे उत्पाद आपण मिळू शकतात

तांबेरा रोगास आणि चक्रीभुंगा व खोड किडीस प्रतिकारक

कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या.

दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा

तेलाचा उतारा 17-19 


20 मे ते 28 मेला कापूस लागवड करताना कोणत्या जातीची निवड करावी

कपाशी पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास कपाशीची लागवड ही शक्यतोर मे महिन्यात करणे गरजेचे आहे 

मे महिन्यामध्ये लागवड करताना 20 मे ते 28 मे च्या दरम्यान जर आपण कपाशीची लागवड अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने केली तर नक्कीच आपण कपाशीचे पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊ शकता 

1] योग्य जमिनीची निवड 👉 20 मे ते 28 मे च्या दरम्यान कपाशी लागवड करताना जमिनीची योग्य निवड करणे गरजेचे आहे म्हणजेच ज्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होतो सकाळी पाऊस पडला तर दुपारपर्यंत शेतामध्ये वापसा येत असेल तर अशा ठिकाणी आपण 20 मे ते 28 मे च्या दरम्यान कपाशी लावून करू शकता  

2]  मे महिन्यामध्ये जर आपण कपाशीची लागवड करत असल्यास 160 ते 180 दिवसांच्या कालावधीची व्हेरायटी आपल्याला घ्यायची आहे  

3] मे महिन्यात लागवड करत असताना ज्या शेतात कपाशी लागवड करायची आहे त्या शेतामध्ये 70 ते 80 फूट काळीचे प्रमाण नसावे जास्त खोलवर काळ्या मातीचे प्रमाण असल्यास पाण्याचा निचरा होणार नाही आणि अशा ठिकाणी बोनसड रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणा 👉 आणि या उलट जर आपल्या शेतामध्ये काळ्या मातीचे प्रमाण असून सुद्धा आपल्या शेतामध्ये बोनसड रोगाचा प्रादुर्भाव होत नसेल तर अशा ठिकाणी मे महिन्यात कपाशी लागवड आपण करू शकता 

25 मे ते 28 मे च्या दरम्यान कपाशी लागवड करताना 160 ते 180 ते 190 दिवसाचे मध्ये येणाऱ्या कोणत्याही जातीची निवड करावी जसे की खालीलपैकी कुठल्या ही एका जातीची निवड करून आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये लागवड करू शकता 

1] श्रीराम सीड SRCH 639 

2] वोल्वो प्लस अल्पगिरी 

3] सुपर कॉट PCH 115

4] अंकुर हरीश our 888

5] बाहुबली MRC 7918 माहिको कंपनी 

6] सोलर 69

7]  कान्हा गोल्ड 

8]  शक्ती प्लस श्रीराम सीड 

9]जुगी MRC 7017 माहीको कंपनी

10] 0-9 क्रिस्टल कंपनी 

वरीलपैकी कुठल्याही कंपनीचे आपण मे महिन्यात लागवड करत असताना घेऊ शकता जर आपल्याकडे यापेक्षा चांगले अनुभव असेल तर ते सुद्धा आपण पद्धतीमध्ये घेऊ शकता

अमृत पॅटर्न पद्धतीने शेती करत असताना कुठल्या विशिष्ट एकाच जातीचे निवड करून लावायला पाहिजे असे शिफारस केल्या जात नाही आपल्या अनुभवानुसार जर आपण जातची निवड केली आणि नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने केले तर नक्कीच आपण विक्रमी उत्पादन घ्याल यात काही शंका नाही

​​​​​

 

 


सोयाबीन पूर्व मशागत

सोयाबीन पूर्वमशागत

सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मशागत ही सर्वात महत्त्वाचे आणि पहिली स्टेप आहे अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने सोयाबीन या शेतामध्ये म्हणजेच ज्या शेतामध्ये सोयाबीन घ्यायचे आहे त्या शेतामध्ये पूर्व मशागत करतात..
भारी जमीन🌟 
भारी जमिनीमध्ये जर आपण सोयाबीन पिकाची  पेरणी किव्वा टोकन करत असाल तर अशा ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात मशागत करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच  नागरटी तीन फाळी दोन फाळी ही करण्याची आवश्यकता नाही भारी जमिनीमध्ये खोलवर नांगरटी केल्यास जास्त मशागत केल्यास अशा ठिकाणी पाण्याचा निचरा हा लवकर होत नाही आणि जास्त  प्रमाणात पाणी झाल्यास जमीन चिबड होते.
 आणि तेवढ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे आपल्याला उत्पादन मिळत नाही ह्यामुळे भारी जमिनीत जर आपल्याला सोयाबीन घ्यायचे असेल तर अशा ठिकाणी पूर्वमशागत करताना आपण कल्टीवेटर किंवा रोटावेटर आणि जर आपल्या शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर अशा ठिकाणी पणजी ी ट्रॅक्‍टरच्या साह्याने  करू शकता
पणजी केल्यानंतर किंवा जर आपण नांगरटी केली असेल तर अशा ठिकाणी 1 जून ते पाच जून च्या दरम्यान त्या शेतामध्ये रोटावेटर करायचे आहे
 
मध्यम जमीन
जर आपल्या शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत असेल आणि त्याच शेतामध्ये पाण्याचा निचरा सुद्धा चांगल्या प्रकारे होत असेल  तर अशा ठिकाणी आपण नांगरटी म्हणजेच दोन फाळी किंवा तीन फाळी हे करू शकता जिथे पाण्याचा निचरा अधिक होतो अशा ठिकाणी आपण जास्त प्रमाणात मशागत केली तर उत्पादनावर फरक पडनार नाही 
आणि जर आपल्याला बेडवर सोयाबीनची टोकण किंवा पेरणी करायची असेल तर अशा ठिकाणी आपण जास्त प्रमाणात मशागत करणे हे गरजेचे असते 
 
 शेतामध्ये  नांगरटी  केल्यानंतर आपल्याला रासायनिक खत व्यवस्थापन करायचे आहे नागरटी केलेल्या शेतामध्ये खत फेकून त्यावर रोटावेटर करायचे आहे जेणेकरून संपूर्ण खत जमिनीमध्ये मिक्स होईल त्यानंतर बेड ओढून सोयाबीन या पिकाची टोकन किंवा पेरणी करून बेड ओढू शकतात


केळी आळवणी तिसरी कोणती करायची

केळी या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास आळवनी म्हणजेच ड्रिपद्वारे खत देणे गरजेचे असते चांगल्या प्रकारे केळी पिकाची वाढ होत असल्यास आळवणी करण्याची गरज आपल्याला पडणार नाही पण केळीची साईज मोठी होण्यासाठी खालील दिलेले विद्राव्य खत जर आपण ड्रीप द्वारे सोडले तर केळीच्या झाडाची साइज्  आणि बुड सुद्धा चांगल्या प्रकारे मोठे झालेले आपल्याला बघायला मिळेल 

​​​​केळी आळवणी तिसरी 

केळी लागवडीपासून 70 ते 75 दिवसात दरम्यान एकरी तीन किलो 

1] 0-9-46 3 किलो किव्वा 1-9-46 किव्वा 0-40-37 या तिन्ही पैक एक कुठलेही वित्राव्य खत आपल्याला मार्केटमध्ये घेऊन केळी या पिकाला ड्रीप द्वारे सोडायचे आहे यासोबत केळीची वाढ चांगल्या प्रकारे होत नसल्यास 19 19 25 किलो मिक्स करून एकच वेळ सोडू शकता 

केळी या पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव असल्यास सोबत कस्टोडिया 500 एम एल प्रति एकरी सोडू शकता


उन्हाळी भुईमूग फवारणी शेवटची

उन्हाळी भुईमूग पिकाचे नियोजन करताना शेवटचे फवारणी व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचे आहे जर शेंगाचा आकार हा दीडपटीने वाढला तर उत्पादन सुद्धा दीड ते दोन पटीने वाढेल यात काही शंका नाही त्यासाठी सुरुवातीला झाडांची संख्या अधिक असणे गरजेचे आहे त्याचबरोबर झाडाला लागलेल्या शेंगाचा आकार सुद्धा चांगला टपोर होणे महत्त्वाचे आहे तरच आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते 

शेवटी फवारणी करताना जर चांगल्या प्रकारे फवारणी व्यवस्थापन केले तर नक्कीच आपल्याला शेंगाचे दाणे टपोर व वजनदार झालेले बघायला मिळेल 

1]  अशिफेट 75%. 30 ग्रॅम 

2] Acrtmapride 20%. 20 ग्रॅम 

3] एमिडाक्लोरोप्रिड 17,80% 15 मिली

4] 0-9-46 किव्वा 0-40-37 किव्वा 1-9-46 या तीन पैकी कुठलंही कंटेंट 100 ग्राम प्रतिबंध ते वीस लिटर पाऊण सठी घ्यावे

शेवटी 75 ते 80% शेंगा लागल्यानंतर ही फवारणी व्यवस्थापन आपल्याला करणे गरजेचे आहे शेवटच्या पाण्यासोबत एकरी एक बॅग युरिया सुधा देऊ शकता स्पिंकलरच्या पाण्यासोबत 👈


केळी पिकावर तिसरे फवारणी व्यवस्थापन

केळी पिकावर तिसरी फवारणी कधी आणि कोणती करायला हवी 

केळी या पिकावर तिसरी फवारणी ही दुसरी फवारणी घेतल्यानंतर 15 ते 20 दिवसात दरम्यान करावे केळी या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी केळीचे झाड निरोगी असणे गरजेचे आहे तरच केळीचे चांगल्या प्रकारे वाढ होईल केळी या पिकावर रोगाचा अधिक प्रादुर्भाव असल्यास खालून कितीही रासायनिक खत दिले तर केळीची वाढ अपेक्षित होणार नाही त्यासाठी फवारणी व्यवस्थापन लवकर आणि झाड निरोगी ठेवणे गरजेचे आहे तरच झाडाची अपेक्षित वाढ होईल 

फवारणी व्यवस्थापन औषधी तिसरे 

1] फिप्रोनील 5%. 40 मिली 

2] अशिफेट ,75% 30 ग्रॅम 

3] मोनॉक्रोटॉफोस 36% 40 मिली 

4] 0-9-46 100 ग्रॅम 

शेवटी दीडशे ग्रॅम युरिया हा पंप मध्ये टाकून फवारणी व्यवस्थापन करावे जर युरिया मिळत नसल्यास कुठल्या ही प्रकारचे स्टिकर फवारणी व्यवस्थापन करताना घेऊ शकता 

वरील औषधी चे प्रमाण प्रत्येक 15 ते 20 लिटर पाऊण साठी घ्यावे 

चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल तर या फवारणी मध्ये इस्साबियान 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पान साठी घेऊ शकता 

केळीचे झाड मरत असतील किंवा लाल किंवा पिवळे पडत असेल तर अशा ठिकाणी फवारणी करताना कस्तोडिया हे 25ml प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घेऊ शकता 

अशाप्रकारे आपल्याला केळी या पिकावर तिसरे फवारणी व्यवस्थापन करायचे आहे

 


कापूस लागवडीचे योग्य वेळ

कापूस लागवडीची योग्य वेळ👈 

कपाशी या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल तर लागवडीची वेळ ही योग्य असणे गरजेचे आहे आज आपण माहिती घेऊया की कापूस लागवडीचा योग्य वेळ जमीन बघून करणे कशाप्रकारे गरजेचे आहे 

कपाशी या पिकामध्ये गेल्या तीन ते चार वर्ष पासून जास्तीत जास्त बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो यालाच आपल्या भारतातील कृषी विद्यापीठ बोंड आळी  असे म्हणतात प्रामुख्याने हा रोग बोंड सड आहे म्हणजेच सुरुवातीला बोंडामध्ये कथ्थ्या कलरचा डाग पडतो आणि नंतर तो हळूहळू काळ पडून पूर्ण पणे सडून जातो नंतर सडलेल्या बोंडामध्ये बॅक्टेरियाची आळी येते त्याला अनेक तज्ञ बोंड आळी असे म्हणतात आता या रोगाचा आणि कापूस लागवडीचा काय संबंध आहे याविषयी आपण माहिती घेऊया 

​​​​​​👉 काळी भारी जमीन 

काळी आणि भारी जमिनीमध्ये जर आपण कपाशीची लागवड केली आणि शेवटी पोळ्यानंतर सतत पाऊस पडला तर अशा जमिनीमध्ये बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो त्यामुळे कापूस लागवड करताना भारी व पाण्याचा निचरा न होणारे जमिनीमध्ये 1 जून पासून ते 7 जूनच्याच दरम्यान कपाशीत लागवड करावी अशा जमिनीमध्ये लागवड करताना 150 ते 160 दिवसात येणाऱ्या जातीच निवड करावी

2] भारी काळी कसदार जमीन .

भारी व काळी कसदार जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असल्यास अशा जमिनीत कपाशी लागवड करताना 25 मे ते 28 मे च्या दरम्यान कपाशी लागवड करू शकता ह्या जमिनी मध्ये लागवड करताना 160 ते 180 च्या दिवसाच्या दरम्यान येणाऱ्या कुठल्या जातीची निवड आपण करू शकता 

3] एकदम हलकी जमीन 

एकदम हलक्या जमिनीमध्ये जर आपण कपाशी लागवड करत असल्यास आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण 20 मे ते 28 मे च्या दरम्यान सुद्धा कपाशी लागवड करू शकता अशा ठिकाणी 160 ते 180 किंवा यापेक्षा जास्त कालावधी येणाऱ्या कुठल्याही जातीची निवड आपण या जमिनीमध्ये करू शकता 👉 हलक्या जमिनीमध्ये उन्हाळ्यात कपाशी लवकर लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहे संपूर्ण टेंपरेचर मेंटेन करायला पाहिजेत ड्रिपद्वारे पाणी देत असताना कधी कधी आपल्याला स्पेक्लरने सुद्धा पाणी  देऊन जमीन ही थंडी करणे गरजेचे आहे 

मध्यम जमिनीमध्ये कपाशीची लागवड करताना 1 जून पासून ते 7  जूनच्या दरम्यान कपाशीची लागवड करावी 

कपाशी लागवड केल्यानंतर जर आपल्या शेतामध्ये यापूर्वी कधी बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव आला नसेल तर आपली जमीन ही पाण्याचा निचरा होणारी आहे अशा जमिनीमध्ये लागवड करताना आपण लवकर म्हणजेच 20 मे पासून 28 मे पर्यंत कधीही कपाशी लावून करू शकता 

कपाशीचे लवकर लागवड केल्यास लॉन्ग ड्यूरेशन ची जात आपल्याला घ्यायची आहे कपाशीची लागवड उशिरा केल्यास अर्ली जातीची निवड करून आपल्याला लागवड करायची आहे

 


उन्हाळी टोमॅटो फवारणी व्यवस्थापन पाहिले

उन्हाळी टोमॅटो फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे

उन्हाळी टोमॅटो फवारणी व्यवस्थापन लागवडीपासून आठ ते दहा दिवसांच्या दरम्यान करावे त्यापूर्वी आपण ड्रीप द्वारे किंवा हँड पंप द्वारे आळवनी सुद्धा करू शकता 

उन्हाळी टोमॅटो फवारणी व्यवस्थापन पाहि👈 

1] केमं mbf कंपनी 40 मिली नाग आळी नियंत्रणासाठी

2] फिप्रोनिल 5% 30 मिली 

3] emidaclopride 17,80%. 10 मिली 

सुरुवातीला पान लाल किंवा पिवळे पडत असल्यास याच फवारणीमध्ये कोसावेट सल्फर डब्ल्यू डीजे 80 टक्के 30 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर साठी घेऊ शकता..

सुरुवातीला मर रोगाचा प्रादुर्भाव असल्यास आपण ड्रीप द्वारे कस्तोडिया हे 500 एम एल प्रति एकर साठी सोडू देऊ शकता ...

 


खेत में गोबर खाद डालने का सही समय

खेत में गोबर डालने का सही समय क्या है?

  बहुत से किसान गर्मी यानि मार्च, अप्रैल और मई में पारंपरिक तरीके से गोबर का प्रसंस्करण नहीं करते हैं, ज्यादातर किसान इन 3 महीनों में गोबर को खेत में फेंक देते हैं, इन 3 महीनों में सबसे ज्यादा गर्मी यानि तापमान देखने को मिलता है, अधिक न मिलने का एकमात्र कारण है क्योंकि ये बैक्टीरिया गर्मी और गर्म भाप से मर जाते हैं यानी पूरी तरह से नष्ट हो जाते हैं और खाद के अच्छे परिणाम पाने के लिए खाद में बैक्टीरिया की संख्या अधिक होनी चाहिए।

  👉 सबसे पहले यह समझना जरूरी है कि जो खाद हम खेत में ले जाते हैं और खेत में फेंकते हैं उसमें नाइट्रोजन और फास्फोरस की मात्रा कितनी होती है। आमतौर पर अच्छी तरह सड़े हुए गोबर में 0.4 प्रतिशत नाइट्रोजन, 0.15 प्रतिशत फास्फोरस और 0.50 प्रतिशत होता है। फास्फोरस। हमारे देश में, यह गर्म और आर्द्र है। जलवायु परिस्थितियों में, कार्बनिक पदार्थों के तेजी से विघटन के कारण मिट्टी में कार्बनिक पदार्थ की मात्रा कम हो जाती है।

  अब उपरोक्त जानकारी के अनुसार हम यह समझते हैं कि यदि हम गोबर को सीधे खेत में फेंकेंगे तो इसका सीधा लाभ मिट्टी को पांच या दस प्रतिशत से अधिक नहीं होगा। खाद में लाखों बैक्टीरिया होंगे।

  👉 अब गोबर में बैक्टीरिया बढ़ाने के लिए गोबर की प्रक्रिया अमृत पैटर्न में करना जरूरी है

गाय का गोबर खेत में ले जाने का सही समय

  कई किसान गर्मियों के महीनों मार्च, अप्रैल और मई के दौरान गोबर को खेत में फेंक देते हैं यानी जब हवा और गर्मी बहुत अधिक होती है, यह बहुत गलत प्रथा है। गर्मी में फेंके गए गोबर का हमें अच्छा परिणाम नहीं मिलेगा।

  खेत में गोबर डालने का सही समय 7 जून से 25 जून के बीच है जब मिट्टी अच्छी तरह से नम हो. ये नष्ट नहीं होंगे यानी कि बैक्टीरिया के लिए नमी का होना जरूरी है.


शेणखता मधे किती टक्के नत्र असते

 

सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४ टक्के नत्र, ०.१५ टक्के स्फूरद आणि ०.५० टक्के पालाश असते, आपल्या देशातील उष्ण व दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते जाते. 

​​​​​​जर आपण शेणखत हे उन्हात नेऊन टाकले म्हणजेच मार्च एप्रिल आणि मे महिन्यात 👉 तर यापासून पाच ते दहा टक्के पेक्षा अधिक फायदा आपल्या जमिनीला मिळणार नाही

शेणखताचा चांगल्या प्रकारे 100% रिझल्ट घ्यायचा असल्यास शेणखत अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया करून जमिनीमध्ये ऑल असताना माऊचर असताना शेणखत शेतात नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून शेणखतामध्ये असलेले असंख्य जिवाणू हे उष्णतेमुळे मरणार नाहीत 

​​​​ शेणखत हे शेणखत नसून प्रामुख्याने जिवाणूचे खाद्य आहे जेवढे जास्त प्रमाणात जिवाणूंची संख्या ही शेणखता मध्ये आढळून येईल तेवढ्याच जास्त प्रमाणात शेणखत हे बारीक गांडूळ खतासारखं होईल

ह्याचमुळे प्रक्रिया केलेले शेणखत हे जमिनीची सुपीकता तर वाढवते त्याच बरोबर जमिनीमध्ये जिवाणूची संख्या सुद्धा वाढवते होते रासायनिक खताचा खर्च कमी करून


उन्हाळी टोमॅटो खत व्यवस्थापन तिसरे

उन्हाळी टोमॅटो खत व्यवस्थापन तिसरे

उन्हाळी टोमॅटो या पिकाला तिसरे खत व्यवस्थापन दुसरे खत दिल्यानंतर 12 ते पंधरा दिवसाच्या दरम्यान करावे टोमॅटो पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत नसल्यास दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान सुद्धा आपण तिसरे खत व्यवस्थापन टमाटर पिकाला पेरणी पद्धतीने करू शकता  

खत देण्याची योग्य पद्धत

टोमॅटो पिकाला तिसरे खत देत असताना झाडाकडून सहा ते आठ इंच दूर पेरणी पद्धतीने द्यावे उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पीक घेत असताना अनेक शेतकरी मल्चिंगचा वापर करत नाहीत तर 👉 अशा ठिकाणी आपण पेरणी पद्धतीने खत व्यवस्थापन करू शकता आणि जर आपण ड्रीप द्वारे खत देत असल्यास आपल्याला ड्रिप सुद्धा झाडापासून सहा ते सात इंच दूर घ्यायची आहे  आणि त्यानंतर रासायनिक खत व्यवस्थापन करायचे आहे 

टोमॅटो खत व्यवस्थापन तिसरे 

1>  टोमॅटो पिकात तिसरे खत देत असताना एकरी एक बॅक 10 26 26 आणि 25 किलो मॅग्नेशियम एकत्र मिक्स करून सम प्रमाण एका एका एकर साठी द्यायचे आहे ड्रिपद्वारे खत देत असल्यास कृषी महाधनचे 10 26 26 घ्यावे जे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळते आणि तेच खत आपण ड्रीप द्वारे ठिबक द्वारे देऊ शकता 

अनेक शेतकऱ्यांना मार्केटमध्ये 10 26 26 उपलब्ध होत नाहीत तर त्या ऐवजी 12 32 16 किंवा 14 35 14 किव्वा 9 24 24 किंवा 👉 ज्या खतामध्ये पोटॅश चे प्रमाण अधिक आहे असे कुठले प्रकारचे खत आपण टोमॅटो पिकाला तिसरे खत देत असताना देऊ शकता


केळी पिकाला दुसरी आळवनी

केळी पिकाला दुसरी आळवणी कधी आणि केव्हा करायला हवी या संबंधित माहिती घेऊया

केळी पिकाला दुसरी अळवणी 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान करणे गरजेचे आहे आळवणी करत असताना झाडापासून पाच ते सहा इंच दूर आळवणी करावे ड्रिपद्वारे करत असल्यास ड्रीप हे झाडापासून पाच ते सहा इंच दूर घेणे गरजेचे आहे 

आळवणी औषधे 

1] ॲक्ट्रा Thiamethoxam 25% WG. 500 ग्रा. म

2] इसाबियांन 1 लिटर 

3] 0,9,46 1 किलो 

4] सल्फर कोसावेट 80% 5 किलो 

वरील सर्व औषधे आपण ठिबक द्वारे देऊ

शकता 

हॅन्ड पंप ने द्यायचे असल्यास खालील प्रमाणे 15 ते 20 लिटर पंप साठी 

1 ] ॲक्ट्रा Thiamethoxam 25% WG. 500 ग्रा. म 15 ग्रॅ.म

 

2] इसाबियांन 1 लिटर 100 मी.ली 

 

3] 0,9,46 1 किलो 100 ग्रॅ.म

 

4] सल्फर कोसावेट 80% 5 किलो 100 ग्रॅ म

सल्फर घेत असताना दोन वेळेस पंप ने आळवणी करणे गरजेचे आहे ठिबक द्वारे द्यायचे असल्यास वरील सर्व औषधी एकाच वेळी एकत्र देऊ शकता

हॅन्ड पंप ने आळवणी करत असल्यास दोन वेळ औषधीचे विभाजन करून देणे गरजेचे आहे

 

 

 

 


उन्हाळी ज्वारी फवारणी व्यवस्थापन

उन्हाळी ज्वारीचे नियोजन करत असताना जास्तीत जास्त ज्वारीमध्ये मावा थ्रिप्स पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो तर यासाठी फवारणी व पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने असावे याची माहिती आपण घेऊया

​​​​​​उन्हाळी ज्वारीची जर आपण पेरणी किंवा टोकन केली असेल आणि त्यामध्ये मावा किंवा थ्रिप्स किंवा पांढऱ्या माशाची अधिक प्रमानात प्रादुर्भाव असेल तर सर्वात प्रथम पाणी व्यवस्थापन करत असताना स्पिंकलरच्या साह्याने पाणी व्यवस्थापन करावे जेणेकरून मावा थ्रिप्स पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला बघायला मिळेल त्यानंतर लगेच दुसर्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचे आहे 

👉फवारणी व्यवस्थापन मावा थ्रिप्स पांढरी माशी या 3 रोगाचा प्रादुर्भाव 80 ते 90% असल्यास खालील औषधी फवारणी मध्ये घ्यावे

1] सुप्रीम ओझो कंपनी organic 40 मी.ली.

2] अशिफेट 75% 30 ग्रा.म 

3] मोनॉक्रोटोफोस 36 % ३० ग्रा.म 

4 ] Acetamapride 20% 15 ग्रॅ.म 

 150 ग्रॅम युरिया शेवटी पंप मध्ये मिक्स करून फवारणी करावे 

अळीचा प्रादुर्भाव असल्यास सोबत केम् mbf कंपनीचे 40 मिली घेऊ शकता  वरील औषधीचे प्रमाण 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे

फवारणी करत असताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यावे तरच फवारणीचा  चांगल्या प्रकारे मिळेल 

​​​​​


शेणखत शेतात टाकण्याची योग्य वेळ

शेणखत शेतात टाकण्याची योग्य वेळ कोणती👉 

अनेक शेतकरी पारंपारिक पद्धतीमध्ये शेणखत प्रक्रिया न करता उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मार्च एप्रिल आणि मे महिन्यात  जास्तीत जास्त शेतकरी शेतात शेणखत नेऊन फेकून देतात याच 3 महिन्यात जास्तीत जास्त ऊन म्हणजेच टेंपरेचर बघायला मिळते 👉आता उष्णते मध्ये जर शेणखत शेतामध्ये नेऊन टाकले तर त्याचा रिझल्ट पाच किंवा दहा टक्के पेक्षा अधिक मिळणार नाही याचे एकमेव कारण ते म्हणजे का ही जिवाणू आहेत ते उष्णतेमुळे आणि गरम वाफेमुळे मरून जातात म्हणजेच संपूर्ण नष्ट होतात आणि शेणखताचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळण्यासाठी शेणखतामधे  जिवाणूची संख्या अधिक असणे गरजेचे आहे 

👉 सर्वात प्रथम आपण कुजलेले शेणखत शेतात नेऊन फेकीव पद्धतीने टाकतो त्यामध्ये नत्र पालाश किती असते समजून घेणे गरजेचे आहे जसे की सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४ टक्के नत्र, ०.१५ टक्के स्फूरद आणि ०.५० टक्के पालाश असते, आपल्या देशातील उष्ण व दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते जाते. 

आता वरील माहितीनुसार आपल्याला समजते की शेणखत जर आपण डायरेक्ट शेतामध्ये नेऊन फेकले तर त्याचा डायरेक्टली फायदा जमिनीला पाच किंवा दहा टक्के पेक्षा अधिक होणार नाही म्हणजेच सांगण्याचा एक तत्पर्य आहे का शेणखत हे शेणखत नसून जिवाणूच खाद्य आहे यामध्ये जेवढ्या प्रमाणात जास्त जिवाणू वाढतील तेवढ्याच प्रमाणात शेणखत बारीक गांडूळ खतासारखं पत्ती सारखं आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच शेणखतामध्ये लाखो जिवाणू असतील जेवढे जास्तीत जास्त जिवाणू तेवढीच जास्तीत जास्त जमिनीची सुपीकता  वाढेल आणि त्याचबरोबर रासायनिक खताचा खर्च सुद्ध कमी होईल यात काही शंका नाही  

👉आता शेणखता मध्ये जिवाणू वाढवण्यासाठी शेणखत प्रक्रिया ही अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे 👈 

👉 शेणखत शेतामध्ये नेऊन टाकण्याचे योग्य वेळ 

अनेक शेतकरी उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे महिन्यात म्हणजेच एकदम उष्ण हवा व उष्णता असताना शेणखत शेतामध्ये नेऊन फेकतात तर हे एकदम चुकीची पद्धत आहे अशा पद्धतीने जर आपण उन्हात टेम्परेचर असताना शेणखत फेकून दिले तर त्या शेणखतामध्ये जे काही पाच किंवा दहा टक्के जिवाणू आहेत ते संपूर्ण उष्णतेमुळे मरून जातील 👉 उष्णतेमध्ये फेकून दिलेल्या शेणखताचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार नाही  

शेणखत शेतात नेऊन टाकण्याची योग्य वेळ 7 जून पासून ते 25 जूनच्या दरम्यान जेव्हा जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओल असते तेव्हा शेणखत आपल्याला शेतात नेऊन फेकून द्यायचे आहे सांगण्याच एकच तात्पर्य आहे का जमिनीमध्ये ऑल असतानाच आपल्याला प्रक्रिया केलेले शेणखत शेतामध्ये नेऊन फेकून द्यायचे आहे जेणेकरून त्या शेणखता मधील जिवाणू हे नष्ट होणार नाहीत म्हणजेच त्या जिवाणूला ओल असणे गरजेचे आहे 

 

 


फडतळ कापूस फवारणी व्यवस्थापन

कापूस फडतल घेताना फवारणी व्यवस्थापन

कपाशी या पिकाचे चांगल्या प्रकारे फडतल  घेण्यासाठी फवारणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे  जेवढ्या प्रमाणात झाड निरोगी असेल तेवढाच प्रमाणात पाते बोंड आणि फुलांची संख्या अधिक प्रमाणात आढळून येते 

फडतल कपाशीमध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला पांढऱ्या माशीचा म्हणजेच व्हाईट फ्लाय चां बघायला मिळतो  तर अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम पाणी व्यवस्थापन करत असताना स्पिंकलरच्या साह्याने पाणी व्यवस्थापन करायचे आहे जेणेकरून पांढऱ्या माशीचा थ्रिप्सचा व त्याचबरोबर माव्याचा प्रादुर्भाव 40 ते 50 टक्के कमी झालेला बघायला मिळेल त्यानंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कपाशी या पिकावर फवारणी व्यवस्थापन करावे 

फवारणी औषधी 

1] आशिफेट [ Ashifet ] 75% 30 ग्रॅ.म 

2] ऐसेटामाप्राइड 20% [ Acetamapride ] 15 ग्रॅम  80 ते 90 टक्के प्रादुर्भाव असल्यास 👉 एस एल आर 525 40 मि.ली या दोन्ही पैकी एक👈

3] मोनोक्रोटोफोस 36% 40 मी.ली. 

4]  बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव असल्यास किंवा पानावर काळे लाल डॉट पडत असल्यास ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम त्रेप्तोसायकलिंग तीन ग्राम

शेवटी पंप मध्ये 100 ग्रॅम  युरिया टाकून फवारणी व्यवस्थापन करावे वरील औषधीचे प्रमाण प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे फवारणी करताना पाण्याचे अधिक प्रमाण घ्यावे तरच फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळेल .

​​​​​​खालील औषधी आपल्या शेतामध्ये रोग बघून फवारणी व्यवस्थापन ते घेऊ शकता

1] सुप्रीम ऑरगॅनिक 40 एम एल 80 ते 90 टक्के माव्याचा प्रादुर्भाव असल्यास घ्यावे

2] एस एल आर 525 40 मिली पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव 70 ते 80 टक्के पेक्षा अधिक असल्यास घ्यावे 

 

 

 

 

​​​

​​​​​


उन्हाळी मूंग मावा थ्रिप्स पांढरी माशी नियंत्रण

सामान्यतः खरिपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढ्ळून येतो. मात्र उन्हाळ्यातील कोरड्या व अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशी मुळे म्हणजेच वाईट असल्यामुळे 👈👉 होतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान ठिपके दिसतात व थोड्याच दिवसात नंतर पानांच्या ब-याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून कर्बग्रहण क्रिया मंदावते व फार कमी शेंगा लागतात.

रोगाचा प्रादुर्भाव शेंगांवरही दिसून येतो. रोग नियंत्रणासाठी प्रथम रोगबाधित झाडांचा मुळासकट उपटून नायनाट करावा. त्यानंतर विषाणूचा प्रसार करणा-या पांढ्या माशीच्या नियंत्रणासाठी 80 ते 90 टक्के प्रादुर्भाव असल्यास एस एल आर 525  40  मि.ली टक्के सोबत  इमिड़ाक्लोप्रिड़ १७.८ टक्के प्रवाही २ मिली. प्रती १0 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार परत 👉८ ते १० दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

 

मुग पिकावर मावा, शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी, पाने खाणारी अळी, इ. किर्डीचा प्रादुर्भाव होतो. या किर्डीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. त्यासाठी जमिनीची खोल नांगरष्ट करणे, पिकाची वेळेवर पेरणी, जैविक कीड नियंत्रण, परोपजीवी किंडींचा वापर, गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर इ. बाबींचा अवलंब करणे महत्वाचे आहे. मावा किंडीच्या नियंत्रणासाठी सुप्रीम ऑरगॅनिक 40 मि.ली टक्के प्रति 15 ते 20 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी, पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठीं अशिफेट २

7५ टक्के प्रवाही 30 मेिं.ली. केिंवा केम्म ४0 मिली. प्रति ,15 ते 50 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुसरी एक फवारणी करावी

​​​​​​फवारणी मध्ये ऍसिपेट घेतल्यानंतर पानाची जाडी अधिक वाढते त्यासाठी मोनोक्रोटोफोस 36 टक्के 40 मिली  किंवा एमेडा क्लोरोप्रिड 17,80 10 मिली या  दोन्हीपैकी कुठली औषधी या फवारणी मध्ये घेणे गरजेचे आहे

सर्वात शेवटी पंप मध्ये 100 ग्रॅम युरिया टाकून  अशाप्रकारे फवारणी व्यवस्थापन करावे

बुरशी मर रोगाचा प्रादुर्भाव असल्यास

1] कस्तोडिया 25 मी.ली 75 ते 85% प्रादुर्भाव असल्यास

2] ब्ल्यू कोपर 30 मी.ली 50 ते 60 टक्के प्रादुर्भाव असल्यास

3] साप किंवा रोको 30 ग्राम 30 ते 40 टक्के प्रादुर्भाव असल्यास .

याउलट जर मुंग पिकाचे पान पिवळे किंवा लाल पडत असल्यास ह्याच फवारणीमध्ये सल्फर डब्ल्यू डीजी कॉसावेट 80% 30 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे 


तीळ मावा थ्रिप्स पांढरी माशी नियंत्रण

उन्हाळी तीळ पिकाचे नियोजन करत असताना जास्तीत जास्त मावा थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो तर अशा परिस्थितीमध्ये तीळ या पिकावर फवारणी व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या औषधी घ्यायला हवे या संबंधित माहिती घेऊया 

सर्वात प्रथम तीळ या पिकावर जेव्हा जास्तीत जास्त मावा व्हाईट फ्लाय व थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव असतो तेव्हा पाणी व्यवस्थापन करताना स्पिंकलरच्या साह्याने पाणी व्यवस्थापन करावे जेणेकरून 40 ते 50 टक्के रोग हा पाण्यामुळेच कमी होईल त्यानंतर लगेच दोन किंवा तीन दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचे आहे 

फवारणी व्यवस्थापन करताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यावे तरच फवारणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळेल 

फवारणी औषधे खालील प्रमाणे👈 👉

1] सुप्रीम ozo कंपनी 40 मिली ऑरगॅनिक प्रॉडक्ट 

2] अशिफेट 75% 30 ग्रॅम 

3] ऐसेटामाप्राइड 20% 15 ग्रॅम 

3] मोनोक्रोटोफोस 36% 40 मिली 

मर रोगाचा किंवा बुरशीचा अधिक प्रादुर्भाव असल्यास खालीलपैकी कुठले तीन औषधी या फवारणी मधे घेऊ शकता 

1] कस्तोडिया 25 मिली 80 % प्रादुर्भाव असल्यास

​​​​​2] ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम चाळीस ते पन्नास टक्के प्रादुर्भाव असल्यास

3] साप पावडर ३० ग्राम तिनी पैकी एक 30 ते 40 टक्के प्रादुर्भाव असल्यास

फुल अवस्थेमध्ये असल्यास

1] 6 27 0 100 ग्रॅम 

वरील औषधीचे प्रमाण प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे पाण्याचे अधिक प्रमाण घेतल्यास फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळेल


भुईमूग पिकाला आर्या येण्यास फवारणी

भुईमुंग या पिकाला जास्तीत जास्त आर्या सुटण्यास फवारणी व पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे

👉 पाणी व्यवस्थापन .

भुईमुंग या पिकाला जास्तीत जास्त आर्या सुटण्यास पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे जेव्हा 40 ते 45 दिवसाचा दरम्यान भुईमूग पिकाला आर्या सुटण्यास सुरुवात होते तेव्हा पाणी व्यवस्थापन हे स्प्रिंकलरच्या साह्याने न देता 👉 पट पाण्याद्वारे द्यायचे आहे म्हणजेच मोकळे पाणी द्यायचे आहे 

👉 सुरुवातीला भुईमूग पिकाची पेरणी करताना तीन किंवा चार तासानंतर जर आपण एक तास रिकामे सोडले सोडले असेल तर 👉 रिकामे सोडलेल्या तासामध्ये नांगराच्या साह्याने तास ओढून घ्यायचे आहे म्हणजेच माती ही बेड वर घ्यायची आहे तीन ते चार तासाचा बेड तयार झाल्यानंतर पाणी देत असताना पिवशी किव्वा स्पिंकलरच्या पाईप ला तीन ते चार फुटावर होल् करून ओढलेल्या नांगरचा तासा मध्ये पाणी व्यवस्थापन कराचे.आहे अशाप्रकारे पाणी देत असताना एकदम कमी प्रमाणात पाणी सोडायचे आहे जेणेकरून संपूर्ण ओल हे बेडवर जाईल आणि बेड ऑटोमॅटिक तीन ते चार इंच वर फुगून येईल आणि जमीन ही भुसभुशीत राहील त्यासाठी शेवटचे दोन किंवा तीन पाणी व्यवस्थापन आपल्याला याच पद्धतीने देणे गरजेचे आहे

फवारणी व्यवस्थापन👈

1] अशिफेट 75% 30 ग्रॅम 

2] Acetamapride 20% 15 ग्रॅम 

3] थायमेक्टोझोन 25% 10 ग्रॅम 

4] 6,27,00 100 ग्रॅम 

बुरशीचा किव्वा मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यास कस्तोडिया 25 मिली घ्यावे 

पिवळे किंवा लाल पाणी पडत असल्यास सल्फर कासावेट wdg 80% 30 ग्रॅम घ्यावे 

 

 


टोमॅटो खत व्यवस्थापन पहिले [1]

टोमॅटो लागवडीनंतर पहिले खत व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे

टोमॅटो लागवडीनंतर पहिले खत व्यवस्थापन हे दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान करावे आणि जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली असेल आणि जर 👉आपण शेणखत सुरुवातीला टाकले असेल म्हणजेच जमिनीमध्ये ओल असताना शेणखत फेकून दिले असेल तर अशा ठिकाणी पहिले रासायनिक खत व्यवस्थापन 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान करावे आणि शेणखत ज्या ठिकाणी दिले नाही अशा ठिकाणी दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान पहिले रासायनिक खत व्यवस्थापन टोमॅटो या पिकाला करणे गरजेचे आहे

पहिले रासायनिक खत व्यवस्थापन

​​​​​​टोमॅटो या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन एकरी एक बॅग 10 26 26 द्यायचे आहे ड्रीप द्वारे देत असताना कृषी महाधन चे 10 26 26 च पाण्यामध्ये विरघळणारे घ्यावे 

युरिया 

टोमॅटो चांगल्या प्रकारे वाढ होत नसल्यास एकरी 10 किलो युरिया 10,26,26 सोबत मिक्स करून देऊ शकता

👉टोकन पद्धतीने खत देत असल्यास एका मुठीत  दोन ते तीन झाड करावे जेणेकरून एकरी एक बॅग पेक्षा अधिक खत पडणार नाही 👈

 


मिरची ब्लॅक थ्रिप्स

उन्हाळी मिरची पिकामध्ये जास्तीत जास्त व्हाईट फ्लाय थ्रिप्स आणि ब्लॅक थ्रिप्स च प्रादुर्भाव बघायला मिळतो तर अशा परिस्थितीमध्ये मिरची या पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना कोणकोणत्या प्रकारचे औषधी घेणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम फवारणी करताना प्रति एकर पाण्याचे प्रमाण अधिक घेणे गरजेचे आहे झाडाची उंची अडीच ते तीन फूट असल्यास एकरी 150 लिटर पाणी टाकावे उंची दोन फूट असल्यास 100 लिटर पाणी प्रति एकरी फवारणी मध्ये घ्यावे 

फवारणी औषधे प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी

1] सुप्रीम ओझो 40 मिली [ ऑरगॅनिक ] 

2] ऐसीटामाप्राइड 20% 15 ग्रॅम [पांढरी माशी असेल तरच] 👈

3] मोनॉक्रोटोफोस 36% 40 मिली 

4] ब्लू कॉपर 30 ग्रॅम 

5] ट्रेप्टोसायक्लिन 3 ग्रॅम 

6] अशिफेट 75% 30 ग्रॅम 

ही फवारणी घेत असताना उष्णता कमी असणे गरजेचे आहे संध्याकाळी किंवा सकाळी या औषधी फवारणी मिरचीच्या पिकावर पण घेऊ शकता 

मिरची या पिकात चांगल्या प्रकारे साईज वाढण्यास _ 9_ 46 किव्वा 1,9,46 100 ग्रॅम  प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे 

वरील औषध घेत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सल्ला माहिती दिल्या जाईल काही दुकानदार म्हणतील हे औषध एकत्र चालणार नाही किंवा या औषधीचे द्रावण फुटेल 👉 वरील सर्व औषधे फवारणी मध्ये एकत्र घेतल्यास झाडावर कुठल्या ही प्रकार साईड इफेक्ट होणार नाही फक्त फवारणी सायंकाळी किंवा सकाळी म्हणजेच उष्णता कमी  असताना करणे गरजेचे आहे

 


पपई रोप तयार करणे

पपईची रोपे प्रो ट्रेमध्ये तयार करताना त्यातील व्यास ४२ मि.मी. असलेल्या प्रो ट्रे ची निवड करावी बियाणे प्रो ट्रे मध्ये लागवडीच्या एक दिवस आधी कोकोपिट पाण्यात भिजत ठेवावे. पोयटा माती आणि चांगले कुजलेले शेणखत चाळणीने चाळुन घ्यावे. ५ किलो कोकोपिट अधिक २.५ किलो पोयटा माती अधिक २.५ किलो कुजलेले शेणखत अधिक १०० ग्रॅम ट्रायकोट्रर्मा अधिक १०० ग्रॅम १०:१९ खत या प्रमाणात मिश्रण एकजीव करून ते प्रो ट्रे मध्ये भरून घ्यावे. मिश्रणाने भरलेल्या प्रो ट्रे मध्ये १.५ से.मी. खोलीवर पेरणी करून बियाणे अलगद झाकुन घ्यावे व झारीच्या सहाय्याने हळुवार पाणी द्यावे. बियाणे उगवेपर्यंत प्रो ट्रे पारदर्शक पॉलिथिनने झाकुन घ्यावेत किंवा प्रो ट्रेपॉलिहाऊस मध्ये ठेवावेत.


भईमुंग पाणी व्यवस्थापन पहिले खत व्यवस्थापन पहिले

भुईमूग पिकाला पहिले पाणी व्यवस्थापन पहिले खत व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे  

पहिले पाणी व्यवस्थापन 👈

भुईमूग या पिकाला पहिले पाणी व्यवस्थापन 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान स्प्रिंकलर साह्याने करावे सुरुवातीला चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले तेव्हापासून 👈 सुरुवातीला पाणी व्यवस्थापन केल्यानंतर तन नाशकाची फवारणी करू शकता आणि त्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये कीटकनाशकाची फवारणी करायला हवी

पहिल्या पाण्यासोबत खत व्यवस्थापन 👈👉 भुईमूग पिकाला पहिले पाणी स्पिंकलरच्या साह्याने पाणी देत असताना एकरी 10 ते 15 किलो युरिया सम प्रमाणात फेकून द्यावा सुरुवातीला👉 एका ठिकाणी एक ते दीड तास स्पिंकलर चालू द्यायचे आहे नंतर मोटार बंद करून तेवढ्याच क्षेत्रामध्ये म्हणजेच जिथपर्यंत ऑल गेली तिथपर्यंतच आपल्याला युरिया फेकून परत एक ते दीड तास पाणी द्यायचे आहे जेणेकरून युरियातील नत्र हे उडून जाणार नाहीत 

भुईमूग या पिकाला पहिल्या पाण्यासोबत खत व्यवस्थापन करायलाच हवे याची काही  आवश्यकता नाही पण जर आपल्या शेतामध्ये भुईमुंग या पिकाची अपेक्षित वाढ होत नसेल दोन तासातील किव्वा दोन. झाडातील 👈अंतर हे जास्त झाले असेल मध्ये चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले नसेल तर अशा ठिकाणी पहिल्या पाण्यासोबत दहा ते पंधरा  किलो युरिया देणे गरजेचे आहे 

भुईमूग पेरणी करताना किंवा टोकन करताना जर आपण खत दिले नसेल तर अशा ठिकाणी एकरी एक बॅग 10 26 26 खत युरिया सोबत मिक्स करून देऊ शकता 

 

 

 


वांगी खत व्यवस्थापन दुसरे 2

वांगी पिकाला दुसरे खत व्यवस्थापन कधी आणि कोणते करावे

वांगी या पिकाला दुसरे खत व्यवस्थापन पहिले खत दिल्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान करावे खत देत असताना झाडापासून पाच ते सहा इंच दूर पेरणी पद्धतीने देणे गरजेचे आहे जर आपल्याकडे ड्रीप असेल तर ड्रीप झाडापासून सहा ते सात इंच दूर सोडून ड्रीप द्वारे सुद्धा खत व्यवस्थापन वांगी या पिकाला आपण करू शकता 

वांगी या पिकाला दुसरी खत व्यवस्थापन कोणते 👈 

वांगी या पिकाला दुसरे खत व्यवस्थापन एकरी 1 बॅग 10 26 26 आणि 5 किलो सल्फर wdg 80% एकत्र मिक्स करून सम प्रमाणात आपल्याला पेरणी पद्धतीने द्यायचे आहे 

25 किलो युरिया 👉 वांगी या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ ग्रोथ होत नसल्यास पंचवीस किलो युरिया एकरी वरील खतामध्ये मिक्स करून पेरणी पद्धतीने देऊ शकता 

ठिबक द्वारे खत देताना 👉 

जर आपल्याकडे ठिबकची व्यवस्था असेल आणि आपल्याला ठिबक द्वारे वांगी या पिकाला खत व्यवस्थापन करायचे असल्यास कृषी महाधनचे 10 26 26 घ्यावे जे का पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळते सुरुवातीला 200 लिटर पाण्याची टाकीमध्ये 25 25 किलो एक दिवस आड करून 10 26 26 सोडावे सोबत युरिया व सल्फर सुद्धा आपण मिक्स करून ड्रीप द्वारे म्हणजेच ठिबक द्वारे देऊ शकता खत देत असताना ड्रिप झाडापासून पाच ते सहा इंच दूर असणे गरजेचे आहे


भुईमूग रानपाणी कधी द्यावे

भुईमुंग या पिकाला रानपाणी म्हणजेच पट पाणी कधी द्यायला हवे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया 

अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करत असताना सुरुवातीला दोन ते तीन पाणी आपण स्पिंकलरच्या साह्याने भुईमुंग या पिकाला देतो

👉 पण शेवटी शेवटी आपल्याला दोन ते तीन पानी हे भुईमुंग या पिकाला देत असताना पट पाणी म्हणजेच मोकळे पाणी द्यायचे आहे ज्या मुळे भुईमूग पिकाच्या उत्पादनात दीड ते दोन पटीने वाढ होईल

👉आता आपला प्रश्न असेल की पट पाणी देण्याचा आणि उत्पादन वाढीचा काय संबंध आहे 👉 

सुरुवातीला जेव्हा आपण भुईमुंग या पिकाची लागवड किंवा पेरणी करत असतो तेव्हा अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये एक ओळ म्हणजेच एक तास हे रिकामे सोडायचे सांगितले जाते आणि सोडलेल्या तासामध्ये शेवटी 50 ते 55 दिवसा नंतर नांगराच्या साह्याने तास मारले जाते म्हणजेच मातीचा भर हा ओढल्या जातो आणि सोडलेल्या तासांमध्ये आपण रान पाण्याचे म्हणजेच पट पाण्याचे व्यवस्थापन करतो 

जेव्हा भुईमुंग पिकाला आर्या सुटण्यास सुरुवात होते तेव्हा आपल्याला पट देण्यास सुरुवात करायची आहे

सर्वात प्रथम आपल्याला स्पिंकलर चे पाईप किंवा पीव्हीसी पाईप घेऊन तीन ते चार फुटावर एक होल् मारून शेवटी आपल्याला त्या पाईपला बंद कॅप लावायचे आहे आणि जिथे आपण सोडलेले तास आहे म्हणजेच जिथे आपण नांगर मारलेला आहे त्या ठिकाणी झुळझुळ म्हणजेच कमी प्रमाणात पाणी द्यायचे आहे असे पाणी शेवटी भुईमुंग पिकाला आर्या सुटतात तेव्हा दिल्या नंतर जमीन ही तीन ते चार इंच वर फुगून येते आणि ह्या मुळे भुईमूग पिकाच्या आर्या ह्या चांगल्या प्रकारे खोलवर व साईडला सुद्धा पसरतात म्हणजेच शेवटी जमीन भुसभुशीत ठेवणे गरजेचे आहे 

शेवटी दोन ते तीन पाणी व्यवस्थापन करताना मोकळे म्हणजेच पट पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे

शेवटी जर आपण जास्तीत जास्त स्पिंकलरच्या साह्याने पाणी व्यवस्थापन केले तर जमीन हे कडक येईल आणि तेवढ्या प्रमाणात भुईमुंग पिकाच्या आर्या साईडला किंवा खोलवर जाणार नाहीत

 


पपई रोपाची निवड

अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करत असताना कधीही वेगवेगळ्या प्रकारच्या एकाच जातीची ची लागवड करायला हवे असे शिफारस केल्या जात नाही जे कोणतेही जात आपण आपल्या शेतात घेतली असेल किव्वा आपला चांगला अनुभव असेल तर अश्या कुठल्याही प्रकारच्या जातिची निवड आपण आपल्या शेतामध्ये करू शकता  यलिंगी जाती (नर आणि मादी फुले वेगवेगळ्या झाडावर येणाऱ्या जाती) - फुले विजया, को-५ , को ६, को-७, को-८, कुर्ग हनीडयु, पुसा डेलिसियस, पुसा जांयट, पुसा ड्रॉफ, पुसा नन्हा, सनराईज सोलो, अर्का प्रभात, अर्का सुर्या, वाशिंग्टन   पेपेनसाठी उत्पादनासाठी- को २, पुसा मॅजेस्टी किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही जातीची रोपे तुम्ही निवडू शकता. पपई लागवडीसाठी लागणारी रोपांचे प्रमाण त्याच्या अंतरावर अवलंबून असते. काही शेतकरी बियांपासून रोपे तयार करतात व काही शेतकरी नर्सरीतून रोपे आणून लागवड करतात.     परागीकरण - पपई फळ पिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असल्याने व अशी झाडे फुलोरा आल्याशिवाय ओळखता येत नसल्याने लागावडीच्या ठिकाणी दोन रोपे लावावी. मादी झाडापासुन उत्पादन मिळत असल्यामुळे या झाडांची संख्या जास्त असणे फायद्याचे असते. बागेमध्ये नर व मादी झाडे वेगवेगळी असल्यास १० टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरुपात असावी.


पपई पाणी व्यवस्थापन

हिवाळ्यात साधारणपणे दर १० दिवसांनी तर उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. दुहेरी आळे पद्धती, सरी किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. बागेत अथवा झाडाच्या बुध्यांशी पाणी साचून रहाणे पपईच्या पिकाला धोकादायक ठरते. जास्त पाण्यामुळे झाडाचा बुंधा सडून झाडे कोलमडतात. याउलट पाण्याचा ताण पडल्यास फळाचे पोषण व्यवस्थित होत नाही. म्हणूनच पपईला नियमित आणि आटोपशीर पाणी द्यावे. 

ड्रीप द्वारे पाणी देत असताना झाडापासून ड्रीप एक ते दीड फूट असणे गरजेचे आहे जसं जसं झाड वाढेल तसतसे ड्रीप हे आपल्याला मध्य सेंटरमध्ये घेणे गरजेचे आहे म्हणजेच सांगण्याचे तात्पर्य का जेवढ्या प्रमाणात झाडाची उंची वाढेल तेवढेच प्रमाण झाडाच्या मुळे ह्या खाली साइडला जमिनीमध्ये वाढतात 

सतत झाडाच्या बुडाखाली पाणी दिल्यास वेगवेगळ्या प्रकारच्य रोगाचा व बुरशीचा व मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो 


पपई लागवडीचा योग्य कालावधी

पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी - मार्च या तीन हंगामात करतात. फेब्रुवारी - मार्च महिन्यात लागवड केल्यास ती अधिक फायदेशीर ठरते. यामुळे रिंग स्पॉट या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव उशिरा होतो व फळे जास्त मागणीच्या काळात म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात काढणीस येतात.

 

पपईमध्ये शक्यतो आंतरपीक घेऊ नये. मात्र आंतरपीक घ्यायचे असल्यास सुरूवातीच्य ६ ते ८ महिन्याच्या काळात मूग, उडीद, चवळी, घेवडा, कांदा, मुळा यांसारखी पीके घ्यावीत.


केळी खत व्यवस्थापन पाचवे

केळी खत व्यवस्थापन पाचवे कधी आणि कोणते करायला हवे 

केळी या पिकाला पाचवे खत व्यवस्थापन 170 ते 180 दिवसाचा दरम्यान केळी लागवड पासून करावे केळी या पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत असेल तर 180 दिवसाच्या नंतर आणि वाढ होत नसल्यास  170 दिवसाच्या आत केळी पिकाला पाचवे रासयनिक खत व्यवस्थापन पेरणी पद्धतीने करू शकता किंवा ड्रिपद्वारे सुद्धा देऊ शकता 

केळी पाचवे खत व्यवस्थापन

1] डी ए पी 1 बॅग 

2] पोटॅश 1 बॅग 

3] सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये एकरी तीन बॅग 

वरील संपूर्ण खत एकत्र मिक्स करून आपण पेरणी द्वारे किंवा फेकून पद्धतीने देऊन सुद्धा त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने किवा बैलाच्या करणे  डवरणी करावी 

डी ए पी आणि पोटॅश हे आपण ठिबक द्वारे सुद्धा देऊ शकता सिंगर सुपर फॉस्फेट फेकून द्यावे किंवा पेरणी पद्धतीने द्यावे ..


ज्वारी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव फवारणी व्यवस्थापन

ज्वारी पिकावर माव्याचा आधिक प्रादुर्भाव असल्यास फवारणी व्यवस्थापन कोणते करायला हवे याविषयी माहिती घेऊया 

ज्वारी पिकावर माव्याचा अधिक प्रमाणत प्रादुर्भाव असल्यास फवारणी व्यवस्थापन लवकर करणे गरजेचे आहे त्याचबरोबर जर आपण स्पिंकलर चे पाणी व्यवस्थापन केले आणि फवारणी व्यवस्थापन दोन तीन दिवसात दरम्यान केले तर फवारणी चा रिझल्ट सुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल

फवारणी मावा असेल तर 

1] एस एल आर  { slr } ४० मिली 

2 ] मोणोसिल 36% 40 मिली 

3] अशिफेट 75% 30 ग्रॅम .

100 ग्रॅम युरिया 

बुरशीचा अधिक प्रादुर्भाव असल्यास ब्लू कॉपर 30 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे 

ज्वारीचे पान पिवळे लाल पडले असल्यास कॉसावेट डब्ल्यू डीजी 80% 30 ग्रॅम घ्यावे  

वरील औषधीचे प्रमाण हे 15 ते 20  लिटर पंप साठी घ्यावे फवारणी करत असताना पाण्याचे  प्रमाण अधिक घ्यावे तरच फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळेल

 


मिरची फवारणी व्यवस्थापन आठवे 8

मिरची पिकाला आठवे फवारणी  व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे 

मिरची या पिकाला आठवे फवारणी व्यवस्थापन सातवे फवारणी व्यवस्थापन केल्यानंतर सात ते आठ दिवसाच्या दरम्यान करावे रोगाचा अधिक प्रादुर्भाव असेल तर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी सुद्धा आठवे फवारणी व्यवस्थापन मिरची पिकावर घेऊ शकता 

मिरची या पिकावर आठवी फवारणी करताना  👉फवारणी मधे पाण्याचे प्रमाण अधिक घ्यावे 👈 म्हणजेच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळेल 

​​​​​​मिरची फवारणी व्यवस्थापन 8 

1] फिप्रोणील 5%  40 मिली 

2] ऍसिटामाप्राइड 20% 15 ग्रॅम 

3] इमिडाक्लोरोप्रिड 17.8% 15,मिली 

4] 6,27,00 100 ग्रॅम प्रति 

वरील सर्व औषधीचे प्रमाण 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे

आठवी फवारणी करताना माव्याचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असेल  तर फिप्रॉनील ऐवजी सुप्रीम हे 40ml प्रति 15 ते 20 लिटर पर्यंत साठी घेऊ शकता 

 


एप्रिल महिन्यात येणारे पाच पिके

एप्रिल ते मे महिन्यामध्ये येणारे कोणकोणत्या प्रकारचे पीक आहेत या संबंधित आपण माहिती घेऊया

खालीलपैकी कुठले एक पिक आपण एप्रिल ते मे महिन्यात अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करून चांगल्या प्रकारे  उत्पादन घेऊ शकता

1] उन्हाळी मूंग 

2, ] काकडी 

3] सांभर कोथिंबीर

4] मिरची उन्हाळी 

5 ] 🍅 टोमॅटो 

यापैकी कुठले ही एक पीक आपण अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब करून  एप्रिल किव्वा मे  महिन्या चया दरम्यान घेऊ शकता 

​​


उन्हाळी मूंग लागवड कोणत्या महिन्यात करावी

उन्हाळी मुगाची लागवड ही दहा फरवरी पासून ते १५ मार्च च्या दरम्यान करू शकता अनेक शेतकरी यावर्षी हरभरा निघाल्यानंतर उन्हाळी मुग पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत 

हरभऱ्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला उन्हाळी मुगाचे उत्पादन बघायला मिळेल त्यासाठी अमृत पॅटर्न पद्धतीने मुगाचे अंतर व्यवस्थापन टोकन व पेरणी पद्धतीमध्ये घ्यायला हवे 

हरभरा काढणीनंतर खत फेकून द्यावे आणि त्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा नागरिक करावे जेणेकरून संपूर्ण खाते जमिनीमध्ये मिक्स होईल


चना निघाल्या नंतर मुंग येईल का

अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला अबक हरभऱ्याची पेरणी केली आहे आज रोजी त्यांचे संपूर्ण शेती खाली झाले आहे तर अशा शेतकऱ्यांना  त्या शेतात हरभरा नंतर मुंग घेता येते का  

हरभऱ्यानंतर मुग हा येऊ शकते पण आपल्यालां त्या शेतामध्ये कपाशी घ्यायची असेल तर अशा ठिकाणी शक्यतो हरभऱ्यानंतर चांगल्या प्रकारे नांगरटी करून शेत तापू द्यावे आणि जर आपल्याला त्या शेतामध्ये कपाशी घ्यायचे नसेल आणि अन्य दुसरे कोणते पीक घ्यायचे असेल तर अशा ठिकाणी हरभरा निघाल्यानंतर आपण मूंग पिकाची पेरणी करू शकता  

 


टॉमेटो लागवडी पूर्वी खत व्यवस्थापन

टोमॅटो लागवडी पूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन कधी आणि केव्हा करायला हवे

उन्हाळी टोमॅटो लागवडी पूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन हे आपल्याला लागवडीच्या दहा ते पंधरा दिवसाच्या पहिले करणे गरजेचे आहे सुरुवातीला चांगल्या प्रकारे नागरटि करून त्यावर खत व्यवस्थापन केल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा बैलाच्या सहाय्याने वखरणी करावे जेणेकरून संपूर्ण खत हे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल त्यानंतर आपण पाच ते सहा इंच उंचीची बेड ओढून त्यावर टमाटो या पिकाची लागवड करू शकता 

रासायनिक खत व्यवस्थापन

उन्हाळी टोमॅटो लागवड पूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन करताना एकरी  6 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये घ्यावे खत फेकून देत असताना समप्रमाणात शेतात पडणे गरजेचे आहे म्हणजेच सारख्या प्रमाणात  

2] 10,26,26 एकरी 2 बॅग 

सिंगल सुपर फॉस्फेट सोबत एकरी दोन बॅक 10 26 26 मिक्स करून संपूर्ण शेतामध्ये समप्रमाण फेकून द्यावे त्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करावे आणि पाच ते सहा इंच उंच बेड मारून त्यावर टमाटो या पिकाची लागवड करावी 

 


कापूस फडतल फवारणी व्यवस्थापन दुसरे

कापूस फडतल फवारणी व्यवस्थापन दुसरे कधी आणि कोणते करावे 

पिकाची फडतळ म्हणजेच नवीन बाहार घेण्यासाठी फवारणी व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर खत व्यवस्थापन हे तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत यामध्ये फवारणी व्यवस्थापन तर चांगल्या प्रकारे असेल तर कपाशीचे पीक हे लवकरात लवकर पुनर्बहार व नवीन पाते आणि बोनड आपल्याला बघायला मिळतात कपाशी फडतल दुसरी फवारणी घेताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यावे तरच फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळेल .

औषधी चे प्रमाण 15 ते 20 लिटर पंप साठी

1] फिप्रोणील 5% 40 मिली.

2] अशिफेट 75% 30 ग्रॅम

3] acetmapride 15 ग्रॅम 

4] 0,9,46 50 ग्रॅम 

बुरशी किव्वा बोंड सड रोगाचा प्रादुर्भाव असेल तर ब्ल्यू कॉपर 30 gram  प्रति  15 ते वीस लिटर पाणी घेऊ शकता अशाप्रकारे आपल्याला कापूस फडतळ घेत असताना दुसरे फवारणी व्यवस्थापन करायचे आहे

 

​​​​​​


विद्राव खत मिळेल कमी किमतीत

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रत्येक पिकासाठी लागणारे विद्राव्य खत ...
1) 0,9,46  2..5 किलो ,1 किलो पॅकिंग

2) 14,48,0 + 2..5 किलो ,1 किलो पॅकिंग

3) 0,40,37 हे  2..5 किलो ,1 किलो पॅकिंग

4) 0,48,47 हे  2..5 किलो ,1 किलो पॅकिंग

5) 7,40,28 हे  2..5 किलो ,1 किलो पॅकिंग

6) 24,24, 0+ 1 किलो पॅकिंग 
सर्व प्रकरचे खत अगदी स्वस्त आणि कमी  किमतीत मिळेल त्या साठी 
7276815272 ह्या नंबर वर संपर्क करावा. 🙏


ऊस खोडवा घेताना ही काळजी घ्या

ऊस खोड घेताना हे नियोजन पहिले करा 

1 ] ऊस खोडवा घेताना उसाचे पाचारड जाळू नये पाचारत जाळून टाकल्यास तन नियत्रंण चांगल्या प्रकारे होणार नाही, 

2] उसाचे पाचरड ठेवल्यास पाण्याची बचत होते 

3] उसाचे पाचरड प्रतेक तासात न ठेवता एक पट्टा अडकून टाकावे म्हणजेच जिथे पाचरड नाही अशा पट्ट्यांमध्ये आपल्याला रसायनिक खत व्यवस्थापन व शेणखत व्यवस्थापन करता येते 

5]  शेतामध्ये पाचरत असताना जर आपण सतत दोन किंवा तीन स्प्रिंकलर साह्याने ऊसाला पाणी व्यवस्थापन केले तर चांगल्या प्रकारे खोडवा तर येईल त्याच बरोबर पाचरड सुद्धा सडून त्यामध्ये त्याचे खत तयार होईल 

6] एका तासांमध्ये पाचरड आणि एका तासांमध्ये आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेले शेणखत टाकून जीवनुची संख्या वाढवायची आहे .


उन्हाळी भुईमूग फवारणी व्यवस्थापन पहिले

 भईमुंग या पिकवर पहिले फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करावे 

भुईमुंग या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन बारा ते पंधरा दिवसात दरम्यान करणे गरजेचे आहे म्हणजेच चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले तेव्हापासून जर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव झाला असल्यास तण नाशकाची फवारणी घेतल्यानंतर आपण दोन किंवा तीन दिवसांमध्ये भुईमुंगे पिकावर कीटकनाशकाची फवारणी करू शकतात 

फवारणी पहिली खालील औषधी चे प्रमाण प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी

1] अशिफेट 75% 30 ग्रॅम 

2] इमिडाक्ल्रोरोप्रिड 17,80% 10 मिली

भुईमूग पिकाचे पान पिवळे पडले असल्यास सल्फर कॉसावेट 85%  30 ग्रॅम 

भुईमुंगे पिकाचे चागल्या प्रकारे वाढ होत नसल्यास इसाबियान 40 मिली फवारणी मधे घ्यावे

युरिया 100 ग्रॅम सर्वात शेवटी पंप मध्ये टाकून फवारणी व्यवस्थापन करावे तन नाशकची आपण फवारणी केली असल्यास कीटक नशकाची फवारणी करताना पाण्याचे  प्रमाण अधिक हे घेणे गरजेचे आहे तरच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळेल

 


कापूस फडतल घेत असताना हे करा

कपाशी या पिकाची फडतल म्हणजेच रिफ्लॅश घेत असताना खालील नियोजन करणे गरजेचे आहे 

1] कपाशी पुनर्बहार घेण्यापूर्वी सुरुवातीला जे काही काचोळ्या आहेत ह्या सडून पडणे गरजेचे आहे तरच कपाशीला नवीन पाने लवकर येतील या साठी पाणी व्यवस्थापन करताना स्पिंकलरच्या साहाय्याने दोन किंवा तीन पाणी व्यवस्थापन जर केले तर लवकरात लवकर नवीन पाण आपल्याला आलेले बघायला मिळतील आणि त्याचबरोबर काचोळ्या सुद्धा ह्या सोडून गळून पडून जातील 

2] कापूस फडतल घेत असताना  भारी जमिनीमध्ये पट पाणी म्हणजेच मोकळे पाणी देऊ नये यामुळे बोंड सड रोगाचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळू शकतो 

3] कापूस फडतल घेत असताना कपाशीची उंची ही आठ ते दहा फूट असेल तर वरचा शेंडा कडून दोन फूट कपाशी वाकून द्यावी म्हणजेच शेंडा मोडून द्यावां कपाशीची उंची पाच फूट असेल तर एक किंवा दीड फूट मोडून द्यावे मोडून टाकल्या नंतर कपाशीचां शेंडा हा जागेवर ठेवणे गरजेचे आहे म्हणजेच फेकून द्यायचा नाही तिथे. जास्तीत जास्त बोंड नवीन लागलेले आपल्याला बघायला मिळतील 

4] कपाशीची पुनर्बहार शक्यतो हलक्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी मधे घ्यावे  जमीन जास्त प्रमाणात काळी असेल किंवा पाण्याचा निचरा होत नसेल तर अशा ठिकाणी बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो 

5] कापूस फडलत घेत असताना जास्त प्रमाणात औषधीचा खर्च व खताचा खर्च करण्याची गरज नाही चांगल्या प्रकारे नवीन पान आल्यानंतरच फवारणी व्यवस्थापन हे आपल्याला करणे गरजेचे आहे


गहू पिवळा पडला

गहू पिवळा पडत आहे तर फवारणी खत व्यवस्थापन कसे आणि केव्हा करावे 

सुरवातीला गहू किंवा पिकाचा प्लॉट पिवळा पडला असेल तर खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे सुरवातीला जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने खत दिले असेल तर प्लॉट पिवळा पडणार नाही जर पाणी व्यवस्थापन करताना जास्त पणी झाले तरच प्लॉट पिवळा किव्वा लाल पडू शकतो अश्या वेळेस खत एकरी 1 बॅग युरिया सम प्रमाणात फेकून सोबत पाणी व्यवस्थापन करावे. 

फवारणी व्यवस्थापन 

1] अशिफेट 30 ग्रॅम 

2] सल्फर कॉसावेट 30 ग्रॅम 

3] इमिडाक्लोरोप्रिड 17,80% 15 मिली

150 ग्रॅम युरिया प्रति 15 ते 20 लिटर पंप मधे शेवटी टाकून फवारणी व्यवस्थापन करावे

​​​

 


तूर फडतल [ रिफ्लाश ] येते का

तूर फडतल येते का

या वर्षी अनेक शेतकरी तूर या पिकाची फडतळ म्हणजेच रिफ्लॅश घेत आहेत अवकाळी पावसामुळे तुरीला पहिला बाहार आला नाही सतत पासून असल्या मुळे फुल गळ झाली त्या मुळे सध्या जानेवारी पासून महिन्यात अनेक शेतकरी तूर या पिकाची फडतल घेत आहेत 

तुरीची फडतल घेताना एक वेळ पाणी व्यवस्थापन सोबत एक बॅग 10,26,26 देऊ शकता 

तुरीची फडतल घेताना किडीचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी फवारणी व्यवस्थापन दहा ते बारा दिवसात दरम्यान करणे गरजेचे आहे जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल तर आपण फवारणी द्वारे सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता...

 


हरभरा फुलावर असेल तर पाणी व्यवस्थापन करावे का

हरभरा फुलावर असताना पाणी व्यवस्थापन करावे का 

जेव्हा हरभरा पिकाला फुल लागण्यास सुरुवात होते तेव्हा आपल्या पाणी व्यवस्थापन करायचे आहे सुरवातीला जेव्हा 20 ते 25% फुल धारना होण्या पूर्वी हरभरा पिकाला पाणी व्यवस्थापन करावे जास्त फुल धारणा असेल तर पाणी व्यवस्थापन करून नये  .

​​​​​​हरभरा पेरणीचे अंतर जास्त असेल तर तर लवकर फुल धारणा व्ह्यायला नाही पाहिजेत त्या ठिकाणी आपण पाणी व्यवस्थापन करू शकता आणि अंतर कमी असेल तर अश्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करू नये 

पानी देत असताना स्पिक्लरच्याच सह्यने द्यावे हरभरा पिकाला पट मोकळे पाणी चालत नाही  असे पाणी देल्यास हरभरा पिकाचे उत्पादन होणार नाही 

दोन तासातील अंतर कमी असल्यास जास्त प्रमाणात पाणी देण्याची गरज पडणार नाही म्हणजेच 

 

 

​​​​

 

​​​​​​


वांगी पिकावर पहिली ड्रीचींग कोणती करावी

वांगी लागवडीनंतर पहिली ड्रीचींग कधी आणि कोणती करावी  या विषयी माहिती घेवूया

 वांगी लागवडीनंतर पहिली ड्रीचींग ही दुसऱ्या दिवशी करणे गरजेचे आहे सुरुवातीला वांगी या पिकामध्ये मर व तसेच बुरशी रोगाचा प्रादुभाव व्हायला नाही पाहिजेत त्याचबरोबर किडीचा सुद्धा प्रादुर्भाव व्हायला नाही पाहिजे याच दृष्टीकोनातून आपल्याला दुसऱ्या किव्वा तिसऱ्या दिवशी वांगी पिकाला अळवणी (ड्रीचींग ) करणे गरजेचे आहे

खालील औषधी ठिबक द्वारे देत असल्यास एकरी प्रमाण किती घ्यावे 

1] एशिफेट 75 % 500 ग्रॅम 

2] ईसाबियान  1 लिटर 

3] कस्टोडीया 250 मिली प्रती एकर साठी मर रोग कमी असेल तर ब्लू कॉपर. 1 किलो घेऊ शकता 

 

जर आपल्याकडे ठिबकची व्यवस्था नसेल आणि पंप ने ड्रीचिंग करत असल्यास खालील प्रमाणे औषधी प्रति ,20 ते 15 लिटर पंप साठी घ्यावे 

 

1] आशिफेट 75% 30 ग्रॅम 

 

2] इसाबियान 50 मिली 

 

3] कस्टोडीया 25 मिली 

 

पंप्प ने ड्रीचींग करत असताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यावे जेणे करून रिझल्ट चांगला मिळेल 


कापूस फडतल फवारणी दुसरी

कपाशी या पिकाची फडतल घेत असताना दुसरे फवारणी व्यवस्थापन कोणते करावे 

यावर्षी शेवटी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सध्याच्या परिस्थितीमध्ये बोड न्सड या रोगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो जिथे जास्त काळी जमीन आहे किंवा पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी या रोगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव हा बघायला मिळतो आणि याउलट जिथे एकदम हलकी जमीन आहे किंवा पाण्याचा निचरा लवकर होतो  अश्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येत आहे 

जिथे पाण्याचा निचरा होतो किंवा हलकी जमीन आहे अशा ठिकाणी कपाशी या पिकाची फडतल ही चांगल्या प्रकारे येऊ शकते 

आणि जर आपल्या शेतामध्ये बोंड सड चे  प्रमाण कमी असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण कपाशी या पिकाचे फडतल चांगल्या प्रकारे घेऊ शकता

फडतल कपाशीवर फवारणी करताना चांगल्या प्रकारे कापूस पाचवल्यानंतरच म्हणजेच नवीन पाने आल्यानंतर फवारणी व्यवस्थापन करावे सुरुवातीला स्पिंकलरच्या सहाय्याने दोन किंवा तीन पाणी व्यवस्थापन केल्यानंतर जेव्हा कापूस चांगल्या प्रकारे पाचवेल म्हणजेच नवीन पाने येतील तेव्हा दुसरे फवारणी व्यवस्थापन करायचे आहे 

फवारणी व्यवस्थापन फडतल दुसरे

1] अशिफेट 75% 30 ग्रॅम 

2] फिप्रोनील 5%  25 मिली  

3] मोणोसील 36% 40 मिली  

कपाशीला पहिले बोंड असतील तर  या फवारणी मधे ब्लू कॉपर 30 ग्रॅम घेऊ शकता 

शेवटी  150 ग्रॅम युरिया पंप मधे टाकावा आणि फवारणी व्यवस्थापन करावे फवारणी करताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यावे तरच फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळेल 

 


मक्का एकरी बियाणे किती टाकावे

मक्का पिकाची पेरणी करताना एकरी बियाणे किती टाकावे याविषयी आपण माहिती घेऊया 

​​​​​मक्याची पेरणी करत असताना एकरी आपल्याला सात ते आठ किलो च्या दरम्यान बियाणे घ्यायचे आहे सुरुवातीला बियाणे हे पेरणी करत असताना अधिक टाकायचे आहे सुरुवातीला अनेक शेतकरी पाच किलो ते सहा किलोच्या दरम्यान एकरी बियाण्याची पेरणी करतात आणि नंतर त्यामध्ये जर चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले नाही तर दोन झाडातील अंतरामध्ये जास्त अंतर पडत असल्यामुळे समाधानकारक उत्पादन मक्का पिकाचे मिळत नाही आणि या उलट जर आपली एकरी आठ किलो बियाणे टाकल्यास सुरुवातीला जर्मिनेशन 60 किंवा 70 टक्के जरी झाले तरी उत्पादनावर त्याचा फरक पडणार नाही आणि या उलट जर दाट झाडाची संख्या झाली तर आपण त्यामध्ये विरळणी करू शकतो दोन झाडातील अंतर आपल्याला पाच ते सहा इंच ठेवायचे आणि एका ठिकाणी दोन किंवा तीनच बियाणे आपल्याला ठेवायचे आहे जमीन भारी असेल तर एका ठिकाणी एक किव्वा दोनच झाड ढेवयाचे आहे 

 


मिरची पिकावर पहिली ड्रीचींग

मिर्ची लागवडीनंतर पहिली ड्रीचींग कधी आणि कोणती करावी  या विषयी माहिती घेवूया

 

मिर्ची लागवडीनंतर पहिली ड्रीचींग ही दुसऱ्या दिवशी करणे गरजेचे आहे सुरुवातीला मिर्ची या पिकामध्ये मर व तसेच बुरशीचा रोगाचा प्रादुभाव व्हायला नाही पाहिजेत त्याचबरोबर किडीचा सुद्धा प्रादुर्भाव व्हायला नाही पाहिजे याच दृष्टीकोनातून आपल्याला दुसऱ्या किव्वा तिसऱ्या दिवशी मिर्ची या पिकाला अळवणी ( ड्रीचींग ) करणे गरजेचे आहे 

 

खालील औषधी ठिबक द्वारे देत असल्यास एकरी प्रमाण किती घ्यावे 

 

1] अशिफेट 500 ग्रॅम 

 

2] ईसाबियान  1 लिटर 

 

3] कस्टोडीया 250 मिली प्रती एकर साठी मर रोग कमी असेल तर ब्लू कॉपर. 1 किलो घेऊ शकता 

जर आपल्याकडे ठिबकची व्यवस्था नसेल आणि पंप ने ड्रीचिंग करत असल्यास खालील प्रमाणे औषधी प्रति ,20 ते 15 लिटर पंप साठी घ्यावे 

1] आशिफेट 75% 30 ग्रॅम 

2] इसाबियान 50 मिली 

3] कस्टोडीया 25 मिली 

पंप्प ने ड्रीचींग करत असताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यावे जेणे करून रिझल्ट चांगला मिळेल 


धुई पडते तर हरभरा नियोजन कसे

सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत धुके ( धुई ) असल्यामुळे मुळे हरभरा पिकाचे नियोजन कसे करावे 

सतत धुके पडत असल्यास संध्याकाळच्या वेळी शेताच्या बाजूने व तसेच मध्ये सुधा पुजाने (गवत ) टाकून धुपट करणे गरजेचे आहे सुरुवातीला सर्वप्रथम कोसावेत डीएफडब्ल्यूजी 80 टक्के हे प्रतीक शंभर ग्राम एका पुंजावर म्हणजेच ढगावर टाकून संध्याकाळी गवत  पेटून द्यावे गवत  पेटून देताना वर पुजाज्यावर ओले गवत टाकून द्यावे जेणे करून त्या गवताचा झाळ होणार नाही आणि रात्र भर धूपट होईल असे नियोजन करावे असे दोन-तीन दिवस जर केल्यास धुई याचा असर हरभरा या पिकावर होणार नाही

​​


भयमूंग एकरी बियाणे किती टाकावे

भुईमुंग या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यास एकरी बियाणे किती असावे याविषयी माहिती घेऊया

भुईमूग या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यास एकरी बियाण्याची संख्या ही अधिक असणे गरजेचे आहे भुईमुंग या पिकाच्या आर्य ह्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त सहा ते सात इंचापर्यंत पसरतात म्हणजेच ज्या ठिकाणी दोन झाडातील अंतर दोन किंवा तीन फूट पडल्यास म्हणजेच दोन झाडांतील अंतरामध्ये गॅप पडल्यास ते दोन फुटाचे अंतर हे भुईमुंग या पिकांमध्ये मिळू शकत नाही आणि या उलट जमिनीच्या वर येणारे कुठलेही पिकाच्या अंतर दोन झाडातील दोन किंवा तीन फूट पडले तर ते मिळू शकते याचाच अर्थ असा आहे का जमिनीच्या आत येणाऱ्या कुठल्याही पिकाचे झाडाची संख्या अधिक असणे गरजेचे आहे .

पारंपरिक पद्धतीमध्ये भयमुंग या पिकाची शेती करत असताना सुरुवातीला अनेक शेतकरी बियाणे पेरणी करताना किंवा टोकन करत असताना बियांन्याचे  प्रमाण हे खूप कमी प्रमाणात वापरतात काही भागांमध्ये एकरी 30 ते 40 किलो व काही भागांमध्ये एकरी 40 ते 50 किलोच्या दरम्यानच बियाणे आपण पेरणी द्वारे किंवा टोकन द्वारे पेरणी द्वारे टाकतो  या पद्धती मधे एकरी 8 क्विंटल पासून ते एकरी बारा क्विंटल पर्यंतचे उत्पादन आपल्याला मिळते 

भुईमुंग पिकाच्चे एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे यामध्ये पहिली आणि सुरुवातीची स्टेप आहे ती म्हणजे झाडाची संख्या म्हणजेच वाढवणे म्हणजेच पेरणी किव्वा टोकन करताना  एकरी आपला 70 ते 80 किलो बियाणे वापरणे गरजेचे आहे दोन झाडातील अंतर दोन ते तीन इंच आणि दोन ओळीतील अंतर 9 किव्वा 10 इंच ठेवून आपल्याला जास्तीत जास्त बियाणे हे पेरणी किंवा टोकनद्वारे टाकायचे आहे तरच आपल्याला अधिक प्रमाणात उत्पादन मिळेल बियाण्याची जाडी अधिक असेल तर यामध्ये सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा किलो बियाणे वाढवणे गरजेचे आहे

 


केळी लागवडीपूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन

केळी लागवडी पुरी रासायनिक खत व्यवस्थापन कोणते आणि किती दिवसापूर्वी करायला हवे याची माहिती आपण घेऊया

केळी लागवडीपूर्वी आपल्याला दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान रासायनिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहेत जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात रासायनिक खत देण्याची गरज पडणार नाही 

केळी लागवडीपूर्वी कोणकोणत्या प्रकारच्या रासायनिक खत द्यायला हवे

सुरुवातीला चांगल्या प्रकारे नागरटी  केल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचे आहे सर्वप्रथम सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये एकरी सहा बॅग सम प्रमाणात फेकून द्याव्या सोबत 1 बॅग पोटॅश मिक्स करून फेकून द्यावे त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपूर्ण शेतामध्ये रोटावेटर करून घ्यावे जेणेकरून संपूर्ण खते जमिनीमध्ये मिक्स होईल त्यानंतर पाच ते सहा इंचाचा बेड ओढून आपण  त्यावर केळी या पिकाची लागवड करू शकता


टरबूज खत व्यवस्थापन पहिली

टरबूज खत व्यवस्थापन पहिले कधी आणि कोणते करायला हवे याची माहिती आपण घेऊया

सर्वप्रथम टरबूज या पिकाला पाहिजे खत व्यवस्थापन टरबूज लागवडीनंतर बारा ते पंधरा दिवसाचे दरम्यान करणे गरजेचे आहे 

खत व्यवस्थापन कोणते करावे 

टरबूज या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करत असताना असताना एकरी 1 बॅग 10,26,26 द्यायचे आहे अनेक शेतकऱ्यांकडे टरबूज या पिकाची लागवड हे ड्रीप वर केल्या जाते जर आपण ड्रीप ने खत व्यवस्थापन करत असाल तर कृषी महाधन चे 10 26 26 पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळते  हे खत आपल्याला  सकाळी व सायंकाळी 25.25 किलो  सोडायचे आहे  25 किलो खत 200  लिटर पाण्यात टाकी मध्ये टाकून त्या मधे मिक्सर मशीन ने  विरघळून खत व्यवस्थापन करायचे आहे 

19.19 .19 खत 

टरबूज लागवडीनंतर बारा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान आपल्याला ड्रीपद्वारे 19 19 19 प्रति एकरी दहा किलो सोडायचे आहे0

तर अशाप्रकारे आपल्याला पहिले रासायनिक खत  व्यवस्थापन टरबूज लागवडीपासून बारा ते पंधरा दिवसात दरम्यान करणे गरजेचे आहे जर आपल्याकडे 10 26 26 उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 12 32 16 किंवा 14 35 14 हे खत घेऊ शकता


आलू उत्पादन घेण्यास महत्त्वाचे पहिले नियोजन

अल्लू या पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास आपल्याला संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे सुरुवातीला आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे खोलवर नागरटी करणे हा महत्त्वाचा आणि पहिला विषय येतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे नागरटी केल्यानंतर अल्लू लागवडीपूर्वी खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे 

खत व्यवस्थापन करताना सुरुवातीला जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खताची अधिक मात्रा टाकण्याची गरज पडणार नाही आणि शेणखत आपण प्रक्रिया केले नसेल तर अशा अल्लू लागवडीच्या पंधरा दिवसापूर्वी एका एकर साठी सहा ते सात बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे समप्रमाणात संपूर्ण शेतामध्ये फेकून द्यावे आणि जर आपल्याकडे जिप्सम उपलब्ध असेल तर त्या ऐवजी एका एकर साठी 10 बॅग जिप्सम संम प्रमाण आपण संपूर्ण शेतामध्ये फेकून देऊ शकता जर पण प्रक्रिया केले शेणखत टाकले असेल तर या ठिकाणी आपल्याला एवढ्या प्रमाणात रासायनिक खत  टाकण्याची गरज पडणार नाही त्या ठिकाणी आपण दोन किंवा तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट देऊ शकता 

सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये घेने गरजेचे आहे 


हरभरा तणनाशकामुळे खराब झाला तर

अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का हरभरा या पिकावर तन नाशक फवारणी केल्यास चालते का त्याचबरोबर फवारणी केल्यानंतर अपेक्षित उत्पादन येईल का तर या संबंधित आज आपण माहिती घेऊया 

सर्वप्रथम हरभऱ्या पिकावर कुठल्याही प्रकारचे तन नाशक हे चालत नाही हरभरा हे पीक खूप सेन्सिटिव्ह खूप नाजूक आहे उदाहरणार्थ आपण सोयाबीन या पिकावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर अधिक प्रमाणात पाऊस पडला तरी सोयाबीन या पिकावर तणनाशकाचा प्रादुर्भाव होत नाही पण या उलट जर आपण हरभरा या पिकावर तणनाशकाचे फवारणी केले तर सर्वप्रथम हरभरा या पिकांमध्ये आपल्याला पान हे पिवळे झालेले अधिक बघायला मिळतात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे प्लॉट हे तन नाशक का मुळे संपूर्ण खराब होऊन गेलेले आहेत हरभऱ्या पिकाला पाणी व्यवस्थापन करत असताना कमी जास्त प्रमाणात सुद्धा चालत नाही त्यासाठी काटेकोर पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्यातच जर आपण तन नाशकाचे फवारणी केले आणि पाणी कमी जास्त प्रमाणात दिले तर अशा ठिकाणी हरभरा हे पीक संपूर्ण खराब होऊन जाईल

जर आपण हरभरा या पिकावर तणनाशकाचे फवारणी केली असेल तर अशा ठिकाणी लवकरात लवकर एक ते दीड किंवा दोन तास पाणी व्यवस्थापन करून त्यावर युरिया एका एकर साठी 30 ते 35 किलो फेकून द्यावा 

त्याच ठिकाणी फवारणी व्यवस्थापन करताना

1] 0,9,46 50 ग्रॅम 

2] इमामॅक्टिन 10 ग्रॅम 

3] सल्फर 30 ग्रॅम 

​​​​​​हरभरा हे पीक संपूर्ण पिवळे पडले असेल तर अशा ठिकाणी वरील फवारणी व्यवस्थापन करावे फवारणी करताना पाण्याचे प्रमाण हे अधिक घेणे गरजेचे आहे तरच फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळेल

 


लागवडी सोबत कोणते खत द्यावे

कांदा या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असल्यास सुरुवातीला आपल्याला शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे जर आपण शेणखत प्रक्रिया अमृत पॅटर्न पद्धतीने केली तर आपल्याला अधिक प्रमाणात रासायनिक खत द्यायची गरज पडणार नाही कांदा लागवडी पूर्वी आपण कोण कोणत्या प्रकारचे खत द्यायला पाहिजे याची माहिती आपण आप वर पहिले घेतलेली आहे कांदा लागवड करताना कोणते खत द्यायला हवे याची आपण माहिती घेऊया

कांदा लागवड करताना एकरी एक बॅग 10 26 26 पेरणी पद्धतीने द्यावे जर आपल्याकडे 10 26 26 उपलब्ध नसल्यास त्या ऐवजी 12 32 16 किंवा 14 35 14 ज्या खतामध्ये पोटॅश चे प्रमाण अधिक आहे असे खत आपल्याला कांदा लागवड करताना पेरणी सोबत द्यायचे आहे 


मक्का खत व्यवस्थापन पहिले

मक्का खत व्यवस्थापन पहिले 

​​​​​​मक्का  या पिकाला पहिले पाणी व्यवस्थापन हे मका निघाल्यानंतर 15 ते 20 दिवसात दरम्यान करावे यावर्षी पाऊस डिसेंबर महिन्यामध्ये पडल्या असल्यामुळे पाणी देण्याची गरज शक्यतो जिथे पाऊस पडला आहे तिथे पडणार नाही जमिनीमध्ये ओल असताना एका एका साठी 25 किलो युरिया हा समप्रमाणात फेकून द्यावे आणि जर आपल्याकडे पाणी नसेल तर अशा ठिकाणी त्यावर मक्का या पिकाला पहिले पाणी व्यवस्थापन स्पिंकलरच्या साह्याने एका पाईप वर एक नवजल असताना दोन ते अडीच तास पाणी द्यावे आणि त्याच ठिकाणी युरिया हा समप्रमाणात एकरी 25 किलो फेकून द्याव्या

अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने मक्का या पिकाची लागवड केली असल्यास तर युरिया हा आपला पहिल्या पाण्यासोबत देणे गरजेचे आहे


अवकाळी पाऊस कपाशी खत व्यवस्थापन

सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण आपल्याला बघायला मिळत आहे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने कपाशी या पिकाची लागवड केलेली आहे अनेक शेतकऱ्यांना शेवटचे खत व्यवस्थापन करता आले नाही वेगवेगळ्या कारणामुळे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस चांगल्या प्रकारे झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी या पिकाला खत व्यवस्थापन कोणकोणते करायला हवे जेणेकरून समोरचा फ्लाश हा चांगल्या प्रकारे येऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपण घेऊया

आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडला असेल तर अशा ठिकाणी कपाशी या पिकाला अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन करताना एकरी 2 बॅग युरिया संपूर्ण शेतामध्ये समप्रमाणात फेकून द्यावे यासोबत जर आपल्याला कापूस जास्त दिवस ठेवायचा असेल तर या सोबत एक बॅग 10 26 26 मिक्स करून द्यावे खत देत असताना खत संपूर्ण विरघ ळेल एव्हढे ओल जमिनी मध्ये असणे गरजेचे आहे 

ज्या शेतकऱ्यांनी कोरड वाहू क्षेत्रामध्ये कपाशी या पिकाचे लागवड केली होती त्यांच्यासाठी हा पाऊस निश्चितच चांगल्या प्रकारे फायद्याचा आहे कोरडवाहू मधे  व्यवस्थापन करताना एकरी हा 3 बॅग युरिया समप्रमाणात फेकून द्यावे  त्यानंतर अमृत पॅटर्न पद्धतीने फवारणी व्यवस्थापन करावे निश्चितच कोरडे मध्ये सुद्धा आपल्याला दोन पट उत्पादन बघायला मिळेल


पाऊस झाला हरभरा नियोजन फवारणी खत

सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बघायला मिळत आहे कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात

अशा परिस्थितीमध्ये हरभरा या पिकाचे खत व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे याची आपण माहिती घेऊया

आपल्या भागामध्ये जर पाऊस हा पडला असेल आणि आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने मोठ्या अंतरामध्ये हरभऱ्याची पेरणी किंवा टोकन केले असल्यास अशा ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये एकरी 20 ते 25 किलो युरिया फेकून द्यावा युरिया हा सकाळी किव्वा सायंकाळी द्यावे ढगाळ वातावरण असेल तर कधीपण देऊ शकता 

कमी अंतरा मध्ये हरभऱ्याची पेरणी केली असेल तर अशा ठिकाणी दहा ते पंधरा किलो युरिया  पहिल्या पाण्यासोबत द्यावा आणि अवकाळी पाऊस पडला असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये 10 ते 15 किलो  युरिया देऊ शकता 

फवारणी व्यवस्थापन

सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत ढगाळी वातावरण व त्याच बरोबर अवकाळी पाऊस सुद्धा चालू आहे त्यामुळे फवारणी व्यवस्थापन हे चांगले करणे गरजेचे आहे अति पाऊस झाला तर आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळतो त्यासाठी लवकरात लवकर फवारणी घेणे गरजेचे आहे जर हरभरा पेरणी करून  पंधरा ते वीस दिवस झाले असेल तर खालील फवारणी व्यवस्थापन लवकर करावे 

1]  कॉस्टोडिया  25 मिली

2]  ईमामायक्टिन  10 ग्रॅम किव्वा केम् 40 ml

3] थेमेक्टतोझोन  10 gram 

4 ] इसाबियान  50 ml हरभरा वाढ होत नसेल तरच 

वरील औषधी चे प्रमाण 15 ते 20 लिटर पाणी घ्यावे

 

 


हरभरा फवारणी मधे युरिया घेणे गरजेचे आहे

हरभरा फवारणी करताना युरिया घेणे गरजेचे आहे का 

अमृत पॅटर्न पद्धतीने जेव्हा आपण कपाशी या पिकाचे फवारणीचे व्यवस्थापन करतो किंवा इतर कुठल्या ही पिकाचे फवारणी व्यवस्थापन करतो तेव्हा प्रत्येक फवारणीमध्ये शेवटी 100 ग्रॅम युरिया ची शिफारस केली जाते  त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का हरभरा फवारणी करताना युरिया हा फवारणी मध्ये घेणे गरजेचे आहे का 

हरभरा या पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना युरिया घेण्याची आवश्यकता नाही यामध्ये हरभरा फुलावर असताना. 6 27 00 50 ग्रॅम आणि हरभरा घाटया वर असताना 1 9 46 हे विद्राव्य खत आपण युरिया ऐवजी घेऊ शकता 

तर हरभरा फवारणी करताना युरिया घेण्याची गरज नाही आहे

 


100 टना पेक्षा अधिक उत्पादन घेण्यास या जातीची निवड करा

उसाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यास जेवढ्या प्रमाणात नियोजन महत्त्वाचे आहे तेवढ्याच प्रमाणात ऊसाच्या जाती सुद्धा हा चांगल्या उत्पादन देणाऱ्या असणे गरजेचे आहे

आज आपण माहिती घेऊया उसाच्या उत्पादन घेण्यास कोणकोणत्या जातीची निवड आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये करायला हवे

1] 15 00 12 ह्या  ह्या जातीची निवड करून आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये उसाची लागवड करू शकता

2] 15 00 6 या जातीचे जर बेणे किंवा रोग आपल्याकडे उपलब्ध असल्यास आपण या जातीची निवड करून आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता

3 ] 265 उसामध्ये सर्वाधिक उत्पादन देणारी जात आहे ते म्हणजे 265 यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि तेवढ्या प्रमाणात साखर यापासून मिळत नसल्यामुळे अनेक कारखाने याला अडसालि म्हणजे जास्तीत जास्त कालावधीत ठेवल्यानंतर शेतकऱ्यांपासून घेतात जर आपल्याकडे कारखाने घेत असल्यास तर आपण या उसाची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता 

4] 8005 या जातीच्या सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला नियोजन चांगले असल्यास मिळू शकते

5] जम्बो ...... या जातीचे जर बेणे आपल्याकडे उपलब्ध असल्यास या जातीचे अंतर चांगल्या प्रकारे ठेवल्यास दोन वर्षे चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते  

 


ज्वारी फवारणी व्यवस्थापन पहिले

ज्वारी या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करावे

ज्वारी या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन ज्वारीचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान फवारणी करावे यापूर्वी जर आपल्या शेतामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यास आपण दहा किंवा 12 दिवशी सुधा फवारणी व्यवस्थापन करू शकता 

फवारणी पहिली 

1 ] अशिफेट 75% 30 ग्रॅम 

2] मोनोसील 40 मिली 

3] साप पावडर 30 ग्रॅम .

ज्वारी चांगल्या प्रकारे वाढ होत नसल्यास 

4] इसाबियान 50 मिली .

150 ग्रॅम युरिया शेवटी पंप टाकून ज्वारी या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन करावे

 

​​​​​​


मक्का टोकन योग्य अंतर

 मक्का या पिकचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असल्यास मक्का  पेरणी किंवा टोकन करताना अमृत पॅटर्न अंतर  पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे

टोकन 

2 फूट बाय 6 इंच 

सुरुवातीला सरसकट दोन फुटांनी काकरे मारून दोन बाय सहा इंच अशा पद्धतीने आपण मक्का या पिकाची लागवड  शकता लागवड करताना एका ठिकाणी दोन बिया व दोन झाडाचे अंतर पाच ते सहा इंच असावे

18×18=5 ते 6 इंच 

जमीन मध्यम असल्यास मक्का पिकाची टोकन करताना 18 18 इंचाणे सरसगट संपूर्ण शेतामध्ये काकरे ओढून दोन तासानंतर एक तास रिकामी सोडावे दोन झाडातील अंतर पाच ते सहा इंच ठेवावे आणि एका ठिकाणी दोन बिया टाकाव्या 

2×3 =  5 ते 6 इंच 

जर आपल्याकडे ड्रीपची व्यवस्था असेल आणि ड्रीप पाच फुटावर असल्यास  3 बाय 2 फूट अशा पद्धतीने मका या पिकाची लागवड करू शकता दोन झाडातील अंतर पाच ते सहा इंच ठेवायचे आहे आणि दोन फुटाच्या दोन तासांमध्ये लेटर  नळी टाकून आपण पाच फुटावर ड्रीप असल्यास शेतामध्ये अशा पद्धतीने मक्का पिकाची लागवड करू शकतो


हरभरा पेरणी कधी पर्यंत करता येते

हरभरा या पिकाची पेरणी कधीपर्यंत करायला हवी याविषयी सविस्तर माहिती घेऊया

यावर्षी पाऊस लेट झाल्यामुळे म्हणजेच अनेक भागांमध्ये पाऊस हा उशिरा पर्यंत पडल्यामुळे गवताचा प्रादुर्भाव हा अधिक प्रमाणात शेतात आढळून येत आहे त्याचमुळे अनेक शेतकरी चांगल्या प्रकारे शेताची मशागत करून हरभरा पिकाची पेरणी किंवा टोकन करणार आहेत अशा परिस्थितीमध्ये शेत तयार करून पेरणी करण्यास उशीर हा होतो...

हरभरा या पिकाचे चांगले उत्पादन घेण्यास हरभरा पिकाची पेरणी किंवा टोकन हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये व्हायला हवे हरभऱ्याचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यास हरभऱ्याची लवकर पेरणी करणे गरजेचे आहे पण शेतामध्ये तनाचा प्रादुर्भाव किंवा शेत चांगल्या प्रकारे तयार नसेल अशा ठिकाणी हरभऱ्या पिकाला पेरणी करण्यास  उशीर होतो पण जास्त उशीर झाला तर अपेक्षित उत्पादन येणार नाही 

या परिस्थितीमध्ये ज्यांना हरभरा पेरणीस उशीर झाला त्यांनी एक नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान हरभरा पेरणी किंवा टोकन करावी

डिसेंबर महिन्यामध्ये  आपण हरभऱ्याची पेरणी केले तर उत्पादन मिळते पण अपेक्षित उत्पादन मिळणार नाही कदाचित समोर थंडी राहिले तर उत्पादनामध्ये वाढ सुद्धा होईल त्यामुळे हरभऱ्याची पिकाची पेरणी करत असताना लवकरात लवकर पेरणी करावे

 


तूर फुलावर येत असताना फवारणी व्यवस्थापन

तूर फुलावर येत असताना कोण कोणत्या प्रकारचे फवारणी करायला हवे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया

जेव्हा तुरीला फुळधारणा चालू होते तेव्हा फवारणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुरीला फुलाचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येते फुल येत असताना अळीचा अधिक प्रमाणात आपल्या प्रादुर्भाव आढळून येतो त्याच बरोबर समोर चालून बुरशी व मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून  यायला नाही  पाहिजे त्याची सुद्धा काळजी आपल्याला घेणे गरजेचे आहे तुरीला फुल लागण्यास सुरुवात होताच खालील प्रकारचे फवारणी आपल्याला घेणे गरजेचे आहे

प्रति 15 ते 20 लिटर पाण्या साठी 

1 } केमं ४० मिली 

2} Acetmapride 15 ग्रॅम 

3} ब्लू कॉपर ३० ग्रॅम 

4} 6.27.00 100 ग्रॅम 

तुरीचे पान लाल किव्वा पानावर काळे ठिपके डॉट पडत असल्यास ब्लू कॉपर ऐवजी कॉसावेट सल्फर ३० ग्रॅम घ्यावे तुरीची वाढ होत नसेल तर सोबत isabiyan 50, मिली घेऊ शकता 

 

​​​​​

 


मक्का खत व्यवस्थापन

मका पेरणीपूर्वी किंवा टोकन करण्यापूर्वी कोणते खत व्यवस्थापन करायला हवे 

मका या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल तर मक्का या पिकाला सुरुवातीला जास्त प्रमाणात रासायनिक खत द्यावे लागते जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून मक्का या पिकाची टोकन किंवा पेरणी करण्यापूर्वी प्रक्रिया  केलेले शेणखत शेतामध्ये नेऊन टाकले तर एवढ्या प्रमाणात रासायनिक खत देण्याची गरज पडत नाही 

मक्याचे पीक हे जमिनीतून सर्वाधिक अन्नद्रव्य उचलते त्या मुळे मक्याचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल आणि जमिनीची सुपीकता हे टिकवून ठेवायचे असेल तर शेणखत प्रक्रिया करून एका एकर एक ट्रॉली टाकने गरजेचे  

रासायनिक खत व्यवस्थापन पेरणी टोकन करण्या पूर्वी 

ज्या शेतामध्ये मक्का हे आपण घेणार आहात त्या शेताची मशागत नागरटी झाल्यानंतर एकरी हलक्या जमिनी मधे ४ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पाऊडर फॉर्म मध्ये टाकायचे आहे 

भारी जमीन असेल तर एकरी ३ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट संपूर्ण शेतात सम प्रमाणात फेकून त्या वर ट्रॅक्टर च्या साह्याने रोटावेटर करायचे आहे  नंतर पाणी व्यवस्थापन करून मक्याची टोकन किव्वा पेरणी अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने करू शकता 


हरभरा बीज प्रक्रिया

हरभरा बीज प्रक्रिया

हरभरा पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असल्यास बीज प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे तरच हरभरा या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते 

हरभरा पिकाचे उत्पादन कमी होण्याचे एकमेव कारण ते म्हणजे मर रोग बुरशी विशेषता डॉलर काबुली चना मध्ये या रोगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो 

बीज प्रक्रिया औषधी👈

दरवर्षी आपल्या शेतामध्ये हरभरा पेरणी केल्यानंतर मर रोगाचा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव हा हरभरा या पिकामध्ये जास्तीत जास्त आढळून  येत असल्यास हरभरा या पिकाला बीज प्रक्रिया करताना एक किलो बियाण्यास दोन मिली कस्तोडिया व सोबत 2 मिली पाणी एकत्र करून बीज प्रक्रिया  करावी 

आपल्या शेतामध्ये मर रोगाचा अधिक प्रमाण प्रादुर्भाव होत नसल्यास एव्हर्गोल्ड  2, मिली प्रती एक किलो बियाण्यास घ्यावे किव्वा. त्रायकॉट्रमा 10 ग्रॅम 1 किलो बियाण्यास बीप्रक्रिया साठी घ्यावे 

विशेषता काबुली व डॉलर या हरभऱ्याची पेरणी करताना कस्तोडिया हे घेणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हरभऱ्याची बीज प्रक्रिया करायची आहे


हरभरा विक्रमी उत्पादनास कोणते बियाणे घ्यावे

हरभऱ्या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यास नियोजन जेवढ्या प्रमाणात महत्त्वाचे आहेत तेवढेच प्रमाणात त्या नियोजनासाठी बियाणे सुद्धा महत्त्वाचे आहे जास्त अंतरामध्ये आपण हरभऱ्या पिकाची पेरणी किंवा लागवड केली तर तेवढेच दर्जेदार प्रकारचे बियाणे सुद्धा निवडावे लागते म्हणजेच दोन तासातील अंतर हे मिळणे गरजेचे आहे..

अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करत असताना गावरान व तसेच काबुली हरभर्या मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या जातीची निवड करणे गरजेचे आहे खालीलपैकी  गावरान व तसेच काबुलीमध्ये बियाण्याची निवड करून अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने हरभऱ्या पिकाची लागवड करू शकता 

​​​​​​गावरान हरभरा🌄 

1 ] एल बी 779 एकरी 40 कीली 

2 ] आर व्ही जी 402 एकरी 35 किलो 

3 ] विश्वराज       एकरी 30 किलो 

4 ] जॅकी 92 18 एकरी 30 किलो 

5 ] दप्तरी एकरी 30 किलो 

काबुली 2 

1 ] पी के व्हीं 2  एकरी 45 किलो 

2 ] राजवर्धन राहुरी एकरी 55 किलो 

काबुली  4 डॉलर मोठा

1 ] कृपा राहुरी एकरी 70 किलो 

2 ] पी के व्हि  4 एकरी 80 किलो 

वरीलपैकी गावराणी व तसेच काबुली या हरभऱ्याची निवड करून आपण आपल्या शेतामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात या जर जाती आपल्याला भेटल्या तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल


15-20 क्विंटल उपज प्राप्त करने के लिए इस माह चने की बुआई करें

किसान मित्रों यदि हमें चने का रिकार्ड उत्पादन प्राप्त करना है तो चने की सही समय पर बुआई एवं रोपाई करना आवश्यक है।वृक्षारोपण करना चाहिए ताकि चने की फसल का रिकार्ड उत्पादन प्राप्त किया जा सके।

 

  चने की रिकॉर्ड पैदावार पाने के लिए चने की बुआई अक्टूबर से नवंबर के महीने में करनी चाहिए। चने की अगेती बुआई के कई फायदे हैं, इससे उत्पादकता बढ़ती है और साथ ही आप हरे चने को बाजार में बेच भी सकते हैं ताकि आपको अधिक मुनाफा देखने को मिल सके।

 

  चने की बुआई के लिए अक्टूबर के प्रथम सप्ताह के साथ-साथ सितम्बर का अंत उपयुक्त समय है, इसके बाद चने की बुआई देर से करने पर चने की उत्पादकता कम होगी।


हरभरा 15 20 क्विंटल उत्पादन घेण्यास या महिन्यात करा पेरणी

शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकाचे जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर हरभऱ्या पिकाची पेरणी व लागवड ही योग्य कालावधीतच करणे गरजेचे आहे👈 हरभरा या पिकाची जर आपण पेरणी हे लेट केल्यास त्याचे उत्पादकता हे घटक जाते तर आज आपण माहिती घेऊया की हरभरा पिकाची कोणत्या महिन्यामध्ये पेरणी किंवा लागवड करायला हवी जेणेकरून हरभऱ्या पिकाचे विक्रमी उत्पादन मिळू शकते 

हरभऱ्या या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यास हरभरा या पिकाची पेरनी ही ऑक्टोंबर ते नोव्हेंबरच्या महिन्यात व्हायला पाहिजेत सुरुवातीला हरभरा पेरणी केल्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये उत्पादकता तर वाढतेच त्याच बरोबर आपण हिरवा हरभरा हा मार्केटमध्ये विकू शकता जेणेकरून अधिक प्रॉफिट आपल्याला बघायला मिळेल 

ऑक्टोंबर महिन्याचा पहिला आठवडा त्याच बरोबर सप्टेंबर महिन्याचा शेवट हा हरभरा पेरणी योग्य कालावधी आहे यानंतर जसं जसं आपण हरभरा हा लेट पेरणी कराल तसं उत्पादकता हरभऱ्याची कमी आपल्याला मिळेल 

 


युरिया फवारणी मध्ये घेतल्यामुळे पाण जळतात का

अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करत असताना कपाशी असो किंवा इतर कुठल्या ही प्रकारचे फवारणी व्यवस्थापन असो त्यामध्ये युरिया ची शिफारस केल्या जाते 

फवारणी मध्ये युरिया घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये पसरवल्या जातत काही शेती तज्ञ म्हणतात युरिया घेतल्यामुळे कपाशीचे पान जळतात करपतात  किंवा काही तज्ञ म्हणतात युरियामुळे फवारणी मध्ये घेतल्या पिकाची वाढ अधिक प्रमाणात होते तर शेतकरी ची माहिती सर्व चुकीची आहे 

युरिया जर आपण फवारणी मध्ये घेतला तर फवारणी चा रिझल्ट हा शंभर टक्के आपल्याला बघायला मिळतो युरिया हा अंतरप्रवाही असल्यामुळे युरिया हे स्टिकर चे काम करते म्हणजेच पाऊस झाला तरी जे काही औषधी आपण पिकावर टाकतो ते पाऊस पडला तरी निघून जाणार नाही...

2] युरिया जेव्हा आपण फवारणी मध्ये घेतो तेव्हा पाने हे लवचिक व कवळे असतात कोणत्याही पिकाचे पान जेवढ्या प्रमाणात पान कवळे व लवचिक असेल तेवढेच जास्त प्रमाणात सूर्य प्रकाश पानाद्वारे त्या पिकाला मिळतो

​ त्यामुळे कुठल्या ही पिकाचे फवारणी व्यवस्थापन करत असताना युरिया हा 100 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यायचा आहे यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही


कापूस शेंडे खुडणे योग्य का अयोग्य

कपाशी पिकाचे नियोजन करत असताना अनेक शेतकरी वेगळ्या प्रकारचे नियोजन करत असतात अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने नियोजन करताना कपाशी हे तीन ते चार फूट झाल्यानंतर कपाशीचे शेंडे खुडनी करतात तर हे योग्य आहे का यांनी उत्पादन वाढू शकते का.?. 

शेंडे  खुडनी केल्यानंतर उत्पादन वाढते का..? 

कपाशी पिकाचे शेंडे खुडणे केल्यानंतर उत्पन्न वाढत नाही उलट दोन ते तीन पटीने उत्पादन कमी होते 👈

कारण 🌅 कपाशी आणि सूर्यप्रकाश या दोन्हीचे नाते हे अतूट आहे कपाशी पिकाला जेवढा जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल तेवढे  अधिक उत्पादन बघायला मिळते कपाशीला सूर्यप्रकाश मिळण्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू म्हणजे कपाशीचा टोक शेंडा कपाशीचा सरळ शेंडा हा सर्वाधिक अन्नद्रव्य टोकापासून घेतो म्हणजेच कपाशीच्या शेंड्या पासून घेतो आणि तेच नेमके शेतकरी तोडून टाकतात  शेंडा खुडणी केल्यानंतर उत्पादनामध्ये खूप घट बघायला मिळते

शेंडा खुडनी  नंतर होणारे नुकसान 👈🌅 

कपाशी पिकाचा शेंडा  खुडनी केल्यानंतर  कपाशीचे झाड सरळ न वाढता साईडला फळफांद्या घेऊन अधिक वाढते आणि अनेक शेतकरी त्याच कपाशीच्या प्लॉटमध्ये शेंडे खुडणी करतात जिथे अंतर कमी आहे एक तर पहिलेच अंतर कमी आणि त्यानंतर शेंडे  खुडनी केल्यानंतर प्लॉट उभा न वाढता पट्ट्यामध्ये अधिक प्रमाणात वाढतो..

त्यामुळे पट्ट्यामध्ये खाल पर्यंत सूर्यप्रकाश हा मिळत नाही त्यामुळे कपाशीच्या प्लॉटमध्ये पातेगळ पान पिवळे लाल होणे बोंड सड या रोगाचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो बोंडाची संख्या ही वरच आपल्याला लागलेली बघायला मिळते म्हणजेच बुडा पासून वरती बोंड सारख्या प्रमाणात  लागलेले बघायला मिळत नाही 

👉त्यामुळे कपाशी पिकाचे शेंडे खुडणे करण्यापेक्षा जर आपण L आकार सुतळीने बांधले तर तीन ते चार पटीने उत्पादन आपले वाढू 🌅👈शकते

 

 


कापूस खत देण्यास अडचण येते

कपाशी पिकाला खत व्यवस्थापन करताना अति पावसामुळे अडचण येत असल्यास कशा पद्धतीने नियोजन करायला हवे.?. 

 

अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये कपाशी या पिकाला पहिले खत व्यवस्थापन हे टोकन पद्धतीने व त्यानंतरचे सर्व खते पेरणी पद्धतीने देण्याची शिफारस केले जाते पण या उलट या वर्षी आती पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुसरे व तिसरे खत देण्यास अडचण येत आहे म्हणजेच जास्त ओलावा जमिनीमध्ये असल्यामुळे डवरणी व तसेच पेरणी करून देणे शक्य होत नाही तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन करता येत नाही

 

खत देण्यास उशीर होत असल्यास  म्हणजेच आपण शेडूल नुसार 12 ते 13 दिवसाच्या दरम्यान दुसरे किंवा तिसरे खत व्यवस्थापन करू शकत नसल्यास आपल्याला खत व्यवस्थापन करताना खताचे प्रमाणे अधिक म्हणजेच एकरी 70 ते 75 किलो 10 26 26 द्यायचे आहे अति पावसामुळे कपाशीची वाढ होत नसल्यास पंधरा ते वीस किलो युरिया खतांमध्ये मिक्स करून देऊ शकता ...

 

खत देण्यास अडचण येत असल्यास...

 

कपाशी पिकाला सुरुवातीचे खत आपण टोकन पद्धतीने व त्यानंतरच्या सर्व  खते आपण पेरनी पद्धतीने देतो म्हणजेच माती आड देतो त्या मुळे खतातील नत्र उडून  जात नाहीत आणि खताचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो 👉पण अति पावसामुळे हे शक्य होत नाही तर अशा ठिकाणी कपाशीपासून सात ते आठ इंच किंवा कपाशीची उंची अधिक असेल तर एक फूट कपाशीपासून दूर करते फेकून देऊ शकता खत फेकून देत असताना जमिनीमध्ये ओलावा व वाहते पाणी नसायला हवे अशा ठिकाणी आपण कपाशी पिकाला खत व्यवस्थापन फेकून सुद्धा देऊ शकता


हळद खत व्यवस्थापन दुसरे

हळद खत व्यवस्थापन दुसरे 

 

🌅 हळद या पिकावर दुसरे खत व्यवस्थापन कधी करावे 

 

✨ हळद पिकावर दुसरे खत व्यवस्थापन भारी जमिनीमध्ये मधे 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान करावे हळद पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत असल्यास 👉याउलट हळदीचे पीक चांगल्या प्रकारे वाढत नसल्यास 25 ते 30 दिवसाच्या. दरम्यान दुसरे खत व्यवस्थापन करावे .

 

✨ हलकी जमीन 👉 हलक्या व तसेच मध्यम जमिनीमध्ये हळद पिकाला पहिले खत व्यवस्थापन केल्यानंतर 25 ते 30 दिवसांचा दरम्यान दुसरे खत व्यवस्थापन करावे 

 

1] दुसरे खत देण्याची पद्धत ✨ हळद या पिकाला पहिले खत व्यवस्थापन आपण टोकन पद्धतीने देतो दुसरे खत व्यवस्थापन देत असताना पेरिव पद्धतीने समप्रमाणात द्यायचे आहे खत देत असताना जमिनीच्या आड होणे गरजेचे आहे 

 

1] भारी जमीन.. भारी जमिनीमध्ये हळदीला दुसरे खत व्यवस्थापन एक बॅग 10 26 26 5 किलो सल्फर एकत्र मिक्स करून पेरीव पद्धतीने द्यावे 

 

2] हलकी जमीन ✨ हलक्या जमिनीमध्ये दुसरे खत व्यवस्थापन करताना एक बॅक 10 26 26 व 20 किलो युरिया एकत्र करून समप्रमाणात पेरणी पद्धतीने द्यावे.... .

 

अश्या अशा पद्धतीने हळद या पिकाला दुसरे खत व्यवस्थापन करायचे आहे


When and what to do the first chemical fertilizer management to cotton crop?

When and what to do the first chemical fertilizer management to cotton crop?  

 1) For light soil.

   Initially, after cotton planting, first chemical fertilizer should be applied between 25 and 26 days for light soil and for clay soil. If you have planted maize, sorghum or summer sesame in that field before, apply the first chemical fertilizer one bag per acre between 23rd and 24th day.  

 One bag for one acre should be given 10 26 26 While giving fertilizer, two to three plants should be planted in one bunch, that is, one bag for one acre should be applied only enough fertilizer.

2) Middle ground,  

 For medium land, first chemical fertilizer should be given to cotton crop between 26 to 28 days. In traditional method, many farmers apply fertilizer at the flower while planting cotton i.e. apply fertilizer at the time of cotton token in Amrit pattern method at the beginning. There is no need to give fertilizer. For light soil, one bag per acre should be given in equal proportions.  

 Heavy land  

 If your field has high amount of black soil, water drainage in your field and any crop weight or which crop is growing well then cotton crop should be given first chemical fertilizer between 30 to 32 days here also for one acre.

One bag 102626 is to be given.At the time of application of manure, we want to manage the application of manure in such a way that two or three plants in a handful with the help of laborers will yield one bag per acre.    

1)Turmeric....⭐  

 If you are growing cotton on Turmeric field i.e. your field had earlier crop of Turmeric and if you are growing cotton then you should give between 32 to 35 days while applying first chemical fertilizer.    

2)Chili⭐    

If we are planting cotton in chilli field then we need to apply initial chemical fertilizer between 35 to 40 days. In case of cotton planting in chilli field, if the soil is heavy, then the first chemical fertilizer should be given at 10 26 26 bags per acre between 35 to 40 days, if the soil is light, then it can be applied between 32 to 35 days.  

 3)heat⭐  

 If we are planting cotton crop in a wheat field then first chemical fertilizer for cotton crop should be applied between 35 to 40 days if the field is heavy and if our soil is light then first chemical fertilizer should be applied between 32 and 35 days. A bag for 10 26 26 is to be paid    Wheat bran contains a content called silicon, so high amounts of chemical fertilizers or micronutrients of any kind    There is no need to give cotton  


Fertilizer management with soybean planting

Fertilizer management with soybean planting

 

 For heavy soils⭐

 

 10 26 26 bag per acre when sowing soybean crop in heavy land If you don't have 10 26 26 available you can apply 12 32 16

 

 2] in the middle ground

 

 While sowing soybean crop in medium and light soils one bag of 10 26 26 and five kg of sulfur should be mixed together and applied along with soybean sowing.

 

 If we are sowing or token sowing of Amrit Pattern Spacing Soybean crop, initially we have to throw two to three bags of single super phosphate in powder form per acre and then we have to do the above fertilizer management along with sowing.


Dray ariya cotton fertilizer doge faist

Dryland Cotton Fertilizer Management Which and When to Do First #AmrutPattern 2023

 

 This year, many farmers have planted cotton crop in dryland areas using amrit pattern spacing method or some farmers are going to do it.

 

 duration -

 

 1] Heavy ground.

 

 First chemical fertilizer application in heavy land between 25 to 28 days after planting of cotton in dryland areas.

 

 2] in light soil

 

 After planting cotton in dry land, the first chemical fertilizer should be administered by token method between 24 to 26 days.

 

 Volume of first chemical fertilizer management

 

 1] First fertilizer which and how much should be given in heavy light soil

1 bag 1026 26 per acre should be given in token mode while applying first chemical fertilizer in dry land.

 

 Many farmers throw the manure on the ground while managing the manure, if the manure is given in such a way, the nitrogen in the manure will fly away quickly, due to which we don't even get to see the good results of the manur

 

 10 26 26 per acre when applying the first chemical fertilizer to cotton should be applied two to three inches away from the plant.  You can mix 10 to 15 kg of urea with it.


बियाणे जर्मिनेशन समस्या

कपाशी पिकाचे नियोजन करत असताना या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न पद्धतीने  कपाशी पिकाची लागवड केलेली आहे..

काही शेतकऱ्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर काही शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कपाशी या पिकाची लागवड केलेली आहे यावर्षी कपाशी पिकाची लागवड केल्या नंतर खूप मोठी समस्या जाणवत आहे ते म्हणजे जर्मिनेशन

कपाशीचे बियाणे लागवड केल्यानंतर तेवढ्या प्रमाणात  उगवण क्षमता बियाण्याची दिसत नाही कुठे साठ टक्के तर कुठे 70 टक्के बियाणे उगवले आहे 

यावर्षी कपाशी लागवड करत असताना दोन झाडातील अंतर आपल्याला एकच फूट घ्यायचे आहेत त्यापेक्षा अधिक आपल्याला अंतर घ्यायचे नाही चांगल्या प्रकारे जर्मिनेशन नाही झाले तर दोन झाडातील अंतर 2 फूट 3 फूट किव्वा 4 फूट सुधा होते अशाप्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर झाडाची तर संख्या कमी तर होतेच पण जेव्हा आपण वांझ उभाट भेसळ नरगा किंवा नॉन bt त्यामधून काढतो त्या नंतर झाडाची संख्या ही खूप कमी प्रमाणात शिल्लक राहते त्यामुळे कपाशी पिकाची लागवड करताना एका फुटापेक्षा कमी चालते पण त्यापेक्षा अधिक कपाशी पिकाची लागवड करू नये

 


पाऊस उशिरा नियोजनामध्ये काय बदल करावे का

आज 16 जून 2023 अजून पर्यंत तरी पावसाचा कुठल्या प्रकारचा अंदाज हा दिसत नाही अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का पाऊस उशिरा झाल्यामुळे कपाशीच्या अंतराच्या नियोजनामुळे काही फेरबदल करायला हवे का.?.

 जूनच्या 25 ते 28 पर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यास आपल्याला कपाशी लागवडीच्या अंतरामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता नाही

अनेक शेतकर्याना असे वाटेल अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये अंतर जास्त असल्यामुळे समोर पट्टा मिळणार नाही आणि आपण पारंपरिक पद्धतीने कपाशी पिकाची लागवड करने योग्य राहील तर हे चुकीचे हे

पारंपरिक पद्धतीमध्ये कपाशी लागवड करताना 3 × 2  = 4 × 2  5 ×2 या पद्धतीने शेतकरी लागवड करतात किंवा अजून वेगळ्या प्रकारच्या अंतरामध्ये लागवड करतात या पद्धतीमध्ये सूर्यप्रकाश तर मिळतच नाही त्याचबरोबर हवा सुद्धा पिकामध्ये खेळती राहत नाही

दोन तासातील अंतर मिळायला हवे का.? 

कपाशीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यास दोन तासातील अंतर हे जेवढ्या उशिरा मिळेल तेवढेच चांगले उत्पादन आपल्याला बघायला मिळेल अंतर लवकर मिळवणे म्हणजे उत्पादनामध्ये वाढ होईल हे चुकीचे आहेत अंतर वाढले म्हणजे दोन फळ खांद्यातील अंतर त्याच बरोबर दोन बोडातील अंतर सुद्धा वाढते त्यामुळे कपाशी ही भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे त्याला फळ फांद्या तसेच बोंड संख्या सुद्धा कमी असते दोन फळफांदीतील अंतर दोन बोंडातीलअंतर हे जवळजवळ अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये बघायला मिळते

त्यामुळे कपाशीचे अंतर हे लवकर मिळाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे युरिया डीएपी अठरा किंवा ज्या खतांमध्ये नत्राचे प्रमाण अधिक आहे असे कुठल्या प्रकारचे खत आपल्याला घ्यायचे नाही

 त्याचबरोबर कपाशी लागवडीचे अंतर सुद्धा कमी घ्यायच नाही अमृत पॅटर्न पद्धतीने आपल्याला कापूस पिकाचे अंतर घ्यायचे आहे   

कदाचित पाऊस उशिरा म्हणजेच जुलै महिन्यात आल्यास खत व्यवस्थापना मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकते याची लवकरच माहिती आपल्याला मिळेल


अदरक फसल गोबर खाद प्रक्रिया ( प्रबंधन)

यदि आप अदरक की फसल की अधिक से अधिक उपज प्राप्त करना चाहते हैं, तो आपको गोबर को अमृत पैटर्न विधि से संसाधित करने की आवश्यकता है।   ट्रॉली गोबर डम्पर के लिए निम्नलिखित प्रक्रिया है।     यदि आप गाय के गोबर में जीवन की संख्या में वृद्धि करना चाहते हैं, तो गाय के गोबर को मार्च से अप्रैल के महीने में उकीर्दे से निकाल देना चाहिए।     और वो गोबर की खाद जिस खेत में हम अदरक लगाना चाहते हैं   उस खेत में किसी पेड़ की छाया में दस बाई पंद्रह साइज फुट का ढेर बना लेना चाहिए। खेत में पेड़ की छाया नहीं होगी। इसलिए जाल बांधकर छाया बनानी चाहिए।     पूरी तरह से गोबर की खाद डालने के बाद सात से आठ दिन तक लगातार पानी देना चाहिए।   ताकि उसमें गर्मी पूरी तरह से कम हो जाए.    यानी गोबर पूरी तरह ठंडा हो जाएगा।    फिर हमें उस पर जीवाणु की प्रक्रिया करनी होगी।     सबसे पहले एक ट्रॉली गोबर तैयार करना है     एजोटोबैक्टर चार किग्रा     पीएसबी 4 किग्रा     ट्राइकोडर्मा 4 किग्रा     राइजोबियम 4 किग्रा     इस पानी को 200 लीटर पानी में मिलाकर खाद के ऊपर डालना चाहिए।     तथा जैविक ओषधी को प्रति 50 लीटर पानी में मिलाकर    घोल को गाय के गोबर पर अच्छी तरह छिड़ककर उस पर रुई की बोरी डाल देनी चाहिए और आठ से पंद्रह दिन के बाद उस पर पाइप की सहायता से पानी डालना चाहिए।   गोबर को हमेशा ठंडा रखने का ध्यान रखना चाहिए।     इस तरह अगर हम एक एकड़ के लिए एक से दो ट्रैक्टर गोबर का उत्पादन करते हैं   .   तो यह गोबर 20 ट्रेक्टर के बराबर होगा यानी इस गोबर में बैक्टीरिया नजर आएंगे।   इस गोबर को गीले खेत  में फेंक देना चाहिए।   तो इस प्रकार आप अदरक की फसल की अधिक से अधिक उपज प्राप्त करने के लिए गोबर को अमृत पॅटर्न विधि से संसाधित कर सकते हैं।


Manure treatment before ginger planting

If you want to get maximum yield of ginger crop, you need to process dung in amrut pattern method.

 Following is the procedure for a trolley dung dumper.

 

 If you want to increase the number of life in the cow dung, the cow dung should be scooped out of the hopper in the month of March to April.

 

 And that dung manure in the fields where we want to plant ginger

 .A pile of ten by fifteen square feet should be made under the shade of a tree in that field. There will be no tree shade in the field. So shade should be made by tying a net.

 

 After applying dung manure completely, water should be applied continuously for seven to eight days.

 So that the heat is completely reduced in it.

  That is, the dung will cool completely.

  Then we have to process life on it.

 

 First of all to prepare a trolley dung

 

 Azotobacter 4 kg

 

 PSB 4 kg

 

 Trichoderma 4 kg

 

 Rhizobium 4 kg

 

 This water should be mixed with 200 liters of water and poured on the manure.

 

 And biological fungicide by mixing it per 50 liters of water

  The solution should be sprinkled well on the cow dung and  sack should be put on it and after eight to fifteen days water should be poured on it with the help of a pipe.

 Care should be taken to keep dung always cool.

 

 In this way if we produce one to two tractors of dung for one acre

 .

 So this dung will be equal to 20 tractors which means bacteria will be seen in this dung.

 We have to throw this dung in the field when it is wet.

 So in this way you can process dung in amrut pattern method to get maximum yield of ginger crop.


अद्रक लागवडी पूर्व शेणखत प्रक्रिया

अद्रक पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

एक ट्रॉली शेणखता साठी खालील प्रक्रिया..........

 

आपणास शेणखतामध्ये जीवनाची संख्या वाढवायची असल्यास ते शेणखत मार्च ते एप्रिल महिन्यात मध्ये उकंड्यातून बाहेर उपसून काढावे.

 

आणि ते शेणखत ज्या शेतांमध्ये आपल्याला अद्रक लागवड करायचे आहे 

.त्या शेतामध्ये झाडाच्या सावलीखाली दहा बाय पंधरा चौरस फूटाचा ढीग करावा. शेतात झाडाची सावली नसेल. तर नेट बांधून सावली करावी .

 

शेणखत पूर्णपणे टाकल्यानंतर त्यावर सतत सात ते आठ दिवस पाणी मारावे .

जेणेकरून त्या मध्ये पूर्णपणे उष्णता कमी होईल.

 म्हणजेच शेणखत पूर्णपणे थंड होईल.

 तेव्हा त्यावर आपल्याला जीवनुची प्रक्रिया करायची आहे.

 

एक ट्रॉली शेणखत तयार करण्या साठी सर्वप्रथम

 

अझोटोबॅक्टर चार किलो

 

पी एस बी 4 किलो

 

ट्रायकोडर्मा ४ किलो 

 

रायझोबियम ४ किलो

 

प्रती 200 लिटर पाण्यात मिसळून याचे पाणी शेनखतावर टाकावे.

 

 व जैविक बुरशीनाशक हे प्रति 50 लिटर पाण्यात मिसळ करून

 याचे चांगल्या प्रकारे द्रावण शेणखतावर शिंपडावे व तसेच वर सूती पोते टाकावे नंतर आठ ते पंधरा दिवसा नंतर पाइपच्या साह्याने पाणी त्यावर टाकावे .

शेणखत नेहमी थंड राहील याची काळजी घ्यावी.

 

 अशा पद्धतीने जर आपण एका एकर साठी एक ते दोन ट्रॅक्‍टर शेणखत तयार केले 

.

तर हे शेणखत 20 ट्रॅक्टरचे बरोबरी करेल म्हणजेच या शेणखतामध्ये जिवाणू हे असंख्य बघायला मिळतील.

हे शेणखत आपल्याला शेतात ओल असताना फेकून द्यायचे आहे.

तर अशा प्रकारे आपण अद्रक पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करू शकता.


ठिबक वर कपाशी लावताना घ्यावयाची काळजी

ठिबक वर कपाशी पिकाची लागवड करताना कोणकोणत्या प्रकारचे नियोजन असायला हवे हे विषयी आपण माहिती घेऊया

1] ठिबक वर कपाशी लागवड करताना दोन झाडातील अंतर आपल्याला एकच फूट घ्यायचे आहे जरी आपले ड्रीपपर दीड फुट्टाचे असेल तरीसुद्धा...

2] ठिबक वर कपाशीचे लागवड करताना एका   एका ठिकाणी एकच बी टाकायचे आहे 

3] ठिबक वर कपाशी या पिकाची लागवड करताना सुरुवातीला तीन ते चार दिवस सतत ड्रीपच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे ओल झाल्यानंतरच कपाशीची लागवड करावे 

4 ] ठिबक वर कपाशीची लागवड करताना जिथे ड्रीपर असते म्हणजेच जिथून पाणी हे खाली पडते अशा ठिकाणी बियाणे लागवड करू नये! अशा ठिकाणी बियाणे लागवड केल्यास कपाशी या पिकामध्ये लाल पाने किव्वा पिवळे पानाचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो याचे कारण 👉 उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण ठिबकने कपाशी पिकाला पाणी देतो आणि उष्णतेमुळे जेव्हा ठिबकच्या नळ्या हा गरम होतात आणि सुरुवातीला जे काय गरम पाणी येते ते जर त्या झाडावर पडले तर म्हणजेच बुडाला पडले तर त्या झाडाची साल ही भाजून जाते आणि त्या ठिकाणी समोर चालून आपल्याला लाल किंवा पिवळे झाड किंवा टाले टाले पडलेले आपल्याला बघायला मिळतील 

5] ठिबक वर कपाशीची लागवड करताना ड्रीपरच्या मागे व पुढे सहा सहा इंच अंतरावर कपाशीच्या बियाण्याची लागवड करावी .

6 ] ठिबक वर कपाशीची लागवड करताना एकाच साईडने ड्रीपरच्या नळ्या ह्या टाकून घ्याव्या समोर नळी सरकवताना त्यांना त्रास होणार नाही 


कोरडवाहू मधे कपाशीची जात कोणती घ्यावी

कोरडवाहू क्षेत्रामध्ये अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने कपाशी पिकाची लागवड करत असताना खालीलपैकी कुठल्या ही एका जातीची निवड करून आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने 4 -6_1  किंवा_3_6_1 या पद्धतीमध्ये या जातीची निवड करू शकता आपल्याकडे 1,किव्वा 2 वेळ पाणी देण्याची व्यवस्था असेल तर  5 _7_1 या पद्धतीमध्ये सुद्धा या जातीची लागवड करून विक्रमी  उत्पादन घेऊ शकता! 

7 जून पासून ते 25 जून च्या दरम्यान या जातीची लागवड  अमृत पॅटर्न पद्धती मध्ये करावी!  

1] शक्ती प्लस srch 55 --130 ते 140 

2] ओलवो volvo plu_66 

3]  जय हो शिखर सीड ...

4] 797 राशी सीड 

5]  0, 29  बायो सीड

6 ] गुरू kchh 2739 

7 ] Cch 03 क्रिस्टल 

8 ]  779 राशी 

9 ] पंच  402 श्रीराम सीड 

10 ] सोलार 76 

11] कब्बडी

कोरडवाहू क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड करत असताना अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये यापैकी कोणत्याही कपाशीच्या जातीची निवड करून आपण लागवड करू शकता यापेक्षा जर आपल्याकडे चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी व्हरायटी असेल किंवा मागच्या वर्षी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन कुणा जातीचे मिळाले असेल तर त्या  जातीची निवड करून लागवड करू शकता

असे

 

 

​​​​


Which cotton seed should be taken in horticultural area

The most important issue to achieve record cotton yield? That technique is in amrut pattern method, you can take long day variety (VAN) i.e. 140 to 160 or 180 days while planting cotton crop in horticulture area. In amrit pattern method the variety of seed is not given much importance but in amrit pattern method we will take any of the following cotton van varieties ⭐⭐

 

   If there is 140 to 160 water system for horticulture then we can increase it further

 

   1] Tierra_ Tierra Paras Brahma Beej

 

   2] Super Cot _Super Cot PCH 115

 

   3] Panch_Panch Src 402 Shriram Beej

 

   4] Kanha Gold Patidar Seeds 1049_Kanha Gold 1049

 

   5] 639 Shri Ram Beej 639

 

   6] Solar 60 Solar 60

 

   7] Royalcoat SP 7147 Crystal

 

   8 ] Rustom Kutch 2108

 

   9 ] Samruddhi Agristar Company

 

   So farmer friends, this is all Van 140 160 180 day seeds. You can adopt this Van Amrit pattern spacing method in gardening.


बागबानी क्षेत्र में कपास की कौनसी किस्म चुने

कपास की रिकॉर्ड उपज हासिल करने के लिए सबसे अहम मुद्दा? वह तकनीक है क्ट अमृत पैटर्न विधि में आप बागबानी क्षेत्र में कपास की फसल लगाते समय लॉन्ग डे वैरायटी (वैन) यानी 140 से 160 या 180 दिन ले सकते हैं। अमृत पैटर्न विधि में बीज की किस्म को ज्यादा महत्व नहीं दिया जाता है लेकिन अमृत पैटर्न विधि में हम लेंगे निम्नलिखित कपास वान किस्मों में से कोई भी ⭐⭐

 

  अगर बागवानी के लिए 140 से 160 पानी की व्यवस्था है तो हम इसे और बढ़ा सकते हैं

 

  1] टिएरा_ टिएरा पारस ब्रह्म बीज

 

  2] सुपर कॉट _सुपर कॉट पीसीएच 115

 

  3] पंच_पंच श्रच 402 श्रीराम बीज

 

  4] कान्हा गोल्ड पाटीदार बीज 1049_कान्हा गोल्ड 1049

 

  5] 639 श्री राम बीज 639

 

  6] सौर 60 सौर 60

 

  7] रॉयलकॉट एसपी 7147 क्रिस्टल

 

  8 ] रुस्तम कच्छ 2108

 

  9 ] समृद्धि एग्रीस्टार कंपनी

 

  तो किसान मित्रों यह सब वान 140 160 180 दिन का बीज है बागवानी में आप इस वान अमृत पैटर्न स्पेसिंग विधि को अपना सकते हैं।


बागायती कापूस सीड कोणते घ्यावे

कपाशी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय?  म्हणजे टेक्नॉलॉजी  अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये आपण बागायती क्षेत्रामध्ये कपाशी पिकाची लागवड करताना लॉंग डिवरेशन म्हणजेच 140 ते 160 किंवा 180 दिवसाची व्हरायटी (वान) घेऊ शकता अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये सीड व्हरायटीला जास्त महत्त्व दिले जात नाही तरीसुद्धा आपण अमृत पॅटर्न पद्धतीने खालील पैकी एक कोणतीही कपाशीची वान जात घेऊ शकता⭐⭐  

25 मे ते 10 जून

दरम्यान  खालील कपाशीच्या जातीची लागवड अमृत पॅटर्न पद्धतीने करू शकता

बागायती साठी 140 ते 160 पाण्याची व्यवस्था असल्यास यामध्ये अधिक वाढ आपण करू शकतो

1] टिएरा_ tierra पारस ब्रम्हा सीड

2] सुपर कॉट _super cot pch 115 

3] पंच_punch srch 402 shreeram seed 

4] कान्हा गोल्ड पाटीदार सीड 1049_kanha gold 1049 

5]  639 श्रीराम सीड srch 639 

6] सोलार 60 solaar 60 

7]  रोयलकॉट SP 7147 क्रिस्टल 

8 ] रुस्तम kchh 2108 

9 ] समरुधी अग्रीस्टार कंपनी

तर शेतकरी मित्रांनो हे सर्व वान 140 160 180 दिवस घेणारे सीड आहे बागायती मध्ये आपण हे वान अमृत पॅटर्न अंतर पद्धती .मधे घेऊ शकता

 

 


सेवगा बुवाई पूर्व खेत की जुताई

सेवगा लगाने से पहले जमीन की जुताई कैसे करें।

 

 

 

 सेवगा लगाने से पहले मिट्टी की जुताई करते समय गहरी जुताई करना आवश्यक है क्योंकि सेवगा की फसल में अधिक समय लगता है इसलिए अच्छी तरह से जुताई करना आवश्यक है ताकि खरपतवार का प्रकोप न हो और भूमि भी अच्छी तरह से गर्म रहे शुरुआत।

 

 

 

 मानसून से पहले सेवगा की फसल की योजना बनाते समय ट्रैक्टर की सहायता से तीन बारी में जुताई करनी चाहिए।जुताई करते समय हल उल्टा होना चाहिए। यानी गड्ढों और नालों के गिरने से बारिश में जो भी पानी गिरता है वह जमीन में ही रह जाता है, यानी पानी की निकासी नहीं होती, पानी जमीन से बाहर नहीं जाता।

 

 

 

 इस कारण सेवगा की फसल की योजना बनाते समय जुताई एक महत्वपूर्ण मुद्दा है।

 

 भारी मिट्टी में  खेती पिछली जुताई के दौरान तीन बार की जाती है

 

 ट्रैक्टर की सहायता से नगरी करनी चाहिए। यदि आपके खेत में खरपतवार का प्रकोप ज्यादा है तो आप दोपहिया ट्रैक्टर से जुताई कर सकते हैं।

 और फिर रासायनिक खाद डालने के बाद ट्रैक्टर की मदद से आप उस पर रोटावेटर या कल्टीवेटर या स्प्रेडर लगा सकते हैं।

 

 यदि भूमि मैली है या जल निकासी नहीं है, तो ऐसी जगहों पर गहरी खुदाई करने की आवश्यकता नहीं है।


शेवगा लागवड पूर्वी जमिनीची मशागत

शेवगा लागवडीपूर्वी जमिनीची मशागती कशा पद्धतीने करावी .......

 

 

 

शेवगा लागवडी पूर्वी जमिनीची मशागत करत असताना खोलवर नांगरटी करणे गरजेचे आहे शेवगा पीक जास्त दिवस घेत असल्यामुळे आपल्याला मशागत हे चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे .जेणे करून तणाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि सुरुवातीला जमीन सुद्धा चांगल्या प्रकारे तापेल .

 

 

 

पावसाळ्यापूर्वी शेवगा पिकाचे नियोजन करताना  ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीनफाळी पलटी नांगरणे नांगरटी करायची आहे नांगरटी करत असताना नांगर हा पलटी असायला हवे नागर पलटी नसल्यास आपल्या शेतामध्ये नाल्या पडू शकतात आणि नाल्या पडल्यास जमिनीचे लेव्हल संपूर्ण बिघडून जाते. म्हणजेच कुठे गड्डे तर कुठे नाले पडल्यामुळे जे काही पावसामध्ये पाणी पडते ते जमिनीमध्येच राहून जाते म्हणजेच पाण्याचा निचरा होत नाही पाणी हे जमिनीच्या बाहेर जात नाही. 

 

 

 

यामुळे शेवगा या पिकाचे नियोजन करत असताना नांगरटी हा महत्त्वाचा विषय आहे. 

 

भारी जमिनीमध्ये शेवगा लागवडी पूर्वी मशागत करत असताना तीन फाळी

 

 ट्रॅक्टर च्या साह्याने नागरटी करावी. जर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत असल्यास अशा ठिकाणी आपण दोन् फाळी ट्रॅक्टर च्या साह्याने नांगरटी करू शकता .

आणि त्यानंतर रासायनिक खत व्यवस्थापन केल्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा किंवा कल्टीवेटर किंवा वखरणी करू शकता .

 

जमीन चिभाड असेल किंवा पाण्याचा निचरा होणारी नसेल तर अशा ठिकाणी खोलवर नागरटी करायची गरज नाही .


सोयाबीन जात आणि वैशिष्टे

१) जे एस 93 -05 : हे सोयाबीनचे वाण कमी कालावधीत परिपक्व होणारे असून या वाणाचा फुलावर येण्याचा कालावधी 35 ते 37 दिवस असून परिपक्वता कालावधी 90 ते 95 दिवस एवढा आहे. फुलाचा रंग जांभळा असून 100 दाण्यांचे वजन 11 ते 12 ग्रॅम असत. या वाणात तेलाचा उतारा 18 ते 19 टक्के असून हेक्टरी उत्पादकता ते 20 ते 24 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे. तुलनात्मकदृष्ट्या हा वाण कीड रोग प्रतिकारक्षम आहे.

 

(२) जे एस 95 - 60 : हा सोयाबीन चा जांभळ्या रंगाची फुले असणारा वान कमी कालावधीत परिपक्व होणारा असून साधारणता 32 ते 34 दिवसात फुलात येतो व 82 ते 88 दिवसात परिपक्व होतो. या वाणाच्या 100 दाण्याचे वजन 12 ते 13 ग्रॅम असून तेलाचा उतारा 18.5 ते 19 टक्के एवढा तर हेक्टरी उत्पादकता 18 ते 20 क्विंटल प्रति प्रति हेक्टर एवढी आहे.

 

(३) एम ए यु एस - 158 : हा सोयाबीन चा जांभळी फुलं असणारा वाण साधारणत 38 ते 42 दिवसात फुलात येतो व 95 ते 98 दिवसात परिपक्व होतो. या या वाणाचे 100 दाण्याचे वजन दहा ते बारा ग्रॅम एवढे असून तेलाचा उतारा 19 ते 19.5 टक्के तर हेक्टरी उत्पादकता 26 ते 31 क्विंटल पर्यंत येऊ शकते. तुलनात्मक दृष्ट्या या या वानाचा दाना टपोरा असून शेंगा पक्व झाल्यानंतर दहा ते बारा दिवस या वाणाच्या शेंगा फुटत नाही. हां वाण खोडमाशी साठी सहनशील व आंतर पिकासाठी योग्य आहे.

 

 

 

 

(४) एम ए यु एस - 162 : शेतकरी बंधुंनो सोयाबीनचा जांभळी फुले असणारा वाण 41 ते 44 दिवसात फुलावर येतो तर शंभर ते एकशे तीन दिवसात परिपक्व होतो. या सोयाबीनच्या कोणाचे 100 दाण्याचे वजन अकरा ते तेरा ग्राम एवढे असून तेलाचा उतारा 19.5 20 टक्के एवढा असतो व हेक्टरी उत्पादकता ते 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे. शेतकरी बंधुंनो या वानाला शेंगा झाडाला जमिनीपासून तुलनात्मक दृष्ट्या अधिक उंचीवर लागत असल्यामुळे हा वाण यंत्राद्वारे काढणीसाठी म्हणजेच मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी उत्तम आहे तसेच या वाणाच्या शेंगा परिपक्वते नंतर दहा ते बारा दिवस फुटत नाहीत.

 

(५) एम ए यु एस 612 : हे सोयाबीन वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले असून या वानाचा परिपक्वता कालावधी 93 ते 98 दिवस असून हा वाण कमी ओलाव्यास व शेंगा तडकणे संदर्भात सहनशील म्हणून शिफारशीत आहे. सोयाबीन वरील विविध रोग व किडीसाठी सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या प्रतिकारक्षम म्हणून हा वाण शिफारशीत असून मशीन द्वारे काढणीसाठी योग्य आहे.

 

(६) ए एम एस - 1001 ( पीडीकेव्‍ही येलो गोल्ड) : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2018 साली प्रसारित केलेला जांभळ्या रंगाची फुले असलेला 38 ते 40 दिवसात फुलात येणार व 95 ते 100 दिवसात परिपक्व होणारा तसेच हेक्टरी 22 ते 26 क्विंटल उत्पादकता देणारा हा वाण असून तेलाचा उतारा या या वनात 19 ते 19.5 टक्के एवढा असतो तर 100 दाण्याचे वजन 10.5 ते अकरा ग्रॅम एवढे असते.

 

(७) एएमएस एमबी -5 -18 ( सुवर्ण सोया ) : हा वाण 2019 या वर्षात प्रसारित केलेला असून या सोयाबीनच्या वाणाचा फुलाचा रंग पांढरा असून या वाहनाचा फुलात येण्याचा कालावधी 40 ते 42 दिवस व परिपक्वता कालावधी 98 ते 102 दिवस आहे या वाणाचे 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम तेलाचा उतारा 19.5 ते ते 20 टक्के एवढा आहे तर हेक्टरी उत्पादकता ते 28 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी मिळू शकते.

 

(८) फुले संगम (के डी एस 726) : हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागाकरिता शिफारशीत केलेला सोयाबीनचा वान आहे. हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडणारा वाण म्हणून शिफारशीत असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 100 ते 105 दिवस आहे. हा वाण पानावरील ठिपके आणि खोडमाशी सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली असून या वानाचा तेलाचा उतारा 18. 42 टक्के एवढा आहे.

(९) फुले किमया (के डी एस 753) : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण सन 2017 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व इतर काही राज्याकरिता शिफारशीत केला असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस असून हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडतो म्हणून शिफारशीत आहे. या वानात तेलाचा उतारा 18.25 % एवढा असून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे.

 

(१०) सोयाबीन के. एस. 103 : शेतकरी बंधूंनो हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2018साली दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना तामिळनाडू आंध्र प्रदेश व इतर काही राज्यासाठी प्रसारित केला असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस एवढा आहे. हा वाण तांबेरा रोगास व व सोयाबीन वरील विविध कीड व रोगास तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणारा न लोळणारा म्हणून त्याची गुणवैशिष्ट्ये नमूद केली आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली असून तेलाचा उतारा जवळपास 18.10 टक्के एवढा असतो.

 

 

 

 


What should be the direction of cotton cultivation? ,

What should be the direction of cotton cultivation? ,

 

  According to the traditional method and according to agricultural experts of agricultural university cotton crop should be planted in east-west direction but on the other hand in amrit pattern method it is said that if we plant cotton crop in east-west direction east-west There can be a reduction of three to four quintals in our production per acre in the direction of east-west. That is, initially after the sun rises from the east, the shade of a tree falls from 12 noon to one o'clock in the afternoon. And then by three to four o'clock, when the sun sets, the shadows of the trees again fall on each other towards the east, that is, the trees get plenty of sunlight for two to three hours in the afternoon.

 

  But on the other hand if we sow cotton in north-south direction then we get full sunlight from morning to evening and also due to air movement in the belt we see more increase in production and also less quantity of cotton Is. comes less...

 

  In the east-west method, there is not enough sunlight after planting cotton, so the tree thickens quickly, that is, the distance between two fruit branches increases and the distance between two clusters also increases. in production

 

  Now if there is a question of many farmers, then those farmers should plant a plot in the north-south direction and on the same side a plot should be planted in the east-west direction.


कपास खेती की दिशा क्या होनी चाहिए

कपास की खेती की दिशा क्या होनी चाहिए? .

 

 पारंपरिक पद्धति के अनुसार और कृषि विश्वविद्यालय के कृषि विशेषज्ञों के अनुसार कपास की फसल को पूर्व-पश्चिम दिशा में लगाना चाहिए, लेकिन दूसरी ओर अमृत पैटर्न पद्धति में कहा जाता है कि अगर हम कपास की फसल पूर्व-पश्चिम दिशा में लगाते हैं पूर्व-पश्चिम दिशा में हमारे प्रति एकड़ उत्पादन में तीन से चार क्विंटल की कमी आ सकती है।अर्थात् पूर्व पश्चिम में प्रारंभ में सूर्य के पूर्व से निकलने के बाद दोपहर 12 बजे से एक बजे तक एक पेड़ की छाया पड़ती है। और फिर तीन से चार बजे तक, जब सूर्य अस्त होता है, पेड़ की छाया एक दूसरे पर फिर से पूर्व की ओर पड़ती है, अर्थात पेड़ों को दोपहर में दो से तीन घंटे के लिए भरपूर धूप मिलती है।

 

 लेकिन दूसरी तरफ अगर हम कपास को उत्तर-दक्षिण दिशा में बोते हैं तो सुबह से शाम तक भरपूर धूप मिलती है और साथ ही पेटी में हवा चलने के कारण हमें उत्पादन में अधिक वृद्धि देखने को मिलती है और साथ ही कपास की मात्रा भी कम होती है। कम आता है...

 

 पूर्व-पश्चिम विधि में कपास लगाने के बाद पर्याप्त धूप नहीं मिलती है, इसलिए पेड़ जल्दी मोटा हो जाता है, यानी दो फलों की शाखाओं के बीच की दूरी बढ़ जाती है और दो गुच्छों के बीच की दूरी भी बढ़ जाती है। उत्पादन में

 

 अब यदि बहुत से किसानों का प्रश्न हो तो उन किसानों को एक भूखंड उत्तर-दक्षिण दिशा में तथा उसी ओर एक भूखंड पूर्व-पश्चिम दिशा में लगाना चाहिए।


super phosphate powder for cotton crop in the end of May or in the first week of June.

Find out the requirement of super phosphate powder for cotton crop in the end of May or in the first week of June.

 

   In the traditional method, many farmers spread super phosphate in the form of powdered or granulated chemical fertilizers after weeding in late May, before sowing cotton, and then plant the cotton crop after the onset of rains in that field. Are. Let's first take information in this regard

 

   If super phosphate fertilizer is used in cotton crop then we see maximum size of leaf like cotton leaf, cotton leaves consume entire fertilizer and then the distance between two fruit bearing branches also increases. She goes. Initially we apply super phosphate fertilizer, we can see the fruit branches coming from the bottom five to six inches.

 

   in super phosphate

 

   The size of the leaf appears larger due to the higher Phosphorus content. Initially the cotton looks good but the production is not what we expected, so we do not want to apply any type of fertilizer i.e. super phosphate or granular. beginning....

 

   On the other hand you can add super phosphate in powder form to soybean or maize or jowar i.e. end of May or first week of June but you don't need to add this fertilizer to cotton.


कपास की फसल सुपर फॉस्फेट पाउडर की जरूरत मैं या जून के अंत में देखते है

कपास की फसल के लिए सुपर फास्फेट पाउडर की जरूरत मई के अंत में या जून के पहले सप्ताह में पता करें।

 

 पारंपरिक विधि में बहुत से किसान सुपर फास्फेट पाउडर के रूप में या दानेदार रासायनिक खाद के रूप में मई के अंत में निराई के बाद कपास बोने से पहले पूरे खेत में फेंक देते हैं और फिर उस खेत में बारिश की शुरुआत के बाद कपास की फसल लगाते हैं। आइए पहले इस संबंध में जानकारी लेते हैं

 

 यदि कपास की फसल में सुपर फास्फेट उर्वरक का प्रयोग किया जाता है तो हमें पत्ती का आकार सबसे अधिक दिखाई देता है जैसे कपास की पत्ती, कपास के पत्तों द्वारा संपूर्ण उर्वरक का सेवन किया जाता है और फिर दो फलदार शाखाओं के बीच की दूरी भी बढ़ जाती है। शुरुआत में हम सुपर फास्फेट उर्वरक डालते हैं, हम फलों की शाखाओं को नीचे से पांच से छह इंच तक आते हुए देख सकते हैं।

 

 सुपर फास्फेट में

 

 फॉस्फोरस की मात्रा अधिक होने के कारण पत्ती का आकार बड़ा दिखाई देता है।शुरुआत में कपास अच्छी लगती है लेकिन उत्पादन वह नहीं होता जिसकी हम उम्मीद करते हैं, इसलिए हम किसी भी प्रकार की खाद यानी सुपर फास्फेट या दानेदार नहीं डालना चाहते हैं। शुरुआत....

 

 दूसरी ओर आप सोयाबीन या मक्का या ज्वार यानी मई के अंत या जून के पहले सप्ताह में पाउडर के रूप में सुपर फॉस्फेट डाल सकते हैं लेकिन आपको इस खाद को कपास में डालने की आवश्यकता नहीं है।


When to plant cotton crop and for what duration variety should be planted

When should the cotton crop be planted and at the time of sowing, the variety of duration should be taken.

 

  If you are planting cotton crop in horticulture sector then you can plant the variety which comes between 160 to 180 days. Cotton needs to stay in the field for one year to get record cotton yield, so we need to adopt long leaf variety in horticulture sector.

 

  While planting cotton in dry land, you can plant it between 5th June to 25th June and if rains start early, you can plant cotton even before that. your area..

 

  It may take 120 to 140 days to sow cotton in medium light soil. While sowing cotton from June 8 to June 25, early varieties should be selected.

 

  1] 160 to 180 days variety should be selected while planting cotton in the month of 20th May to 1st June.

 

  2] While planting, between June 7 and June 15, such a variety should be selected which is ready to ripen in 140 to 160 days.

 

  3] While planting cotton between 10th June to 25th June, the variety which comes in 120 to 140 days should be selected.

 

  And if you are sowing cotton early then you should choose late blooming varieties and if the rains are late then you can choose early blooming varieties.

 

  In the last 2 to 3 years, the highest outbreak of bond rot disease has been observed in the cotton crop.

 

  In heavy soil you can choose early maturing varieties but in light or dry soil you should choose early maturing varieties, in these soils you cannot take long duration varieties.


कपास की फसल कब लगानी चाहिए और कितनी अवधि वाली किस्म लेनी चाहिए

कपास की फसल कब लगानी चाहिए और साथ ही बोते समय कितने दिनों की अवधि वाली किस्म लेनी चाहिए।

 

 यदि आप बागवानी क्षेत्र में कपास की फसल लगा रहे हैं तो आप 160 से 180 दिनों के बीच आने वाली किस्म को लगा सकते हैं। कपास की रिकॉर्ड उपज प्राप्त करने के लिए कपास को एक वर्ष तक खेत में रहने की आवश्यकता होती है, इसलिए हमें लंबी पर्णपात वाली किस्म को अपनाने की आवश्यकता है बागवानी क्षेत्र।

 

 शुष्क भूमि में कपास की रोपाई करते समय आप 5 जून से 25 जून के बीच इसकी रोपाई कर सकते हैं और यदि बारिश जल्दी शुरू हो जाती है तो आप उससे पहले भी कपास लगा सकते हैं। आपका क्षेत्र..

 

 मध्यम हल्की मिट्टी में कपास बोने में 120 से 140 दिन लग सकते हैं। कपास की बुवाई 8 जून से 25 जून तक करते समय अगेती किस्मों का चयन करना चाहिए

 

 1] 20 मई से 1 जून के महीने में कपास की रोपाई करते समय 160 से 180 दिन वाली किस्म का चयन करना चाहिए।

 

 2] रोपण करते समय 7 जून से 15 जून के बीच ऐसी किस्म का चयन करना चाहिए जो 140 से 160 दिनों में पककर तैयार हो जाए।

 

 3] 10 जून से 25 जून के बीच कपास की रोपाई करते समय 120 से 140 दिन में आने वाली किस्म का चुनाव करना चाहिए।

 

 और अगर आप कपास जल्दी बो रहे हैं तो आपको देर से खिलने वाली किस्मों का चयन करना चाहिए और अगर बारिश देर से होती है तो आप जल्दी खिलने वाली किस्मों का चयन कर सकते हैं।

 

 कपास की फसल में पिछले 2 से 3 वर्षों में बंध सड़न रोग का सर्वाधिक प्रकोप देखा गया है।

 

 भारी मिट्टी में आप जल्दी पकने वाली किस्मों का चयन कर सकते हैं लेकिन हल्की या सूखी मिट्टी में आपको जल्दी पकने वाली किस्मों का चयन करना चाहिए इन मिट्टी में आप लंबी अवधि की किस्मों को नहीं ले सकते।


केला बोने का सही समय

केला बोने का उपयुक्त समय अक्टूबर के महीने में लगाई जाने वाली केले की फसल है, केले का फूल मई से जुलाई तक निकलता है, जबकि केले अगस्त से अक्टूबर तक कटाई के लिए तैयार हो जाते हैं। अक्टूबर रोपण इस फसल की धीमी लेकिन पूर्ण वृद्धि की विशेषता है। अक्टूबर में बोने वाले फल जून में बोने की तुलना में लंबे समय तक चलते हैं।

 

 जुलाई और अगस्त में केले की बोआई करने से अच्छी उपज मिल सकती है और कीमत में भी बढ़ोतरी हो सकती है


केळी लागवड कधी करावी

ऑक्‍टोबर महिन्यात लागवड केलेल्या केळी पिकाचे मे ते जुलै या कालावधीत केळफूल बाहेर पडते, तर ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत केळी काढणीस तयार होते. ऑक्‍टोबर लागवडीचे वैशिष्ट्य असे, की या पिकाची वाढ सावकाश होत असली तरी ती पूर्ण होते. जून लागवडीपेक्षा ऑक्‍टोबर लागवडीची फळे अधिक काळ टिकतात. 

जुलै ऑगस्टमध्ये केळीची लागवड केल्या चांगल्या प्रकारे उत्पादन व तसेच रेट सुधा मिळू शकते


पपई लागवडी साठी योग्य जमीन

पपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते. खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नाही.


पपई लागवडीपूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन

पपई लागवडीपूर्वी रासायनिक खत 

 

व्यवस्थापन! .

 

भारी जमीन _

 

भारी जमिनीमध्ये पपई लागवड करण्यापूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन करताना  एकरी  सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये 6 बॅग 1 बॅग पोटॅश मिक्स करून समप्रमाणात शेतामध्ये फेकून द्यावे फेकून दिल्यानंतर आपण त्या शेतामध्ये बेड व्यवस्थापन करू शकता  म्हणजेच बेड ओढून त्यावर पपई या पिकाची लागवड करू शकता 

​​​​​​मध्यम जमीन..हलकी जमीन

मध्यम जमिनीमध्ये जर आपण पपई पिकाची लागवड करत असल्यास एकरी 8 ते 10 बॅग जिप्सम फेकून द्यावे.. जिप्सम उपलब्ध नसल्यास एकरी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये 7  बॅक व 2  बॅग पोट्यास एकत्र मिस करून समप्रमाणात शेतामध्ये फेकून द्यावे आणि त्यानंतर त्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड ओढून पपई पिकाची लागवड करावी .

जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली असल्यास आपल्याला एवढ्या प्रमाणात रासायनिक खत टाकण्याची गरज पडणार नाही शेणखत प्रक्रिया पपई पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी महत्त्वाचा आणि पहिला विषय आहे

 प्रक्रिया केलेले शेणखत जास्त प्रमाणात टाकण्याची गरज नाही.. 

पारंपरिक पद्धतीमध्ये आपण एकरी 10  ते 15 ट्रॉली शेणखत  टाकतो पद्धतीने शेणखतावर प्रक्रिया केल्यास

 1 एकर साठी 2  ते 3  ट्रॉली पेक्षा अधिक  शेणखत  टाकण्याची गरज नाही   

1] प्रक्रिया केलेल्या शेणखत टाकल्यामुळे रासायनिक खताची मात्रा ही अधिक प्रमाणात देण्याची गरज नाही  

2] प्रक्रिया केलेल्या शेणखतामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता अधिक प्रमाणात वाढते  

3] प्रक्रिया केलेल्या  शेण खतामुळे  जमिनीमध्ये अति पाऊस असून सुद्धा लवकरात लवकर वापस आलेला आपल्याला बघायला मिळतो 

पपई पिकाचे नियोजन करत असताना रासायनिक खत व्यवस्थापन व तसेच शेणखत व्यवस्थापन या दोन्हीचे कॉम्बिनेशन असल्यास अधिक उत्पादनामध्ये भर पडते

 

 

  

 

 

 

 


पपई लागवडीपूर्वी जमिनीची मशागत

पपई लागवडीपूर्वी जमिनीची मशागती कशा पद्धतीने करावी .......

 

पपई लागवडी पूर्वी जमिनीची मशागत करत असताना खोलवर नांगरटी करणे गरजेचे आहे पपई पीक जास्त दिवस घेत असल्यामुळे आपल्याला मशागत हे चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे जेणे करून तणाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि सुरुवातीला जमीन सुद्धा चांगल्या प्रकारे तापेल 

 

पावसाळ्यापूर्वी पपई पिकाचे नियोजन करताना  ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीनफाळी पलटी नांगरणे नांगरटी करायची आहे नांगरटी करत असताना नांगर हा पलटी असायला हवे नागर पलटी नसल्यास आपल्या शेतामध्ये नाल्या पडू शकतात आणि नाल्या पडल्यास जमिनीचे लेव्हल संपूर्ण बिघडून जाते म्हणजेच कुठे गड्डे तर कुठे नाले पडल्यामुळे जे काही पावसामध्ये पाणी पडते ते जमिनीमध्येच राहून जाते म्हणजेच पाण्याचा निचरा होत नाही पाणी हे जमिनीच्या बाहेर जात नाही 

 

यामुळे पपई या पिकाचे नियोजन करत असताना नांगरटी हा महत्त्वाचा विषय आहे 

भारी जमिनीमध्ये पपई लागवडी पूर्वी मशागत करत असताना तीन फाळी

 ट्रॅक्टर च्या साह्याने नागरटि  करावी जर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत असल्यास अशा ठिकाणी आपण दोन् फाळी ट्रॅक्टर च्या साह्याने नांगरटि  करू शकता आणि त्यानंतर रासायनिक खत व्यवस्थापन केल्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा किंवा कल्टीवेटर किंवा वखरणी करू शकता 

जमीन चिभाड असेल किव्वा बान बसणं असेल  तर अशा ठिकाणी खोलवर नागरिटी करायची गरज नाही 

 

 

 

 


मक्का पेरणी टोकन करण्याची दिशा कोणती असावी

मक्का पेरणीची दिशा ही कोणती असायला हवी 

​​​​​​मक्का पेरणी करत असताना शक्यतोर आपल्याला उत्तराच्या दिशेने पेरणी करायची आहे जर आपल्या शेताचा उतार हा उत्तर दक्षिण असल्यास आपण उत्तर दक्षिण या दिशेने मक्का या पिकाची पेरणी करू शकता आणि जर उतार पूर्व पश्चिम असेल तर पूर्व पश्चिम या दिशेने मक्का या पिकाची टोकन किंवा पेरणी करू शकता

मक्का हे पीक जास्त प्रमाणात उभाट वाढत असल्यामुळे लागवडीच्या दिशेचे किव्वा पेरणीच्या दिशेचे तेवढे महत्व नाही 

​​​​​उत्तर दक्षिण या दिशेने लागवड केल्यास  उत्पादनामध्ये थोडे फार फरक पडू शकतो म्हणजेच उत्पादन जास्त येऊ शकते रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो

 

 


कापूस लागवडची दिशा

कापूस लागवडीची दिशा ही कोणती असायला हवी.?. .

पारंपरिक पद्धतीमध्ये व कृषी विद्यापीठ कृषी तज्ञ यांच्यामते कपाशी पिकाची लागवड करताना पूर्व पश्चिम याच दिशेने करायला हवे पण या उलट अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये नियोजन हे सांगितले जाते पूर्व पश्चिम या दिशेंने जर आपण कपाशीची लागवड केली तर आपले  एकरी उत्पादन तीन ते चार क्विंटल कमी येऊ शकते याचे कारण म्हणजे पूर्व पश्चिम मध्ये सुरुवातीला पूर्वेकडून सूर्य निघाल्यानंतर 12 ते एक वाजेपर्यंत  झाडाची  सावली एक मेकावर पडते आणि त्यानंतर तीन ते चार वाजता पासून सूर्य मावळतेवेळी परत पूर्वे कडे झाडाची सावली एकमेकावर  पडते म्हणजेच दुपारच्या वेळेला दोन ते तीन तास सूर्यप्रकाशात भरपूर प्रमाणात झाडांना मिळतो

पण या उलट जर आपण कपाशीची लावगड उत्तर दक्षिण या दिशेने केल्यास सकाळपासून ते सायंकाळपर्यंत भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश व तसेच पट्ट्यांमध्ये हवा ही खेळती असल्यामुळे उत्पादनात अधिक वाढ आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर पातेगळीचे प्रमाण कमी अति पाऊस झाला  तरी सुधा लवकरात लवकर वापस येतो आणि रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव कमी आढळून येतो....

पूर्व-पश्चिम पद्धतीमध्ये कपाशी लागवड केल्यानंतर भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे झाडात लवकरात लवकर दाटी होते म्हणजेच दोन फळफांद्यातील अंतर वाढते व दोन बोंडातील अंतर सुद्धा वाढते उत्तर दक्षिण मध्ये आपण लागवड केल्यास भरपूर प्रमाणात सर्वप्रकाश मिळाल्यामुळे झाडांमध्ये दाटी  लवकरात लवकर होत नाही बरोबर पातेगळ सुद्धा होत नाही यामुळे उत्पादन अधिक वाढ आपल्याला बघायला मिळते

आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर त्या शेतकऱ्यांनी एक प्लॉट उत्तर दक्षिण पद्धतीने लावायला पाहिजे त्याच बाजूला एक प्लॉट पूर्व पश्चिम दिशेने लावायला पाहिजे तर आपलाच आपल्या शेतामध्ये अनुभव हा बघायला मिळेल


कपाशीला सुरुवातीला सुपर फॉस्फेट खत टाकण्याची गरज आहे का

कपाशी या पिकाला सुरुवातीलाच मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुपर फॉस्फेट पावडर टाकण्याची गरज आहे का याविषयी माहिती घेऊया 

पारंपारिक पद्धतीमध्ये अनेक शेतकरी कपाशी लागवड करण्यापूर्वी मे महिन्याच्या शेवटी नगरटि झाल्यानंतर शेतामध्ये सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये किंवा दाणेदार रासायनिक खत  संपूर्ण शेतामध्ये फेकून देतात आणि त्यानंतर त्या शेतामध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर कपाशी पिकाची लागवड करतात तर सुरुवातीला सुपर फॉस्फेट हे खत टाकण्याची गरज आहे का .? या संदर्भात आपण पहिल्यांदा माहिती घेऊया 

सुरवातीला सुपर फॉस्फेट खत टाकले तर कपाशी या पिकामध्ये आपल्याला पानाचा आकारात जास्तीत जास्त मोठा म्हणजेच उदाहरण अर्थ पळसाच्या पानासारखा बघायला मिळतो संपूर्ण खत हे कपाशीचे पाने खाऊन घेतात आणि त्यानंतर दोन फळ फांनद्याण्यातील अंतर सुद्धा हे जास्त आपल्याला बघायला मिळते खालून येणारी फळफांदी तीन ते चार इंच पासून यायला हवी पण सुरुवातीलाच आपण सुपर फॉस्फेट हे खत टाकल्यामुळे खालून येणारे फळ फांदी पाच ते सहा इंचापासून बघायला मिळते  

सुपर फॉस्फेट मधे

 स्फुरद चे प्रमाण अधिक असल्यामुळे पानाचा आकार हा मोठा बघायला मिळतो सुरुवातीला कपाशी दिसण्यास चांगल्या प्रकारे दिसते पण उत्पादन हे आपल्याला अपेक्षित येत नाही त्यामुळे सुरुवातीला आपल्याला कुठल्या प्रकारचे खत म्हणजेच सुपर फॉस्फेट किंवा दाणेदार  टाकायचे नाही....

याउलट सोयाबीन असो किंवा मक्का असो ज्वारी असो अशा पिकाला आपण सुपर फॉस्फेट हे पावडर मधे टाकू शकता म्हणजे मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टाकू शकता पण कपाशीला आपल्याला हे खत टाकण्याची गरज नाही


चिभाड जमिनी मध्ये सोयाबीन कोणते घ्यावे

चिभाड जमिनी मधे सोयाबीन घेत असताना कोणत्या प्रकारच्या जातीची निवड करायला हवी याविषयी माहिती घेऊया !  

सोयाबीन घेत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोयाबीन जातीची निवड करणे गरजेचे आहे तरच आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकते!  आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल का वेगळ्या प्रकारच्या जाती ह्या वेगळे प्रकारचे जमिनीमध्ये का घ्यायला हव्या तर या संदर्भात पहिल्यांदा माहिती घेऊया 

भारी जमिनीमध्ये जर सोयाबीन पिकाची पेरणी किंवा टोकन करत असल्यास जास्त कालावधी घेणाऱ्या सोयाबीनच्या जातीची निवड करायला पाहिजेत उदाहरण फुले संगम 726 असल्या प्रकारच्या जातीची निवड करून आपण जास्त उत्पादन घेऊ शकता चीभाड जमिनीमध्ये आपण बेड पद्धतीने पेरणी किंवा टोकन केल्यास जास्त कालावधीची व जास्त उंच वाढणाऱ्या जातीची निवड करावी जेणेकरून अति पाऊस झाल्यास त्यावर म्हणजेच उत्पादनावर फरक पडणार.

आणि पावसाचे प्रमाण कमी असल्यास चिभाड जमिनी मधे  अर्ली येणाऱ्या जातीचे उत्पादन येऊ शकते आणि पाऊस जास्त झाल्यास जास्त कालावधी घेणाऱ्या जातीचे उत्पादन येऊ शकते  ..

1] फुले संगम 726 

2] फुले किमया 753 

3] रुची 5001 

​​​​​​यापेक्षा जर चांगल्या प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकता

 


कपाशी लागवड कधी करावी किती कालावधीची व्हरायटी घ्यावी

कपाशी पिकाची लागवड कधी करायला हवी आणि त्याचबरोबर लागवड करत असताना किती दिवसाच्या कालावधीची व्हरायटी घ्यायला हवी ..

बागायती क्षेत्रामध्ये जर आपण कपाशी पिकाची लागवड करत असल्यास 160 ते 180 दिवसाच्या दरम्यान येणाऱ्या व्हरायटीची लागवड आपण करू शकता  बागायती क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड करताना 20 मे ते 1 जूनच्या दरम्यान आपण लागवड करावी जेणेकरून जास्त कालावधीची व्हेरायटी असल्यामुळे आपल्याला कपाशीची लागवड ही लवकर करून जास्त दिवस ठेवणे गरजेचे आहे कपाशीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कपाशी एक वर्षे शेतात असते गरजेचे आहे त्यामुळे लॉंग डीवरेशन व्हरायटी आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये घ्यायची आहे 

कोरडवाहू जमिनीमध्ये कपाशी लागवड करताना 5 जून ते 25 जूनच्या दरम्यान आपण लागवड करू शकता आणि जर पावसाला लवकर सुरुवात झाली तर आपण त्या पहिले सुद्धा आपण कापूस लागवड करू शकता भारी जमीन असल्यास 140 ते 160 दिवसात येणारी कोणतेही कपाशीची जात आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकता..

मध्यम हलक्या जमिनी मध्ये कापूस लागवड करताना 120 ते 140 दिवसाच्या दरम्यान घेऊ शकता . 8 जून ते 25 जून च्या कापूस लागवड  करताना अर्ली म्हणजेच लवकर येणारी  जातीची निवड करावी 

​​​​​​1] 20 मे ते 1 जून महिन्यात कापूस लागवड करताना  160 ते 180 दिवसाची जात निवडावी 

2]  7 जून ते 15 जून दरम्यान लागवड करताना 140 ते 160 दिवसात येणाऱ्या जातीची निवड करावी 

3] 10 जून ते 25 जून च्या दरम्यान कपाशीची लागवड करताना 120 ते 140 दिवसात येणाऱ्या जातीची निवड करावी कपाशी लागवड करताना पाऊस लवकर पडल्यास लवकर सुद्धा कपाशीचे लागवड करू शकता

आणि कपाशीची लवकर लागवड करत असाल तर आपण उशिरा येणाऱ्या जातीची निवड करून लागवड करावी पाऊस लेट झाल्यास आपण अर्ली मजेत लवकर येणार जातीची निवड करू शकता..

गेल्या 2 ते 3 वर्षात कपाशी पिकांमध्ये जास्तीत जास्त बोंड सड  रोगाचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळतो जास्त खोलवर काळी जमीन असल्यास किंवा पाण्याचा निचरा लवकर होत नसल्यास अशा ठिकाणी लवकर  येणार जातीची निवड करावी..

भारी जमिनीमध्ये आपण लवकर येणाऱ्या जातीची निवड करू शकता पण हलक्या किंवा किंवा कोरडवाहू जमिनीमध्ये लवकर येणाऱ्या जातीचेच निवड करायला पाहिजेत या जमिनीमध्ये आपण जास्त कालावधीची व्हरायटी घेऊ शकत नाही

 

 

 


मूंग पेरणीपूर्वी खत व्यवस्थापन

 मूंग पेरण्यापूर्वी खत व्यवस्थापन कोणते आणि कधी करायला हवे याविषयी माहिती घेऊया 

मूंग पिकाचे  आपल्याला विक्रम उत्पादन घेण्यास संपूर्ण नियोजन हे आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे यामध्ये सर्वात महत्त्वांचां आणि पहिला विषय येतो तो म्हणजे खत व्यवस्थापन त्याचबरोबर अंतराचे व्यवस्थापन फवारणी आणि खताचे व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने असणे गरजेचे आहे तरच मुंग पिकाचे विक्रम उत्पादन  शक्य होईल 

भारी जमीन खत व्यवस्थापन ✨ 

भारी जमिनीमध्ये आपण मूंग पिकाची पेरणी करत असाल तर सुरवातीला  म्हणजेच एक जून ते 10 जूनच्या दरम्यान एकरी  2 बॅग  सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यायचे आहे यासोबत 25 किलो पोट्यास एकत्र मिक्स करून संपूर्ण शेतामध्ये समप्रमाणात फेकून दिल्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर किंवा बैलाच्या साह्याने वखरणी करून संपूर्ण खत  जमिनीमध्ये मिक्स करायचे आहे आणि या उलट जर आपल्याकडे जिप्सम हे उपलब्ध असेल तर आपण सुपर फॉस्फेट ऐवजी चिप्स एकरी पाच ते सहा बॅक घेऊ शकता  

मध्यम जमीन ✨ 

मध्यम जमिनीमध्ये मुंग पिकाची पेरणी करण्यापूर्वी आपल्याला एकरी तीन बॅग सिंगल सुपर फोस्पेट पावडर फॉर्ममध्ये व 25 किलो पोटॅश एकत्र करून  समप्रमाणात संपूर्ण शेतामध्ये फेकून द्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा कल्टीवेटर करावे जेणेकरून संपूर्ण खते जमिनीमध्ये मिक्स होईल 

एकदम हलक्या जमिनीमध्ये ✨ 

एकदम हलक्या जमिनीमध्ये जर आपण मुंग या पिकाची पेरणी करत असल्यास एक जून ते पाच जून च्या दरम्यान एकरी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये व त्यासोबत एक बॅग पोटॅश मिक्स करून समप्रमाणात शेतामध्ये फेकून द्यावेतआणि त्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा कल्टीमीटर करावे 

मुंग पिकाची पेरणी करताना अंतर पद्धत ही आपण कोणती घेत आहात व तसेच एकरी  बियाणे आपण किती घेणार आहात त्यावर खताचे नियोजन अवलंबून असते एकरी बियाण्याची संख्या जर आपण पेरणी करताना अधिक घेतल्यास आपल्याला अधिक खताची मात्रा घेण्याची गरज नाही पण या उलट जर आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने मूंग पिकाची पेरणी केल्यास आपल्याला खताचे नियोजन जास्त करणे गरजेचे आहे जास्त बियाणे टाकल्यास आपल्याला खत देण्याची गरज नाही  एकरी बियाणेच्या संख्याही अधिक झाल्यास झाडामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे सूर्यप्रकाश व मोकळी हवा भरपूर प्रमाणात पिकाला मिळत नसल्यामुळे झाडे झपाट्याने वाढते त्यामुळे अशा ठिकाणी खत हे देण्याची गरज नाही जर दोन झाडातील अंतर तसेच दोन ओळीतील अंतर हे जास्त असल्यास सूर्यप्रकाश भरपूर मिळतो व तसेच हवा मोकळी  खेळती राहते त्यामुळे उत्पादनात अधिक भर पडते


पावसाळी मूंग घेण्यापूर्वी जमिनीची मशागत

पावसाळी मूंग घेण्यापूर्वी जमिनीची मशागती कशा पद्धतीने असायला हवी याविषयी माहिती घेऊया 

भारी जमिनीमध्ये मूंग या पिकाची  पेरणी करत असल्यास खोलवर मशागत करण्याची आवश्यकता नाही पावसाचे प्रमाण अधिक झाल्यास जमिनीमध्ये वापसा लवकर येणार नाही आणि त्यामुळे अपेक्षित मुंगे पिकाची वाढ आपल्याला बघायला मिळणार नाही

 यासाठी भारी जमिनीमध्ये मशागत करत असताना शक्यतो पणजी किंवा कल्टीवेटर करावे आणि त्या नंतर बेसल डोज खत व्यवस्थापन करून त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करावे किंवा बैलाच्या साह्याने वखरणी करावे 

मध्यम व हलक्या जमिनीमध्ये मूंग पिकाची आपण पेरणी करत असल्यास खोलवर नांगरटी करू शकता जर आपल्या शेतामध्ये तणाचा ( गवताचा ) प्रादुर्भाव होत असल्यास आपण खोलवर नांगरटी करू शकता..

नांगरटी करत असताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन फांळी करावी त्यानंतर एक जून ते पाच जून च्या दरम्यान खत व्यवस्थापन करून त्यावर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने कल्टीवेटर किंवा रोटावेटर करू शकता जेणेकरून संपूर्ण खत जमिनीमध्ये मिक्स होईल


मिर्ची लागवडीची योग्य वेळ

मिरची हे पीक आपण तीनही सीजन मध्ये घेऊ शकतो जर आपण पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड करत असाल तर पावसाळ्यामध्ये मिरची या पिकाची लागवड करण्याची योग्य वेळ कोणती आहे याविषयी आपण माहिती घेऊया 

जर आपल्याकडे पाण्याची चांगल्या प्रकारे सोय असल्यास आपण मे महिन्यात म्हणजेच 20 मे ते 1 जूनच्या दरम्यान मिरची या पिकाची लागवड करू शकता आणि जून महिन्यात आपल्याला मिरची पिकाची लागवड करायची असल्यास 1 जून ते 7 जून च्या दरम्यान आपण मिरची या पिकाचे लागवड करू शकता ..... 

 


कपाशी लागवडीपूर्वी नांगरटी कशी करावी

कपाशी लागवडीपूर्वी जमिनीची नागरटी कशा पद्धतीने करायला हवी या विषयी माहिती घेऊया 

कपाशी या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यास नांगरटी म्हणजेच मशागत हा पहिला आणि महत्त्वाचा विषय येतो गेल्या तीन ते चार वर्षांपासून कपाशी या पिकांमध्ये जास्तीत जास्त बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव शेवटी शेवटी जेव्हा पाऊस होते तेव्हा काळया जमिनीमध्ये म्हणजे जिथे पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी जास्तीत जास्त बघायला मिळतो 

आणि जिथे पाण्याचा निचरा  लवकर होतो हलकी जमीन आहे अशा ठिकाणी बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव कमीत कमी बघायला मिळतो 

आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की नांगरटी आणि कपाशीमध्ये येत असलेल्या बोंड सड रोगाचा काय संबंध आहे या विषयी माहिती घेऊया .

कपाशी लागवडीपूर्वी जर आपण खोलवर नांगरटी केली म्हणजेच खोलवर मशागत केली तर अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होणार नाही आणि कपाशी या पिकांमध्ये जास्तीत जास्त बोंड सड रोगाचा प्रादुर्भाव  मिळेल जिथे जास्तीत जास्त काळी जमीन आहे अशा ठिकाणी आपल्याला खोलवर नागरिक करायची नाही म्हणजेच खोलवर मशागत करायची नाही 

भारी जमिनीमध्ये मशागत करत असताना कल्टीवेटर किंवा पणजी किंवा रोटावेटर करून आपण कपाशी पिकाची लागवड करू शकता जेणेकरून पाणी जेव्हा जास्त होईल तेव्हा जमिनीमध्ये जास्त मुरणार नाही व  साचून पण राहणार नाही जमिनीमध्ये लवकरात लवकर वापसा कंडीशन बघायला मिळेल आणि या मुळे कपाशी पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल व शेवटी बोंड सड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा बघायला मिळणार नाही तर भारी जमिनीमध्ये कपाशी लागवडी पुरी मशागत करत असताना खोलवर नागरटी करू नये आणि तणाचा प्रादुर्भाव होत असल्यास आपण सुरुवातीलाच  मे महिन्यामध्ये कपाशी लागवड करून तन नियंत्रण पावसाळ्याच्या पाण्या पूर्वी करू शकता!

हलक्या जमिनीमध्ये कपाशी पिकाची लागवड करत असल्यास खोलवर नागरटी म्हणजेच ट्रॅक्टरच्या साह्याने तीन फाळीं किंवा दोन फाळी करावी पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असल्यास

तर अशाप्रकारे आपल्याला कपाशी पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे गरजेचे आहे भारी जमिनीमध्ये हलक्या स्वरूपाची नांगरटी करावी म्हणजेच जास्त खोलवर नागरी करू नये आणि हलक्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होतो असेल तर अशा ठिकाणी आपण खोलवर नांगरटी करू शकता

 

 

 

 

​​​​​​

 

 


ऊस खत व्यवस्थापन पहिले

ऊस या पिकाला पहिले खत व्यवस्थापन कोणत्या आणि कधी करायला हवे

ऊस या पिकाला पहिले खत व्यवस्थापन  25 ते 30 दिवसाच्या दरम्यान करावे जेव्हा ऊस या पिकाचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होते तेव्हा खत व्यवस्थापन त्याच बरोबर पाणी व्यवस्थापन सुद्धा करणे गरजेचे आहे 

भारी जमीन

ऊस या पिकाला पहिले खत व्यवस्थापन करताना भारी जमिनीमध्ये 1 बॅग 10 26 26 आणि 25 किलो युरिया मिक्स करून पेरणी करून द्यायचा आहे .. किंवा उसाच्या सरीमध्ये खत फेकून त्यावर स्पिंकलरच्या पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे ..

हलकी जमीन 

हलक्या जमिनीमध्ये पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करताना एक 1 बॅग 10 26 26 आणि सोबत 1 बॅग युरिया मिक्स करून समप्रमाण शेतामध्ये फेकून द्यावे त्यानंतर त्यावर स्प्रिंकलरचा किंवा पटपाण्याचे व्यवस्थापन करावे जर आपल्याकडे ड्रीप असेल तर ड्रीप मधून सुद्धा हे खत व्यवस्थापन आपण शकता


पत्ता गोभी लागवडी पूर्वी शेणखत व्यवस्थापन

पत्ता गोभी लागवडीपूर्वी शेणखत व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला हवे याविषयी माहिती घेऊया

पत्ता गोभी या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यास आपल्याला शेणखत प्रक्रिया ही अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे.. अनेक शेतकरी शेणखत टाकत असताना डायरेक्ट उकनड्या मधून काढून शेतात कोरडीला नेऊन फेकतात म्हणजेच उन्हात शेणखते फेकून देतात अशा पद्धतीने शेणखत शेतामध्ये टाकल्यास त्यामधील जे काही दहा पाच टक्के जीवाणू असतील ते संपूर्ण नष्ट होतील

एक तर आपल्याला जीवाणू वाढवायचे आहेत आणि त्याचबरोबर जीवाणू जीवंत सुद्धा राहिला पाहिजे याची काळजी आपल्याला घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपला अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करूनच शेणखत योग्य वेळी शेतात टाकायचे आहे  

शेणखत प्रक्रिया

1 ]  01 एकर साठी 1 ट्रॉली आपल्या शेणखत घ्यायचे आहे ते शेणखत सर्वात प्रथम गडाच्या बाहेर काढून सावली खाली ढीग करायचा आहे 

2 ]  त्यानंतर त्यावर कंटिन्यू चार ते पाच दिवस पाणी मारायचे आहे जेणेकरून त्यामधील जे काही उष्णता आहे ते कमी होऊन जाईल 

3] उष्णता कमी झाल्यानंतर एका ट्रॉलीसाठी

1 ] 4 किलो phb 

2] 4 किलो अझेतोबॅक्टर 

3] 4 कील त्रायकॉट्रमा 

4] 4 किलो रायझोबियम हे संपूर्ण जैविक खत प्रत्येकी दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्या शेणखतावर शिंपडायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्येकी दोन ते तीन दिवसाला त्यावर पाणी टाकायचे आहे जे करून त्यामध्ये उष्णता ही वाढणार नाही आणि जिवाणूंची संख्या वाढ होईल आणि शेणखत एकदम भारी हे आपल्याला अडीच ते तीन महिन्यांमध्ये बघायला मिळेल

अशा प्रकारे जेव्हा आपण शेणखत प्रक्रिया करतो ती शेणखत प्रक्रिया ही जमिनीची सुपीकता तर वाढवतेच त्याचबरोबर उत्पादन क्षमता सुद्धा जमिनीची वाढवते 

तर अशाप्रकारे आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करायची आहे


पत्ता गोभी लागवडी पूर्वी जमिनीची मशागत

पत्ता गोभी लागवडीपूर्वी जमिनीची मशागत कशी करायला हवी याविषयी माहिती घेऊया 

पत्ता गोभी लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करत असताना आपल्याला जास्त खोलवर नागरटि करण्याची गरज नाही जर आपण बेडवर पत्ता गोबी ची लागवड करत असाल तर अशा ठिकाणी आपण तीन फाळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करू शकता आणि जर आपण विदाऊट बेड प्लॅन शेतामध्ये गोभी या पिकाची लागवड करत असाल तर आपल्याला जास्त खोलवर नागरटी करण्याची आवश्यकता नाही अशा ठिकाणी आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने कल्टीवेटर किंवा पणजी करून त्यावर रोटावेटर करू शकता 

सर्वप्रथम नागर्टी करायचे आहे आणि त्यानंतर त्यावर खत व्यवस्थापन करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला रोटावेटर करायचे आहे किंवा बैलाच्या साह्याने आपण वखरणी सुद्धा करू शकता

 


वांगी लागवड कधी करावी

लागवडीचा हंगाम - उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत केली जाते. जमीन - चांगली निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी चांगली असते. बियांचे प्रमाण - सुधारित जातीसाठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम बी लागते. संकरित जातीसाठी हेक्‍टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे असते.


हरभरा पिवळा पडत आहे

शेतकरी मित्रांनो या वर्षी हरभऱ्या पिकासाठी पोषक वातावरण नाही..

ढगाळी वातावरण असल्यामुळे पाणी व्यवस्थापन हे करताना आपल्याला काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये  हरभऱ्या पिकाला जास्तीत जास्त घाटाच्या संख्या असेल तर शेवटचे पाणी व्यवस्थापन करण्याची गरज नाही

दरवर्षी शेवटला पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन केल्या नंतर हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त घाटे पूर्णपणे भरलेले आपल्या बघायला मिळतात त्यामुळे उत्पादनामध्ये दोन ते तीन क्विंटल वाढ होते 

पण यावर्षी शेवटी पाणी दिल्यानंतर हरभरा प्लॉट पिवळा पडलेला  बघायला मिळत आहेत

अति बुरशी आणि सतत ढगाळी वातावरण आणि धुई असल्यामुळे हा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे

आणि शेवटी जर आपण युरिया दिला म्हणजेच पाण्यासोबत जर युरिया दिला तर तेवढ्या प्रमाणात झाडे पिवळे आपल्या बघायला मिळत नाहीत 

त्यामुळे शक्यतो पाणी देण्याचे टाळावे 

आणि जर आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारचा रोग नसेल तर आपण पाणी व्यवस्थापन हे करू शकता किंवा प्रायोगिक एक किंवा दोन स्पिंकलरचे लाईन टाकून त्यामध्ये अनुभव घेऊ शकता जर हरभरा पिवळा झाला नसेल तर संपूर्ण शेतामध्ये आपण पाणी व्यवस्थापन करू शकता 

फवारणी व्यवस्थापन 

1] 0 9 46 100 ग्रॅम किव्वा 1 9 46 या दोन्ही पैकी एक 

2] केमं 40 मिली किव्वा ashifer 75% 30 ग्रॅम 

3 ] कॉसावेट सुल्फर 30 ग्रॅम पान लाल किव्वा पिवळे आसेल  तर 

आणि शेवटी पान लाल के पिवळे नसल्यास रोको किंवा साप पावडर ३० ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर  पंप साठी घेऊ शकतात 

तर अशाप्रकारे यावर्षी शेवटचे फवारणी व्यवस्थापन करायचे आहे शक्यतो पाणी व्यवस्थापन हे टाळावे कारण सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे 

 

 

​​​​​​


उन्हाळी भुईमूग फवारणी व्यवस्थापन दुसरे

उन्हाळी भुईमूग फवारणी व्यवस्थापन दुसरे कधी आणि कोणते करायला हवे या संदर्भात माहिती घेऊया...

उन्हाळी भुईमुगा पिकावर दुसरे फवारणी व्यवस्थापन हे पहिले फवारणी व्यवस्थापन केल्यानंतर आठ ते दहा दिवसात दरम्यान करावे सुरुवातीला भुईमुग पिकामध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या माशीचा व तसेच थ्रिप्सचा प्रादुर्भाव बघायला मिळतो भयमुंग या पिकाचे पान हे चांगले असणे गरजेचे आहे त्यासाठी फवारणी काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे 

15 ते 20 लिटर पंप साठी 

1] फिप्रोनील 40 मिली 

2] acetamapride 10 ग्रॅम .

3] themecthoxon 10 ग्रॅम 

भुईमुग पिकामध्ये बुरशी किंवा मरोगाचा प्रादुर्भाव असल्यास एम 45 ग्राम किंवा रोको 30 ग्राम या दोन्हीपैकी घेऊ शकता 

भुईमुंग पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत नसल्यास 40 मिली इसाबियाण फवारणी मधे घ्यावे सर्वात शेवटी 100 ग्रॅम युरिया टाकावा जेणेकरून फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळेल

 


सोयाबीन घेताना योग्य जातीची निवड

सोयाबीनची पेरणी जर आपण उन्हाळ्यामध्ये करत असाल म्हणजेच जानेवारी किंवा फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपल्याला पेरणी करायची असल्यास कोणकोणत्या प्रकारच्या जातीचे निवड करायला पाहिजे त्या संदर्भात माहिती घेऊया 

उन्हाळ्यामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना लवकर येणाऱ्या जातीची निवड करायला पाहिजेत म्हणजेच 95 ते 100 105 दिवसापर्यंत येणाऱ्या जातीची निवड करून आपण पेरणी करू शकता जर आपण जास्त कालावधी घेणाऱ्या सोयाबीन जातीची पेरणी केली तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये उत्पादन सोयाबीनचे होणार नाही

जास्तीत जास्त शेतकरी उन्हाळ्यामध्ये बीज उत्पादनासाठी सोयाबीन पिकाची पेरणी करतात

जर पण मार्केटमध्ये बियाणे घेतले तर खूप महाग आपल्याला बघायला मिळते आणि जर आपणच बियाणे आपल्या शेतामध्ये तयार केले तर कमी खर्चामध्ये आपल्याकडे बीच उत्पादन होऊ शकते उन्हाळ्यामधे कोणत्या प्रकारचे सोयाबीनच्या जाती घ्यायला हव्या 

1] फुले किमया 105 ते 110 दिवसात येणारे ही जात आहे मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी या जातीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे जर आपल्याला या जातीचे बीज उत्पादन करायचे असेल तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पेरणी करू शकता 

2] फुले ध्रुवा 992 ही सोयाबीनची जात नवीन संशोधित राहुरी कृषी विद्यापीठाने केलेली आहे या जातीचे जर आपल्याकडे बियाणे उपलब्ध असेल तर या जातीचे सुद्धा पेरणी आपण लवकर करू चांगल्या प्रकारे बीज उत्पादन करू शकता

3] रुची 5001 रुची पाच हजार एक ही जात अर्ली लवकर येणारी आहे यासाठीच जर बियांना आपल्याकडे उपलब्ध असल्यास या जाती सुद्धा आपण पेरणी करून बीज उत्पादन तयार करू शकता 

अनेक नवीन संशोधित सीड शेतकऱ्यानं कडे उपलब्ध आहे जर लवकर येणारी जात उपलब्ध असल्यास आपण त्याची पेरणी करून बीज उत्पादनासाठी तयार करू शकता

 

 

 

 


गन्ना खेती दिशा प्रबंधन

आइए गन्ने की खेती की दिशा के बारे में जानकारी प्राप्त करें

 

 यदि हम फसल की अच्छी उपज प्राप्त करना चाहते हैं, तो हमें अमृत पैटर्न में रोपण विधि करने की आवश्यकता है और साथ ही लवगड़ की दिशा भी अच्छी तरह से प्रबंधित होनी चाहिए।

 

 देखा जाए तो गन्ने की फसल के विकास में दूरी इतनी महत्वपूर्ण नहीं होती है, लेकिन यदि आप गन्ने को अधिक दूरी पर बोते हैं और अधिक से अधिक अंकुर होते हैं, तो सूर्य का प्रकाश एक महत्वपूर्ण मुद्दा बन जाता है।

 

 गन्ने की रोपाई करते समय सूर्य की रोशनी सबसे अधिक उत्तर दक्षिण दिशा में पड़ती है और यदि हम फसल को पूर्व पश्चिम दिशा में लगाते हैं तो सूर्य का प्रकाश प्रवेश नहीं कर पाता है, जिससे हमें प्ररोहों की संख्या अधिक नहीं होती है।

 

 तो उसके लिए हमें उत्तर-दक्षिण दिशा में गन्ना लगाना होगा यदि आपके खेत का ढलान अधिकतम पूर्व-पश्चिम है तो आप पूर्व-पश्चिम दिशा में गन्ना लगा सकते हैं।

 

 अधिक समय तक टिकने के लिए धूप एक महत्वपूर्ण विषय है


ऊस लागवडी पूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन

संपूर्ण शेतामध्ये जेव्हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण मशागत केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ऊस लागवडीपूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे

कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत आपण टाकायला पाहिजेत याविषयी माहिती घेऊया सर्वप्रथम जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खत सुरुवातीला टाकण्याची गरज नाही शेणखत प्रक्रिया करून जर टाकले तर जिवाणूंची संख्या ही अधिक प्रमाणात आढळून येते आणि त्याचबरोबर जमिनीची सुपीकता आणि उत्पादक्ताता सुद्धा वाढते

पण सध्याच्या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना शेणखते उपलब्ध होत नाही किंवा शेणखत प्रक्रिया करणे होत नाही तर त्यासाठी रासायनिक खत हा पर्याय आहे पण दरवर्षी न टाकता 2 किंवा 3 वर्षाला एक वेळ तरी शेणखत हे अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया करून टाकावे 

संपूर्ण शेतामध्ये नांगरटी झाल्यानंतर रासायनिक खत कोणते द्यायला हवे .

हलक्या जमिनी मधे 

एकरी सात ते आठ बाय सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फार्म मध्ये फेकून द्यावे आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करावे किंवा बैलाच्या साह्याने वखरणी करून ते संपूर्ण का जमिनीमध्ये मिक्स करावे

भारी जमिनी मधे 

भारी जमिनीमध्ये एकरी पाच ते सहा बॅक सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये फेकून त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करावे जेणेकरून संपूर्ण खत जमिनीमध्ये मिक्स होईल जर आपल्याकडे जीपसंम उपलब्ध असेल तर एकरी दहा ते बारा बॅग जिप्सम हे आपण शेतामध्ये फेकून त्यावर ट्रॅक्टरचे किंवा बैलाच्या साह्याने वखरणी करून जमिनी .मधे मिक्स करावे 

यासोबत आपल्याला एक बॅग पोटॅश व 25 किलो युरिया मिक्स करून शेतामध्ये फेकून द्यायचा आहे ऊस लागवडीच्या दहा दिवसांपूर्वी आपल्याला हे खत आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचे आहे त्यानंतर त्यावर आपल्याला पिकाची लागवड करायची आहे


ऊस लागवडीपूर्वी जमिनीची मशागत

ऊस हे वार्षिक पीक असल्यामुळे जमिनीची मशागत हे चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहे ऊस पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यास शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव व्हायला नाही पाहिजे त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला पूर्व मशागत चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आह

ऊस घेण्यापूर्वी पूर्व मशागत करताना आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन फाळी नागरटि ते करायची आहे नांगर टी करत असताना खोलवर नांगरटी करायची आहे

जर आपल्या शेतामध्ये तनाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होत नसल्यास तीन फाळी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरटी करू शकता आणि त्यानंतर खत व्यवस्थापन झाल्यानंतर त्यावर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा बैलाच्या साह्याने वखरणी करायची आहे 

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करत असताना पलटी नांगर असणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये नाल्या गड्डे पडणार नाहीत जर नाल्या व गड्डे पडल्यास अपेक्षित उत्पादन येणार नाही यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहील आणि लवकर वापसा येणार नाही

 


सूर्यफूल

महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचा जवळजवळ ७0 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते. वर्षभर तीनही हंगामात घेतल्या जाणा-या या तेलबिया पिकाची खरिपात १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरू झाल्यास किंवा खरीप पिकाची दुबार पेरणी झाल्यास सूर्यफूल पीक घेण्याचा विचार केल्यास पीक वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो. दिवसेंदिवस या पिकाखालील क्षेत्रात होणारी घट ही एक चिंतेची बाब आहे.

 

जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्वाचे खाद्यतेल आहे. सूर्यफूलाची उत्पादकता ६oo कि.ग्रॅ./हे. म्हणजे जागतिक सरासरी उत्पादकतेच्या (१२०० कि.ग्रॅ./हे.) निम्मी आहे. सूर्यफुलाची लागवड वाढविण्याबरोबरच उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. सूर्यफूलाची उत्पादकता वाढविण्यासाठी पूर्वमशागत, योग्य जमिनीची निवड, सूर्यफूलाच्या सुधारित व संकरित जातीचा वापर, वेळेवर पेरणी, प्रतिहेक्टरी बियाणे वापर, पेरणी अंतर, संतुलित खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड व रोग

 

व्यवस्थापन त्याचबरोबरीने परागीभवन वाढविण्यासाठी योग्य ते नियोजन, पक्षांपासून संरक्षण तसेच वेळेवर काढणी इ. गोष्टींचा सुयोग्य विचार होणे आवश्यक आहे.


टरबूज लागवडी पूर्वी जमिनीची मशागत

टरबूज लागवडीपूर्वी जमिनीची मशागत कशा पद्धतीने असायला हवी याविषयी माहिती घेऊया 

ज्या जमिनीमध्ये आपण टरबुज पिकाची लागवड करणार आहोत त्या जमिनीमध्ये मशागत करताना चांगल्या खोलवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करणे गरजेचे आहे जर आपल्या शेतामधे तणाचा प्रादुर्भाव अधिक होत असेल तर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन फाळी नांगरटी करू शकता आणि तणाचा (कचऱ्याचा) प्रादुर्भाव कमी होत असेल आणि आपली जमीन भुसभुशीत असेल तर अशा ठिकाणी आपण ट्रॅक्टरच्या साह्याने कल्टीवेटर किंवा पणजी करू शकता 

त्यानंतर त्यावर आपल्याला खत व्यवस्थापन करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करायचे आहे जेणेकरून ते खत पूर्णपणे जमिनीमध्ये मिक्स होईल तर अशा प्रकारे आपल्या टरबूज घेण्या जमिनीची मशागत करायची आहे


डिसेंबर मध्ये हरभरा घ्यायचा असल्यास

या वर्षी आती पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे जमीन तयार करण्यास उशीर झाला आहे  अनेक शेतकऱ्यांना हरभरा पेरणीस हा उशीर झालेला आहे अनेक शेतकरी कपाशीवर सुद्धा हरभऱ्या पिकाचे पेरणी करणार आहेत तर डिसेंबर महिन्यामध्ये हरभरा घ्यायचा असल्यास कोणत्या जातीची निवड करायला पाहिजे आणि डिसेंबर मध्ये हरभरा पिकाचे उत्पादन येऊ शकते का? याविषयी माहिती घेऊया 

जर आपण डिसेंबर महिन्यामध्ये हरभऱ्याची पेरणी करत असाल तर पंधरा ते वीस डिसेंबर पर्यंत आपण हरभऱ्या पिकाची पेरणी करू शकता यामध्ये आपल्याला दोन ते तीन क्विंटल ने उत्पादन हे कमी होऊ शकते ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये पेरणी केलेल्या हरभऱ्यापेक्षा 

डिसेंबर महिन्यामध्ये हरभरा पेरणी करताना कोणत्या जातीची निवड करायला पाहिजेत डिसेंबर महिन्यामध्ये गावरान हरभरा पेरणी पेक्षा आपण काबुली म्हणजेच पीकेव्ही टू किंवा राहुरी विद्यापीठाने विकसित केकेली जात ती म्हणजे राजवर्धन ह्या दोन्ही जाती लवकर येणाऱ्या आहेत आणि त्याचबरोबर या जातीचा मार्केटमध्ये रेट गावराणी पेक्षा दोन ते 3 हजार रुपयांने अधिक बघायला मिळतो त्यामुळे याचे एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन कमी जरी झाले तर त्याचा भाव जास्त असल्यामुळे आपल्याला सरासरी उत्पादने अबक म्हणजेच पहिले घेतल्या हरभऱ्या एवढेच बघायला मिळेल 

 


Amrut pattern method cow dung prosse

If we are cultivating groundnut crop by amrit pattern method then for more production we need to process cow dung by amrit pattern method.

  Composting Process_👇

 

  composting process

  You have to keep the cow dung trolley under the shade of a tree and then you have to irrigate the cow dung for 4 to 5 days, that means the heat in the cow dung will go away completely.

  1) PSB 4 Kg.

  2) Trichoterma 4 kg.

  3) Ayazotobacter 4 kg.

  4) Rhizobium 4 kg.

 

  All these should be mixed in 200 liters of water and sprinkled on cow dung, then after 2 to 3 days water should be poured over the cow dung.

  This cow dung will be ready after 45 to 50 days. After the cow dung is completely crushed, it should be applied in the field when it is wet. Do not put cow dung in summer. If the land is dry and there is no moisture, do not add cow dung.

  Because the bacteria present in cow dung are destroyed by heat.

  Thus if we process cow dung in amrit pattern, bacteria will grow in cow dung and we will get one and a half to two times good increase in the yield of groundnut crop.


अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया

जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने भुईमूग पिकाची लागवड करतअसतील तर अधिक उत्पादन साठी आपल्याला अमृत पॅटर्न पदधतीने शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे .

शेणखत प्रक्रिया_👇

 

शेणखत प्रक्रिया _ 

आपल्याला एक ट्रॉली शेणखत हे झाडाच्या सावलीखाली हे टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवस शेणखत वर पाणी मारायचे आहे.म्हणजेच शेणखत मधील उष्णता ही पूर्णपणे निघून जाईल शेणखत थंड झाल्यावर त्यावर आपल्याला ...

1) पी एस बी 4 किलो.

2) ट्रायकोटर्मा 4 किलो.

3) ayazotobactar 4 किलो.

4) रयझोबियम 4 किलो.

 

हे सर्व 200 लिटर पाण्यात मिसळून शेनखतावर शिंपडून द्यावे.त्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर शेणखत वर पाणी टाकायचे आहे. 

हे शेणखत 45 ते 50 दिवसानंतर तयार होईल.पूर्णपणे शेणखत बारीक झाल्यावर शेतामध्ये ओल असल्यावर टाकायचे आहे.उन्हाळ्यात शेणखत टाकू नये.जमीन जर कोरडी असेल ओल नसेल तर शेणखत टाकू नये.

कारण शेणखत मधील जे जिवाणू असतात ते उष्णता मुळे नष्ट होतात.

अशा प्रकारे जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून तयार केले तर शेणखत मधील जिवाणू वाढतील आणि आपल्याला भुईमूग पिकात उत्पादन हे चांगल्या प्रकारे दीड ते दोन पटीने वाढ होईल.


Sunflower planting before fertilizer management

Let us know what kind of chemical fertilizers should be used before planting sunflower.

 

 

 

  When we do deep plowing in our field with a three furrow tractor, we want to apply chemical fertilizers immediately after two-three days.

 

 

 

  Chemical Fertilizer Management...

 

 

 

  3 bags of Single Super Phosphate in powder form should be sprinkled with 25 kg of Potash in equal proportion on heavy soils/acre.

 

 

 

  In light soils, 4 bags per acre as single super phosphate mixed with 1 bag of potash should be used.

 

 

 

  If gypsum is available with you, you can put eight to 10 bags of gypsum in one acre and do rotavator with tractor. After throwing the whole manure, you have to do rotavator of the field so that the thrown chemical fertilizer mixes well in the soil and then water it. Field management with sprinklers


सूर्य फुल रोपाई से पहले खाद प्रबंधन कोनसा करना चाहिए

आइए जानते हैं सूर्य फुल की रोपाई से पहले किस तरह के रासायनिक खाद का प्रयोग करना चाहिए

 

 

 

 जब हम अपने खेत में तीन फरो वाले ट्रैक्टर से गहरी जुताई करते हैं तो दो-तीन दिन बाद तुरंत रासायनिक खाद डालना चाहते हैं।

 

 

 

 रासायनिक उर्वरक प्रबंधन...

 

 

 

 पाउडर के रूप में सिंगल सुपर फास्फेट के 3 बैग को 25 किलो पोटाश के साथ समान अनुपात में भारी मिट्टी/एकड़ में फेंकना चाहिए।

 

 

 

 हल्की मिट्टी में प्रति एकड़ 4 बैग सिंगल सुपर फास्फेट पाउडर के रूप में 1 बैग पोटाश के साथ मिलाना चाहिए।

 

 

 

 यदि आपके पास जिप्सम उपलब्ध है तो आप एक एकड़ में आठ से 10 बोरी जिप्सम डालकर ट्रैक्टर से रोटावेटर कर सकते हैं।पूरी खाद फेंकने के बाद आपको खेत की रोटावेटर करनी होगी ताकि फेंकी गई रासायनिक खाद मिट्टी में अच्छी तरह मिल जाए और फिर पानी उस खेत में स्प्रिंकलर से प्रबंधन किया जाता है


ज्वारी फवारणी व्यवस्थापन पहिले

ज्वारी या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे या संबंधित माहिती घेऊया

ज्वारी या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन हे ज्वारी चे चांगल्या प्रकारे उगवण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान करू शकता

👉 सुरुवातीला जास्तीत जास्त मररोगाचा व तसेच बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी आपल्याला फवारणी व्यवस्थापन हे लवकर करणे गरजेचे आहे जर आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर आपण वीस ते पंचवीस दिवसात दरम्यान पहिले फवारणी व्यवस्थापन करू शकता .

ज्वारी फवारणी पहिली औषधी फवारणी पाहिली 

1 ]  अशीफेट 75,%30 ग्रॅम 

2 ]  इमिडाक्लोरोप्रिडे17.5 % 10 मिली 

3 ] साप पावडर 30 ग्रॅम किव्वा m 45 30 ग्रॅम 

100 ग्रॅम  युरिया शेवटी पंप मध्ये टाकून फवारणी करावी....

तर अशाप्रकारे ज्वारी या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन आपल्याला करणे गरजेचे आहे


ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची मशागत

ज्वारी पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करायला हवी याविषयी माहिती घेऊया 

जर आपली जमीन एकदम भारी व काळी कसदार असल्यास सुरुवातीला आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन फाळी खोलवर नांगरटी करायची आहे 

 जमीन मध्यम किंवा हलकी असल्यास अशा ठिकाणी ट्रॅक्टरचा साह्याने पणजी किंवा कल्टीवेटर करून त्यावर रोटावेटर करू शकता सुरुवातीला ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची मशागत करून त्यावर आपला खत फेकून द्यायचे आहे त्यानंतर त्याच शेतामध्ये रोटावेटर करून पाण्याची व्यवस्था करायची आहे 


सूर्यफूल लागवडी पूर्वी जमिनीची मशागत

सूर्यफूल लावकडे पूर्वी जमिनीची मशागती कशा पद्धतीने करायला पाहिजे  याविषयी माहिती घेऊया 

 

भारी जमिनीमध्ये जर आपण सूर्यफूल लागवड करत असाल तर अशा ठिकाणी तीन फाळी ट्रॅक्टरच्या साह्याने खोलवर नागरटी करावी जमीन हलकी असल्यास अशा ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण पणजी किंवा कल्टीवेटर करून रोटावेटर करू शकता 

 

संपूर्ण शेतामध्ये नागरिक केल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचे आहे आणि लगेच दोन दिवसांमध्ये त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करायचे आहे जेणेकरून संपूर्ण करते जमिनीमध्ये मिक्स होईल


हरभरा पाणी व्यवस्थापनामुळे उत्पादन दुपटीने वाढू शकते

हरभऱ्या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी हरभऱ्या पिकाला पाणी व्यवस्थापन कसे असायला हवे हा महत्त्वाचा आणि पहिला विषय येतो अनेक शेतकरी हरभऱ्या पिकाचे नियोजन करत असताना पाणी हे व्यवस्थित न देता कमी जास्त प्रमाण देत असतात मग त्यामध्ये लोड शेडींग चा विषय असो किंवा लाईन कमी जास्त प्रमाणात  जात येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाचे  चे मॅनेजमेंट हे जुळत नाही 

हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन हे काटेकोर पद्धतीने असणे गरजेचे आहे तरच हरभऱ्या पिकाचे अपेक्षित उत्पादन आपण घेऊ शकता 

हरभऱ्या पिकाला पाणी व्यवस्थापन हे कशा पद्धतीने असायला पाहिजेत.?. 

जर आपल्याला हरभऱ्या पिकाचे चांगले उत्पादन घ्यायचे असल्यास हरभऱ्या पिकाला स्प्रिंकलर च्या साह्याने आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचे आहे पण अनेक शेतकरी हरभऱ्या पिकाला जास्त प्रमाण पट पाणी किंवा दांड पाण्याचा उपयोग करतात! 

पट आणि दांडपाणी 

जर आपण हरभरा पिकाला मोकळे पट पाणी दिले तर आपल्याला उत्पादन येणार नाही याचे कारण म्हणजे हरभऱ्या पिकाला जास्त प्रमाण पाणी देण्याची गरज नाही जर आपण हरभऱ्या पिकाला पट पाणी किंवा दांड पाणी दिले तर हरभऱ्या पिकांमध्ये आपल्या जास्तीत जास्त पाण झड बघायला मिळते आणि पाने पिवळी होऊन गळ होते व तसेच बुरशी मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो  

हरभऱ्या पिकाला जर आपण पट पाणी किंवा मोकळे पाण्याचे व्यवस्थापन केले तर हरभऱ्या पिकाचे उत्पादन हे आपल्याला दुपटीने कमी प्रमाणात मिळते आणि जर  आपण हरभऱ्या पिकाचे पाणी व्यवस्थापन स्पिंकलर च्या साह्याने केले तर 

जिथे आपल्याला एकरी पाच ते सहा क्विंटल हरभऱ्या पिकाचे उत्पादन येत होते अशा ठिकाणी आपला 14 ते 15 क्विंटल उत्पादन येईल.

 

 


तुरीला 75 ते 80 टक्के शेंगा लागल्यानंतर फवारणी व्यवस्थापन

 तुरीला जेव्हा 75 ते 80 टक्के शेंगा लागतात तेव्हा कोणत्या प्रकारचे फवारणी करायला पाहिजे या संबंधित आपण माहिती घेऊया

सर्वप्रथम तुरीला 75 ते 80 टक्के शेंगा लागल्यानंतर फवारणी घेत असताना पाण्याचे प्रमाण हे आपल्याला अधिक घेणे गरजेचे आहे प्रत्येक तासांमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे तरच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल 

20 लिटर पंप साठी

1} आशिफेट 75% 30 ग्रॅम 

2 } थेमॅक्टोझोन 25 % 10 ग्रॅम 

3 } रोको 30 ग्रॅम जर आपल्या शेतामध्ये तुरीचे झाड वाळत {सुकत } असल्यास  रोको ऐवजी कस्तोडिया 30 मिली प्रती 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे! 

4 } 1 9 46 100 ग्रॅम

पंप मध्ये टाकून फवारणी करावी तर अशाप्रकारे आपल्याला जेव्हा तुरीला 75 ते 80 टक्के शेंगा लागतात तेव्हा फवारणी करायची आहे


तुरीचे झाड शेंगा लागल्यानंतर वाळून जातात सुरुवातीला करा नियोजन

जेव्हा तूर या पिकाला 75 ते 80% शेंगा लागतात तेव्हा अचानक तूरीचे झाड आपल्याला सुकलेले म्हणजेच वाळलेले बघायला मिळते तर त्यासाठी सुरुवातीलाच नियोजन हे कशा पद्धतीने असायला हवे याविषयी आपण माहिती घेऊया गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेवटी जेव्हा तुरीला जास्तीत जास्त शेंगा लागतात तेव्हा संपूर्ण प्लॉट अचानक सुकून जातो  तर त्यासाठी सुरुवातीला फवारणी व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे आपल्या शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव व्हायला नाही पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला 1 ते 2  फवारण्या घेणे महत्त्वाचे आहे   

फवारणी व्यवस्थापन 

जेव्हा आपल्या शेतामध्ये तूर पिकाच्या पानावर काळे किंवा लाल डॉट ठिपके दिसत असतील तर अशा ठिकाणी आपण लवकरात लवकर फवारणी करावी! 

 काळे किंवा लाल डॉट असल्यास✓

1 } ब्लू कॉपर 30  ग्राम 

​​​​2}  ट्रेपटोसायकलिंग 3 ग्राम

3 } आशिफेट 30 ग्रॅम फुलाची संख्या जास्त असल्यास इमामेक्टिन 10 ग्रॅम या दोन्ही पिके घ्यावे

4 } 1 9 46 100 ग्रॅम तुरीला 75 ते 80 टक्के शेंगा असताना घ्यावे 

5} थेमेक्टहोझोन 25% 10 ग्रॅम 

​​​​​​जर आपल्या शेतामध्ये तुरीचे झाड सुकण्यास किंवा झाड वळण्यास सुरुवात झाली असेल तर अशा ठिकाणी फवारणी घेत असताना कस्तोडिया हे 30 mlप्रति वीस लिटर पंप साठी घ्यावे आणि ह्या औषधाची फवारणी करत असताना पाण्याचे प्रमाण हे अधिक घ्यायचे आहे म्हणजेच एका एकर मध्ये परत जास्तीत जास्त पाणी टाकायचे आहे तरच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल 

ज्या तुरीच्या शेतामध्ये जास्तीत जास्त झाड वाळण्याचा किंवा झाड सुकण्याच्या  प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी दोन ते तीन फवारणी मध्ये कष्टोडिया हे कंटिन्यू घ्यायचे आहे,! 


कांदा पिकाचे जास्त उत्पादन साठी शेणखत प्रक्रिया

कांदा पिकाचे अधिक उत्पादनासाठी शेणखत प्रक्रिया_

 

कांदा पिकाचे जास्त उत्पादनासाठी आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे.जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून टाकले तर आपल्याला कांदा पिकाचे जास्त उत्पादन हे नक्की मिळू शकते.

 

शेणखत प्रक्रिया _ 

आपल्याला एक ट्रॉली शेणखत हे झाडाच्या सावलीखाली हे टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवस शेणखत वर पाणी मारायचे आहे.म्हणजेच शेणखत मधील उष्णता ही पूर्णपणे निघून जाईल शेणखत थंड झाल्यावर त्यावर आपल्याला ...

1) पी एस बी 4 किलो.

2) ट्रायकोटर्मा 4 किलो.

3) ayazotobactar 4 किलो.

4) रयझोबियम 4 किलो.

 

हे सर्व 200 लिटर पाण्यात मिसळून शेनखतावर शिंपडून द्यावे.त्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर शेणखत वर पाणी टाकायचे आहे. 

हे शेणखत 45 ते 50 दिवसानंतर तयार होईल.पूर्णपणे शेणखत बारीक झाल्यावर शेतामध्ये ओल असल्यावर टाकायचे आहे.उन्हाळ्यात शेणखत टाकू नये.जमीन जर कोरडी असेल ओल नसेल तर शेणखत टाकू नये.

कारण शेणखत मधील जे जिवाणू असतात ते उष्णता मुळे नष्ट होतात.

अशा प्रकारे जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून तयार केले तर शेणखत मधील जिवाणू वाढतील आणि आपल्याला कांदा पिकात उत्पादन हे चांगल्या प्रकारे दीड ते दोन पटीने वाढ होईल.


गहू पहिले फवारणी व्यवस्थापन

गहू पहिली फवारणी _

गहू पिकाला फवारणी करताना आपल्याला 20 ते 25 लिटर पंपासाठी औषधी घ्यायची आहे. फवारणी करताना आपल्याला फवारणी सोबत पाण्याचे प्रमाण हे जास्त घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आपल्याला 20 ते 25 लिटर पंप घ्यायचा आहे.

 

1] बुरशीनाशक , m 45, 30 ग्रॅम

2]  एमिडक्लोरोप्राईड 17.8% 15 मिली

 ही फवारणी आपल्याला 20 ते 25 लिटर पंपासाठी घ्यायची आहे. M, 45 नसेल तर आपण साप पावडर 30 ग्रॅम हे घेऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला गहू पिकाला पहिली फवारणी ही करायची आहे. 

सुरवातीला गहू पिकाची वाढ होत नसेल तर सोबत इसाबियान 40 मिली प्रती 20 लिटर पंप साठी घेऊ शकता 


Wheat First Manure Management

Wheat First Fertilizer Management _

 If it is 20 to 25 days after sowing of wheat crop then we have to apply fertilizer. While applying fertilizer we have to give 1 bag of urea per acre.

 

 If while sowing wheat, the wheat seed is less and the wheat crop is thin, then you can give 75 kg of urea per acre.

 So we can manage the manure in this way.


गेहूं बुवाई अंतर और दिशा

गेहूं की बुवाई दिशा

   गेहूं की बुवाई के लिए हमें यह उत्तर-दक्षिण दिशा लेनी चाहिए।फसल को तेजी से बढ़ने के लिए, फसल को धूप और हवा अच्छी तरह से प्राप्त करना आवश्यक है।

 

   गेहूँ की बिजाई की दूरी ._ गेहूँ की बुवाई के लिए हमें 10 इंच की 5 पंक्तियाँ बोनी है और 1 पंक्ति खाली छोड़नी है..

 

   गेहूं की बुवाई के साथ उर्वरक प्रबंधन

   गेहूं की बुवाई करते समय हमें एक एकड़ के लिए 40 किलो गेहूं के बीज, 10-26-26 की 1 बोरी और 5 किलो गंधक के साथ लेना होता है।

 

   जल प्रबंधन

   शुरुआत में गेहूं के अंकुरण के 20 से 25 दिन बाद हमें पहला पानी स्प्रिंकलर की मदद से देना होता है। खाद को स्प्रिंकलर से पानी देकर फेंक देना चाहिए। और खाद डालने के एक से डेढ़ घंटे बाद हमें स्प्रिंकलर से पानी देना होता है ताकि खाद में मौजूद नाइट्रोजन उड़ न जाए। इस प्रकार यदि हम पानी और उर्वरक का एक साथ प्रबंधन करते हैं, तो हमें गेहूं की फसल में बेहतर परिणाम मिलेंगे।


गहू पेरणी दिशा आणि अंतर व्यवस्थापन

गहू पेरणी दिशा_ 

गहू पेरणीसाठी आपण ही उत्तर दक्षिण घ्यावी पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी पिकाला सूर्य प्रकाश आणि हवा ही चांगल्या प्रकारे मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी आपल्याला गहू पेरणी साठी उत्तर दक्षिण दिशा ही योग्य राहील.

 

गहू पेरणी अंतर._ गहू पेरणीसाठी आपल्याला 10 इंचाणें 5 लाईन पेरणी करून 1 लाईन रिकामी सोडायची आहे..

 

गहू पेरणी सोबत खत व्यवस्थापन _

गहू पेरणी करताना आपल्याला एका एकर साठी 40 किलो गव्हाचे बियाणे घेऊन सोबत 1 बॅग 10-26 -26 आणि 5 किलो सल्फर घेऊन पेरणी करायची आहे.

 

पाणी व्यवस्थापन _

सुरवातीला गहू उगवल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी पहिले पाणी हे आपल्याला स्प्रिंकलर च्या सहय्याने द्यायचे आहे.पहिले पाण्यासोबत आपल्याला खत व्यवस्थापन करायचे आहे. स्प्रिंकलर ने पाणी देऊन खत फेकून द्यायचे आहे . आणि खत देऊन झाल्यानंतर परत एक ते दीड तास आपल्याला स्प्रींकलर ने पाणी द्यायचे आहे जेणेकरून खतामधील नत्र हे उडून जाणार नाही. अशा प्रकारे जर आपण सोबत पाण्याचे आणि खताचे व्यवस्थापन केले तर आपल्याला गहू पिकामध्ये रिझल्ट हा चांगला येईल.


बटाटा लागवड पूर्वी जमिनीची मशागत

बटाटा हे पीक जमिनीमध्ये येत असल्यामुळे जमिनीची मशागत हे चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहे म्हणजेच जमीन घोषित करणे महत्त्वाचे आहे सुरुवातीला आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन फळी नांगरटी करायची आहे नांगरटी चांगली खोलवर करणे गरजेचे आहे संपूर्ण शेतामध्ये नांगरटी केल्यानंतर त्या शेतामध्ये एका एकर साठी सहा ते सात बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यावे किंवा आपल्याकडे जिप्सम उपलब्ध असेल तर जिप्सम एकरी 10  ते 12 बॅग फेकून द्यावे 

संपूर्ण खत फेकल्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करून घ्यावे आणि लगेच पाणी व्यवस्थापन करून बटाटा पिकाची लागवड आठ ते दहा दिवसानंतर करावे


फूल आने की अवस्था में क्या छिड़काव करना चाहिए?

आइए प्रासंगिक जानकारी प्राप्त करें कि अरहर की कली अवस्था में होने पर और फूल में होने पर कौन सा स्प्रे करना चाहिए!

 

  जब तुरी में फूल और कलियाँ सबसे अधिक हों, छिड़काव करते समय पानी की मात्रा और प्रत्येक पंक्ति में छिड़काव भी आवश्यक हो, तभी हमें अच्छी तरह से छिड़काव का परिणाम मिलता है।

 

  दवा _

 

  1 ) एमामेक्टिन 15 ग्राम

 

  2) एमिडाक्लोरोप्रिड 10 मिली

 

  3) रोक्को 30 ग्राम

 

  4) 6_27_00 100 ग्राम या 12 61 00_100 ग्राम

 

  तो इस तरह से हम पूरी दवा को एक बाल्टी में मिलाकर छिड़काव करते समय डालना चाहते हैं आप इस स्प्रे को कली अवस्था में या फूल अवस्था में ले सकते हैं।


What should be sprayed during the flowering stage?

Let's get the relevant information about which spray should be taken when the tur is in the bud stage and also when it is in flower!

 

  When the turi has the maximum number of flowers and buds, the amount of water while spraying and also spraying in each line is necessary only then we get the result of spraying well.

 

  Medicine _

 

  1 ) Emamectin 15 g

 

  2) Amidachloroprid 10 ml

 

  3 ) Rocco 30 gm

 

  4) 6_27_00 100 gram or 12 61 00_100 gram

 

  So in this way we want to mix the whole medicine in a bucket and put it while spraying. You can take this spray at the bud stage or at the flower stage.


तूर फुलावर असताना फवारणी

तूर कळी अवस्थेत असताना व तसेच फुलावर असताना कोणती फवारणी घ्यायला हवी या संबंधित माहिती घेऊया! 

जेव्हा तुरीला जास्तीत जास्त फुल संख्या व कळीची संख्या असते तेव्हा फवारणी घेत असताना पाण्याचे प्रमाण  व तसेच प्रत्येक तासांमध्ये फवारणी घेणे गरजेचे आहे तरच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतो 

​​​​​​औषधी _ 

1 ) इमामेक्टिन 15 ग्राम 

2 ) एमीडाक्लोरोप्राइड 10 मिली 

3 ) रोको 30 ग्रॅम 

4 ) 6_27_00 100 ग्रॅम किव्वा 12 61 00_100 gram 

तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण औषधी एका बकेटमध्ये मिक्स करून फवारणी करत असताना टाकायचे आहे ही फवारणी आपण कळी व्यवस्थित किंवा फुलाच्या अवस्थेत घेऊ शकता जर आपल्या शेतामध्ये फुलाची संख्या कमी असेल तर अशा ठिकाणी इमामेक्टिन ऐवजी आपल्याकडे आशिफेट असेल तर 30 ग्रॅम प्रति पंप  घेऊ शकता..

 

 


हिवाळी सोयाबीन बियाणे

जर आपण हिवाळ्यामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करत असाल तर कोणत्या प्रकारच्या व्हरायटी आपण घ्यायला हवे यासंबंधी माहिती घेऊया..   पेरणीचे योग्य वेळ ऑक्टोंबर ते नोव्हेंबरच्या शेवटी आपण सोयाबीनची पेरणी करू शकता जर आपण जास्त कालावधीची सोयाबीन बियाणे घेत असाल !  जसे की फुले संगम 726 या व्हरायटी ची पेरणी करत असाल तर लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे.   फुले 726 हे हिवाळा व उन्हाळ्यामध्ये 140 ते 130 दिवसाचा कालावधी घेते त्यामुळे समोर जर उशीर केला  तर या जातीचे अपेक्षित उत्पादन होणार नाही!    सोयाबीनचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी म्हणजेच बीज उत्पादन घेण्यासाठी आपण चांगल्या प्रकारच्या व्हरायटी ची निवड व तसेच उन्हाळ्यात घेण्या ऐवजी आपण हिवाळ्यामध्ये सोयाबीनची पेरणी केली तर चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते हिवाळ्यामध्ये सोयाबीन घेत असताना अनेक शेतकऱ्यांचा हा दृष्टिकोन असतो की बीज उत्पादनासाठी म्हणजेच बीज तयार करण्यासाठी सोयाबीनची पेरणी केली जाते बीज उत्पादनासाठी चांगल्या प्रकारच्या व्हरायटी ची सुद्धा निवड करणे गरजेचे आहे खालीलपैकी कोणतेही एका व्हरायटी ची निवड करून आपण बीज उत्पादनासाठी ह्याव्हरायटी घेऊन त्याचे बीज तयार करून किंवा शेतकऱ्यांना हे बियाणे देऊन चांगल्या प्रकारे हिवाळी सोयाबीनचे उत्पादन नफा मिळवू शकता   1 ) फुले दूर्वा 992    या जातीचे वैशिष्ट्ये 105 ते 110 दिवसात येणारी जात आहे ही जात आपण हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये घेत असाल तर  या जातीचा कालावधी 110 ते 115 दिवसापेक्षा अधिक होणार नाही आणि लवकर येणारी जात असल्यामुळे येथे चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते आणि याचे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून चांगल्या प्रकारे  उत्पादनापासून नफा मिळू शकतात    2 } फुले किमया    हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये जातीची निवड करून आपण पेरणी केल्यास या जातीचा कालावधी हा 115 ते 120 दिवसापेक्षा अधिक घेणार नाही या व्हरायटी चे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे बीज उत्पादन करून शेतकऱ्यांपर्यंत या जातीचा प्रसार करू शकता    ​​​​​​३} फुले संगम 726    हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये या व्हरायटी ची आपण  निवड केली तरी या जातीचा कालावधी 130 ते 140 दिवसापर्यंत घेऊ शकतो या जातीची आपल्याला पेरणी करायची असेल तर ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्यामध्येच आपण करून चांगल्या प्रकारे बीज उत्पादन करू शकता 


हरभरा टॉप सीड

हरभऱ्या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जेवढ्याप्रमाणे नियोजन महत्त्वाचे आहे तेवढेच प्रमाणात बियाणे सुद्धा चांगल्या प्रकारे व दर्जेदार आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारे घ्यायला हवे आज आपण माहिती घेऊया गावराणी तसेच काबुलीमध्ये कोणकोणत्या व्हरायटी ( सीड ) आपण अमृत पासून पद्धतीमध्ये घेऊ शकता

 

गावरानी हरभरा 

 

1 ) rvg 202 ( आर व्ही जी 202 हार्वेस्टिंग सीड) 

 

2 ) rvg 204 ( आर व्हीं जी 204 हार्वेस्टिंग सीड 100 बी 24 ते 25 ग्रॅम ) 

 

3 ) विश्वराज ( vishwaraj andra विद्यापीठ ) 

 

4 ) जॅकी 9218 ( jk 9218 ) 

 

5 ) एल बी इ जी,779 ( LBEG,779 100 बी 28 ते 29 ग्रॅम  हार्वेस्टिंग सीड) 

 

 काबुली चना ( हरभरा ) 

 

1 ) pkv 4  ( पी के व्हि 4 मर रोग प्रतिबंधक ) 

 

2 ) कृपा ( krupA pkv विद्यापीठ ) 

 

3 ) राजवर्धन ( rajvardhan 

 

अशाप्रकारे आपण हरभऱ्या जातीची निवड करू शकता आणि यापेक्षा जर आपल्याकडे चांगले बियाणे असेल तर आपण त्या बियाणेची पेरणी अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने करू शकता

 

वरील सर्व बियाणे आपल्याला अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने पेरणी करणे किंवा टोकन करणे गरजेचे आहे कोणते बियाणे कोणत्या अंतरामध्ये घ्यायला पाहिजे. याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे नक्कीच मिळणार आहे


मिरची फवारणी दुसरी

मिरची या पिकावर दुसरी फवारणी कधी आणि कोणती करायला हवी यासंबंधीत माहिती घेऊया   मिरची या पिकावर दुसरी फवारणी ही सात ते आठ दिवसात दरम्यान घेणे गरजेचे आहे जर आपल्या शेतामध्ये मिरची या पिकावर रोगावर अधिक प्रादुर्भाव असल्यास दुसरी फवारणी ही आपण तिसऱ्या ते चौथ्या दिवसात दरम्यान सुद्धा करू शकता    दुसऱ्या फवारणी मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या औषधी घ्यायला हवी खालील प्रमाणे   1 ) अशिफेट. 75% 30 ग्रॅम    2 ) अँक्रा ( themectoxon 25 %) 15 ग्रॅम    3) m 45 30 ग्रॅम    4 ) 100 ग्रॅम युरिया प्रती पंप.    अशाप्रकारे मिरची या पिकावर दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे    मिरची पिकावर रोगाचा अधिक प्रादुर्भाव असल्या स कॉन्टॅक्ट करू शकता 8788676672


Second spray

Let's take a look at when and what should be the second spray on this crop of chillies

 

 It is necessary to do the second spraying on the chilli crop after seven to eight days. If there is more disease on the chilli crop in your field, you can also do the second spraying between the third and fourth day.

 

 In the second spray, some kind of medicine should be taken as follows

 

 1 ) Ashifet. 75% 30 g

 

 2) Ancra (themectoxon 25%) 15 g

 

 3) m 45 30 g

 

 4 ) Pump per 100 grams of urea.

 

 Thus we have to take a second spray on the chilli crop

 

 If there is more disease on chilli crop, you can contact 8788676672


First spray

Farmer friends, the first spraying on the chilli crop should be done between ten to twelve days after planting the chilli

 

 Before spraying on chilies

 

 Driching (Avalni) needs to be investigated

 

 ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​»

 

 1) Rutzone (Humick) 30 ml 15 ltr pmp

 

 2 ) Sulfur 30 g 15 ltr pmp

 

 3) 100 grams of urea

 

 Chilli spray first

 

 1 ) Amidachloroprid 17,8 10 ml 15 liter pump

 

 2) Sulfur 30 grams

 

 ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ way first spray management on chilli crop in case of white fly infestation


सोयाबीन शेवटची फवारणी.

शेतकरी मित्रांनो दरवर्षी आपण सोयाबीन या पिकावर दोन ते तीन फवारण्या घेत असतो त्याच प्रकारे  शेतकऱ्यांना फवारणीचे वेळापत्रक सुद्धा देत असतो....... 

यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी जास्त कालावधीच्या सोयाबीनची टोकन किंवा पेरणी केलेली आहे आणि अति पाऊस असल्यामुळे यावर्षी सोयाबीन या पिकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो यामध्ये सुरुवातीला सोयाबीनचे पान पिवळे पडतात किंवा लाल पडतात तसेच यावर्षी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन तीन ते चार रोग सोयाबीन या पिकांमध्ये आढळून येत आहेत .

आज आपण सोयाबीन या पिकावर फवारणी घेत असताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेतामध्ये सोयाबीन या पिकाची पाहणी करणे गरजेचे आहे

ह्या फवारणी मध्ये सोयाबीनच्या शेंगा चांगल्या प्रकारे भरतील कशा आणि त्याचबरोबर सोयाबीनवरील कीड आळी चे नियत्रन  व पांढऱ्या माशांचा प्रादुर्भाव हा कमी कशाप्रकारे करू शकतो या संबंधित माहिती घेऊया

फवारणी घेत असताना सर्वप्रथम आपल्याला वीस लिटर पंप ने  फवारणी करायची आहे आणि पाण्याचे प्रमाण अधिक टाकायचे आहे तरच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल

जर आपल्या शेतामध्ये रोगाचा किंवा अळीचा प्रादुर्भाव नसेल तर आपल्यालाही फवारणी घेण्याची आवश्यकता नाही

​​​​​​फवारणी 

1 ) केम् 40 मिली किव्वा एमामॅक्टीन 12 ग्रॅम . 

2 ) Acetamaspride 20 %15 ग्रॅम 

3 ) अशिफेट 30 ग्रॅम 

4  ) 1 9 46 100 ग्रॅम किव्वा 0 9 46 किव्वा 0 40 37 या तिन्ही पैकी एक 100 ग्रॅम घ्यावे 

सोयाबीनचे झाड पिवळे पडले असल्यास

m 45 30 ग्रॅम घावे 

 सोयाबीनच्या पानावर किंवा शेंगावर लाल किंवा काळ्या कलर चे डॉट पडले असल्यास 

ब्लू कॉपर 30 ग्रॅम ट्रेप्टो सायक्लीन 3 ग्रॅम 

वरील औषधी सोबत कॉम्बिनेशन मध्ये घ्यावे हे घेत असताना एम 45 घेण्याची आवश्यकता नाही

 

 

 

 


कापूस पाते गळ आणि उपाय

कपाशी या पिकामध्ये पाते गळ होत असल्यास परत नवीन पाते लागण्यास कशाप्रकारे नियोजन करायला पाहिजे त्या संबंधित माहिती घेऊया 

1) जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने कपाशी पिकाची लागवड केली असेल म्हणजेच 4_6_1

. 5_7_1      3_6_1 अशा अंतर पद्धतीने कपाशी पिकाची लागवड केली असल्यास सर्वप्रथम जर छोटे अंतर हे दाटले असेल म्हणजेच दोन्ही झाडातील व दोन्ही तासातील अंतर संपूर्ण मिळाले असेल तर अशा ठिकाणी सर्वप्रथम कपाशी पिकाचे दाबनी ही मोठ्या अंतरामध्ये करून घ्यावे दाबनी केल्यानंतर दोन्ही तासाला सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतो आणि त्यामुळे पातीगळ ही आढळून येत नाही आणि पातेगळ झाली तरी परत तिथे पाती आपल्याला बघायला मिळेल

2 ) जास्त प्रमाणात पातीगल झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला फवारणी घ्यायची आहे फवारणी मध्ये पंधरा ते वीस लिटर पंप साठी खालील प्रमाणे औषध घ्यावे

1 ) अशिफेट 75% 30 ग्रॅम 

2 ) Acetamaspride 20% 10 ग्रॅम 

3 ) monocrotophos  40 मिली 

4 ) ब्लू कॉपर 30 ग्रॅम 

कपाशी पिकावर मावा रोगाचा अधिक प्रादुर्भाव असल्यास वरील औषधी सोबत रिजेंन्ट ( फिप्रॉनील  ,05 ) 30 मिली घ्यावे 

5 ) जर आपल्या शेतामध्ये कपाशी पिकावर फवारणी घेत असताना बोडाचे प्रमाण अधिक असल्यास ब्ल्यू कॉपर सोबत त्रेप्तो सायकलिंग 3 ग्रॅम कॉम्बिनेशन मध्ये घ्यावे सर्वात शेवटी युरिया 100 gram आपला डायरेक्ट पंपामध्ये  करून फवारणी करायचा आहे 

कपाशी पिकामध्ये पातेगळ झाल्यानंतर वरील नियोजन करणे गरजेचे आहे जर आपण खत व्यवस्थापन केले नसेल तर लवकरात  ुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुु लवकर खत व्यवस्थापन करावे

कपाशी पिकामध्ये पातळ होण्याचे मुख्य कारण

1 ) जेव्हा आती पाऊस होतो तेव्हा कपाशीच्या मुळ्या ह्या जमिनीतून अन्नद्रव्य तेवढ्या प्रमाणात घेत नाहीत त्यामुळे जे काही पाते लागले आहेत त्यामध्ये दहा ते पंधरा टक्के गळ आपल्याला बघायला मिळते  

2 ) जर आपल्या शेतामध्ये कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यास पाते गळीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो कारण जर कपाशीचे झाड निरोगी नसेल तर तेवढ्या प्रमाणात कपाशी पाते टिकून ठेवत नाही जास्तीत जास्त पाते टिकून ठेवण्यासाठी कपाशीचे झाड निरोगी असणे महत्त्वाचे आहे तरच कपाशी लागले तेवढ्या प्रमाणात पात्या हे टिकून राहतात 

3 ) जमिनीमध्ये जास्त ओल असल्यास कपाशीचे झाड जमिनीमधून तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्य उचलत नाही आणि अन्नद्रव्य कमी पडल्यास पाते गळीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो 

4 ) जर आपण कमी अंतरामध्ये कपाशी या पिकाची लागवड केली असेल आणि भरपूर प्रमाणात कपाशीच्या झाडाला खाली बुडा पर्यंत सूर्यप्रकाश मिळत नसेल

दोन झाडातील दोन्ही तासातील अंतर संपूर्ण दाटले असेल तर अशा ठिकाणी गर्मीने व अति पावसामुळे पाते गळीचा  प्रादुर्भाव अधिक आढळून येतो 

जिथे पाती पडले तेथे परत पाती लागण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम झाडाची दाबणे करायचे आहे खत व्यवस्थापन करायचे आहे आणि त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन सुद्धा करायचे आहे जेवढ्या प्रमाणात आपण झाड निरोगी ठेवाल तेवढ्या प्रमाणात अधिक पाती आपल्याला बघायला मिळेल पाती पडल्यानंतर कपाशीची वाढ ही अधिक झपाटणे होते त्यामुळे दोन्ही फळ  फांदीतील अंतर बघूनच आपल्याला खताचे व्यवस्थापन व नत्राचे व्यवस्थापन करायचे आहे

 

 

 


कपाशीमध्ये विद्राव्य खताचा वापर

शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकामध्ये विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजेत का त्या संबंधित माहिती घेऊया

जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने कपाशी या पिकाचे संपूर्ण नियोजन केल्यास आपल्याला कुठेही विद्राव्य खताचा वापर करण्यास शिफारस केली जात नाही विद्राव्य खत टॉनिक स्टीमुलट मायक्रो न्यूटन अशा प्रकारे कुठल्याही औषधीची व तसेच खताची शिफारस ही अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये केल्या जात नाही

सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण कपाशी पिकाचे संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने केल्यास आपल्याला यामध्ये आढळून येईल काय या प्रकारच्या कुठल्या ही औषधीची व तसेच विद्राव्य खताची  गरज कपाशी पिकाला नसते

कपाशीचे पिक जर पण निरोगी ठेवले व तसेच खताचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले तर आपल्या शेतामध्ये कपाशी पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे बघायला मिळते अनेक शेतकरी विद्राव्य खताचे अतिरिक्त वापर करतात त्यामुळे दोन फळ फादीतील अंतर व तसेच दोन पात्यातील अंतर सुद्धा चार ते पाच इंचापर्यंत येते फवारणी मधून वित्राव्य खत व खालून अतिरिक्त खताचा मारा ज्यामध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते असेच खत जास्तीत जास्त शेतकरी कपाशी पिकाला टाकतात त्यामुळे कपाशी वाढ ही अतिरिक्त होते फांद्या खूप कमी लागतात आणि पाते बोंड सुद्धा खूप कमी प्रमाणात लागते आणि लवकरात लवकर झाड व दोन्ही तासातील अंतर पट्टा सुद्धा मिळून जातो त्यामुळे पूर्णपणे सूर्यप्रकाश आत जात नाही आणि जास्तीत जास्त पातेगळ बोंड्सड चा प्रादुर्भाव आपला आढळून येतो यामुळे शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकामध्ये जर आपण संपूर्ण नियोजन केले तर आपल्याला कुठेही वित्राव्य खत टॉनिक stimulnt किव्वा मायक्रो न्यूटन टाकण्याची गरज नाही 

फक्त आपल्याला संपूर्ण नियोजन हे अमृत पॅटर्न पद्धतीने करायचे आहे


हरभरा पूर्व मशागत

  • हरभरा पूर्व मशागत 
  • ​​​​​​
  • हरभऱ्या पिकाचे जर आपल्याला चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास संपूर्ण नियोजन हे आपला अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे सुरुवातीला हरभऱ्या पेरणी पूर्वी शेताची ( जमिनीची पूर्व) मशागत कशी करायला हवी या संबंधित आपण माहिती घेऊया

सर्वात प्रथम सोयाबीन निघाल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे तीन फाळी नांगरटी करायची आहे जर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होत असेल तरच आपण तीन फाळी नांगरटी करू शकता अन्यथा आपल्याला नांगरटी करण्याची आवश्यकता नाही

सोयाबीन निघाल्यानंतर आपण त्याच ओलीवर नांगराच्या साह्याने हरभऱ्याची पेरणी करू शकता आणि त्यानंतर त्यावर वखरणी ही करू शकता आणि जर आपल्या शेतामध्ये ओल कमी असेल आणि आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर अशा ठिकाणी आपण नांगरटी किंवा रोटावेटर करून ट्रॅक्टरच्या किंवा नांगराच्या साह्याने हरभऱ्या पिकाची पेरणी करू शकता 

जर आपल्या शेतामध्ये हरभऱ्या पिकामध्ये मर रोगाचा व तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्यास नांगरटी करणे गरजेचे आहे आणि आपल्या शेतात बुरशी किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर आपण डायरेक्ट रोटावेटर करून किंवा कल्टीवेटर करून त्यामध्ये पाणी व्यवस्थापन केल्यानंतर आपण नांगराचे किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने हरभऱ्या पिकाची पेरणी करू शकता आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नसल्यास सोयाबीन निघाल्यानंतर त्याच ओलीवर आपण हरभऱ्याची पेरणी नांगराच्या सहाय्याने करू शकता

तर अशाप्रकारे आपल्याला हरभरा पेरणीपूर्वी शेताची मशागत करायची आहे

 

 

 

 


मक्का पेरणीपूर्व मशागत

मक्का पेरणीपूर्वी मशागत कशी करायला हवी या संबंधित माहिती घेऊया 

मक्का या पिकाचे जर आपल्याला उत्पादन घ्यायचे असेल तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत  संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने  शेतामध्ये स्टेप बाय स्टेप नियोजन करणे गरजेचे आहे सर्वात महत्त्वाचा पहिला विषय असतो तो म्हणजे मका पीक घेण्यापूर्वी शेताची मशागत म्हणजेच नांगरटी कशी असायला हवी याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया 

ज्या शेतामध्ये मक्का या पिकाची लागवड किंवा टोकन करत असाल तर त्या शेतात सर्वप्रथम तीन फाळी नांगरटी करावी 

 आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होत असेल आणि तणाचा प्रादुर्भाव होत असेल अशा ठिकाणी आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करू शकता संपूर्ण नागरिक झाल्यानंतर लगेच पाच ते सहा दिवसानंतर त्यामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीने खत हे फेकून द्यावे आणि त्यावर रोटावेटर करावे 

जर आपल्या शेतामध्ये तनाचा प्रादुर्भाव होत नसेल तर अशा ठिकाणी सोयाबीन काढणीनंतर किंवा कपाशी कहाणी नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कल्टीवेटर किंवा पणजी करून घ्यावे आणि त्यानंतर त्यामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीने खत व्यवस्थापन करून त्यावर रोटावेटर करून घ्यावे 

तर अशा प्रकारे आपल्याला मक्का पीक पेरणी किंवा टोकन करण्यापूर्वी शेताची मशागत करायची आहे


मिरची फवारणी पहिली कोणती आणि कधी करावी

शेतकरी मित्रांनो मिरची या पिकावर पहिली फवारणी ही मिरची लागवड केल्यानंतर दहा ते बारा दिवस दरम्यान करावी

मिरची वर फवारणी घेण्या पूर्वी 

 driching  ( आवळणी ) सूद्धा करणे गरजेचे आहे 

​​​​​​मिरची लागवड झाल्यानंतर प्रथम कोणती driching (अवळणी )  करायला हवी त्याविषयी माहिती घेऊया 

1  ) रुटझोन ( हुमिक्क ) 30 मिली 15 ltr pmp 

2 ) सल्फर 30 ग्रॅम 15 ltr pmp 

3 ) 100 ग्रॅम युरिया  

मिरची फवारणी पहिली 

1 ) एमीडाक्लोरोप्राइड 17,8 10 मिली 15 लिटर पंप

2) सल्फर 30 ग्रॅम  

​​​​​​सुरुवातीला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असल्यास Acetamaspride 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे अशा प्रकारे आपल्याला मिरची पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन करायचे आहे 

 

 


यावर्षी करा संपूर्ण नियोजन स्टेप बाय स्टेप हरभऱ्या पिकाचे

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला सोयाबीन प्रमाणेच हरभऱ्याचे सुद्धा विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास आपल्याला संपूर्ण नियोजन हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे 

जसे की ( उदा) 

​​​​​​आजपर्यंत आपण पारंपारिक पद्धतीने नियोजन करत आले असाल पण अमृत पॅटर्न पद्धती मधे आपल्याला संपूर्ण नियोजन  उलट आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारे बघायला ( शिकायला मिळेल

 

1 ) हरभरा पेरणी पूर्वीची मशागत

2 ) हरभरा टोकन पद्धतीचे अंतर 

3) हरभरा पेरणी पद्धतीचे अंतर

4 ) हरभरा पेरणीची दिशा

5 ) हरभरा पेरणी पूर्वीचे खत व्यवस्थापन

6 ) हरभरा शेणखत व्यवस्थापन 

7)  हरभरा टोकन करताना खत व्यवस्थापन 

8 )  हरभरा पेरणी करतेवेळी खत व्यवस्थापन

9) हरभरा उत्पादन देणारे बियाणे 

10 ) वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या अंतरामध्ये नियोजन कसे करावे 

12 ) संपूर्ण फवारणी व्यवस्थापन

13 ) 75 80 टक्के घाटे लागल्यानंतर खत व्यवस्थापन

14 ) हरभरा खुडणी  व्यवस्थापन अशाच प्रकारे आपला स्टेटस संपूर्ण माहिती ही हरभरा नियोजनामध्ये बघायला मिळेल 


# Manure Planning

Manure should be collected and processed in the month of december to november After that,Azotobacter 4 kg,PSB 4 kg Trichoderma 4 kg should be added to the manure and mixed properly these organic fertilizers should be taken 4 kg each and should be dissolved in 200 liters of water and sprinkle water on the manure ,then add water to the entire manure to create moisture.The entire process should be done under the shade of a tree.make a cover over the dung heap or place a sack cloth in the shade and sprinkle water.

care should be taken to retain moisture in the manure,If the manure is treated in this way,the waste waste in the manure will decompose again there by reducing the incidence of stem in the season increasing the fertility and increasing the yield.


# Manure Planning

Manure should be collected and processed in the month of december to november After that,Azotobacter 4 kg,PSB 4 kg Trichoderma 4 kg should be added to the manure and mixed properly these organic fertilizers should be taken 4 kg each and should be dissolved in 200 liters of water and sprinkle water on the manure ,then add water to the entire manure to create moisture.The entire process should be done under the shade of a tree.make a cover over the dung heap or place a sack cloth in the shade and sprinkle water.

care should be taken to retain moisture in the manure,If the manure is treated in this way,the waste waste in the manure will decompose again there by reducing the incidence of stem in the season increasing the fertility and increasing the yield.


# Groundnut Management

I have been doing agriculture business since my childhood and for the last 7-8 years I have experimented with production of other crops along with cotton the production of crops such as sugarcane,bananas,soybeans and chickpeas can be only 2 to 3 quintals more than the average production.But the production of cotton can increase from 4 quintals to 40 quintals and the production of bhuimung can also increase from 8 quintals to 28 quintals so both these crops can be beneficial for the farmer.I have produced 28 quintals of graundnut pods in the year 2011-12 I have considered my farm as an agricultural university and have experimented with many crops. Initially I was using groundnut crop at 30 to 35 kg seed per acre. But in the last two years i have used 80 to 90 kg per acre of tapore pods and I have noticed that the yield of pods has increased by 50 percent due to the higher number of plants per acre.Due to less application of groundnut seeds per acre,the groundnut is thinned and the growth of the plant is like a round umbrella,so the groundnut plant needs more number of leaves. Later these aryas take 15 days more time to mature so there is a 15 day difference in maturity between the early and late arya.If there is a delay in harvesting the pods of vasuruwati,the buds emerge in the pods from the upper pods and if the pods are harvested early,the pods are not mature due to the time taken to mature the eggs in the upper pods.

 

 


मिरची बेसल डोस

मिरची या पिकाला बेसल देत असताना कोण कोणते खत व्यवस्थापन करायला पाहिजे त्या संबंधित माहिती घेऊया मिरची या पिकाचे संपूर्ण नियोजन जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने केले तर नक्कीच विकार मी उत्पादन आपण घेऊ शकणार

मिरची पिकाला बेसल डोस देत असताना हलक्या व भारी जमिनीमध्ये खत व्यवस्थापन कसे असावे या संबंधित माहिती घेऊया

हलक्या जमिनीमध्ये_ 

हलक्या जमिनीमध्ये मिरची या पिकाला बेसल डोस देत असताना सर्वात प्रथम एकरी खताचे प्रमाण

1) सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये ४ बॅग आणि जर आपल्याकडे जिप्सम उपलब्ध असेल तर एकरी 12 ते 15 बॅग फेकून द्यावे! 

2 ) सोबत डी ए पी  1  बॅग  3 ) 25 किलो पोटॅश संपूर्ण मिक्स करून ज्या अंतरामध्ये आपण काकरे सरी मारलेली आहे त्यामध्ये फेकून द्यावे

भारी जमिनीसाठी __ 

जर आपण भारी जमिनीमध्ये मिरची या पिकाची लागवड करत असल्यास सर्वप्रथम एकरी

1) 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यावे जर आपल्याकडे जिप्सम उपलब्ध असेल तर एकरी दहा बॅग जिप्सम हे शेतामध्ये फेकून द्यावे

2) त्यासोबत एकरी 1  बॅग 10 26 26 आणि पाच किलो सल्फर मिक्स करून संपूर्ण  खत शेतामध्ये काकरे किंवा साऱ्या मारून फेकून द्यावे

जर आपल्याला बेड पद्धत करायची असेल म्हणजेच बेडवर मिरची पिकाची लागवड करायची असेल तर हे खत फेकून देऊन आपण बेड ओढू शकता बेड ओढताना सहा ते सात इंचापेक्षा अधिक उंचीचे बेड करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने खत फेकून दिल्यास आणि बेड ओढल्यास संपूर्ण खत हे बेडमध्ये येऊन जाईल 


# Amavasya pournima spray

Be careful....  Be careful.... Be careful....

Farmers are we now being told by many agricultural companies or agronomists that amavasya is approaching and if we spray the cotton crop before amavasya then the cotton crop will not be affected by bollworm.

So, farmers friends,complete wrong information is being spread among most of the farmers that amavasya pournima fountain has no relation with bond settlement.

In amrut pattern method it is never recommended to spray only on amavasya and pournima only when there is disease or worminfestation in your field then spraying is not necessary.

There is no correlation between amavasya and pournima purrvi sprays followed by bollworm absence.If bod ali had not occurred after spraying on amavasya,farmers who have planned cotton crop in amrut pattern would have had maximum bod ali in their fields.

And those who farmed conventionally would not have had a bond crop in their fields because amrut pattern system never mentions the timing of amavasya and poornima spraying.

Spraying should be done only when there is a disease or insect in the cotton crop,if there is no disease,there is no need to spray whether it is before or after the new moon whatever we are told today is the fund of all companies.Information about such a method is publicized for its medicinal maximum and the farmer himself shares it forward,creating confusion among the maximum number of farmers.

1.  Amavasya pournima is only in horticultural areas if spraying does not produce seedlings on amavasya and pournima ?

2.  Amavasya pournima is not applicable in dry land ?

Cotton has not grown in dryland areas since last three to four years and on the contrary where there is more black soil where there is no water drainage or where there is horticultural area, boll worm infestation is more common.That is,it is not a bund ali,but it is a bond formed after the decay of the bond that is what we call a bond ali.

After heavy rains finally the bond rots and then maggots are formed in it which we call bacterial maggots and agriculture collage agriculturists and agriculture college agriculturists and agricultural companies are making money by promoting it as bond maggots.Everyone should carefully forward and share such messages as much as possible so that the cost of the farmer is not excessive.

 


अमावस्या पौर्णिमा फवारणी

,👉सावधान सावधान सावधान 👈

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक कृषी कंपन्याकडून किंवा कृषीशास्त्रज्ञाकडून आपल्याला सांगितल्या जात आहे का अमावस्या हे जवळ येत आहे आणि जर आपण अमावस्येच्यापूर्वी कपाशी पिकावर फवारणी केल्यास कपाशी पिकावर बोंड आलीचा प्रादुर्भाव होणार नाही 👆 

तर शेतकरी मित्रांनो हे संपूर्ण चुकीच्या पद्धतीची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध केल्या जात आहे अमावस्या पौर्णिमेच्या फवारणीचा व  बोंड आळी न येण्याचा कुठल्या प्रकारचा संबंध नाही आहे

👉अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये कधीही अमावस्या आणि पौर्णिमेलाच फवारणी करायला पाहिजेत अशी शिफारस केली जात नाही जेव्हा आपल्या शेतामध्ये रोगाचा प्रादुर्भाव किंवा अळीचा प्रादुर्भाव असेल तेव्हाच फवारणी घ्यायला पाहिजेत अन्यथा फवारणी घेण्याची आवश्यकता नाही 👈

 

👉अमावस्या आणि पौर्णिमा पूर्वीच्या फवारणीचा त्यानंतर बोड आळी न येण्याचा कुठल्या ही प्रकारचा संबंध नाही आहे जर अमावस्याला फवारणी केल्यानंतर बोंड आळी आली नसती तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न पद्धतीने कपाशी पिकाचे नियोजन केले आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतात बोंड आळी ही सर्वाधिक जास्त प्रमाणात आली असती 

 

आणि ज्यानी पारंपारिक पद्धतीने शेती केली त्यांच्या शेतात बोंड आळी आली नसती कारण अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये कधीही अमावस्या व पौर्णिमेला फवारणीचे नियोजन हे सांगितल्या जात नाही 

 

जेव्हा कपाशी या पिकावर रोग असते कीड असते तेव्हाच फवारणी करायला पाहिजे रोग नसल्यास फवारणी करण्याची आवश्यकता नाही मग ती अमावस्यापूर्वी असो का नंतर असो जे काही आज आपल्याला सांगितले जाते ते सर्व कंपन्यांचा फंडा आहे त्यांच्या औषधी जास्तीत जास्त विकण्यासाठी अशा पद्धतीची माहिती ही प्रसिद्ध केले जाते आणि आपणच शेतकरी त्याला फॉरवर्ड शेअर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतो..

 

अमावस्या आणि पौर्णिमेला जर फवारणी केल्यास आळी येत नाही तर अमावस्या पोर्णिमा ही फक्त बागायती क्षेत्रामध्ये असते का ?.

 

 कोरडवाहू क्षेत्रामध्ये अमावस्या पौर्णिमा ही लागू होत नाही का .?. 

 

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कोरडवाहू क्षेत्रामध्ये कापूस होत आहे आणि या उलट जिथे जास्त काळी जमीन आहे जिथे पाण्याचा निचरा होत नाही किंवा बागायती क्षेत्र आहे अशा ठिकाणी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा अधिक प्रमाणात आढळून येतो म्हणजेच ती बोंड आळी नसून ती बोंड सड असल्यानंतर तयार झालेली आळी आहे त्यालाच आपण 👉बोंड आळी असे म्हणतो 

 

जास्त पाऊस झाल्यानंतर शेवटी बोंड सडते आणि नंतर त्या मध्ये अळी तयार होते त्याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो आणि कृषी विद्यापीठ शेतीतज्ञ आणि कृषी कंपनी याला बोंड आळी म्हणून प्रसिद्ध करून त्यांची कमाई करून घेत आहेत सर्वांनी सावध रित्या अशा पद्धतीचे मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड आणि शेअर करावे जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च हा अतिरिक्त होणार नाही 

 

 

धन्यवाद दिनेश देशमुख अमृत पॅटर्न


# Cotton pressing method

Cotton press method is possible in patta method as the distance between the patta method is not equal in each hour.so cotton pressing becomes easy in this method which is not possible in other methods and pressing becomes difficult cotton pressing has many advantages.The cotton press should be done in case of natural water fall and return conditions in the ground so there is no compaction in the gap between the strips.With the help of a laborer,holding the trunk of the tree and the top with the help of the hand,the tree should be bent to wards the 7 foot strip,then the gap between the soil and the trunk of the tree should be pressed with the help of the foot while pressing the cotton plant care should be taken to ensure that the buds do not fall on the ground. otherwise,if the natural rainfall is more than that,the trunks and leaves of the tree will be damaged and this pressure will increase the distance between the rows of small folds.After a period of 15 to 20 days,press again while pressing,the soil should not be too moist and too dry.This should be done in return condition.


# Cotton ginning by telephone method

If there are 40 to 50 bijanu in the cotton crop,then by using telephone system the trees are saved from the destruction of guler,due to nutural calamities and heavy rains there is a possibility of damage to the crops.In addition,due to the weight of the trunk of the tree ,the tree lying on the ground increases the rate of breakage of the branch,causing problems when spraying or planning the trunk.This breaks the branches and destroys the pods to a great extent,which reduces the production,so the cotton crop is saved from this damage by telephone method.

# Meterial produced by the telephone system-

Bamboo-  After sowing of cotton,two feet of soil should be dug in additional line system at the rate of 7 feet per hour,time should be spent in this,in this way 250 300 pieces of bamboo are required per acre.Bamboo should be kept in good condition in the rainy season,babu is afraid of getting spoiled if be gets wet in the rain,so proper planning of babu is necessary.

# Wire- After planting bamboo,The wire should be tied at a distance of 4 feet from the ground while buying the wire from the market,the wire should be of16 gauge,the cost of the wire will be 20 to 22 kg per acre.

# Rope- The price of twine will be from 11 kg to 22 kg for many months,the cost of twine will be 11 kg and the same thick twine will cost 22 kg It takes 15 to 16 laborers to make twine in one acre,the cost of construction in the first year is 7 to 8 thousand rupees but in the second year it will cost 4 to 5 thousand rupees.Due to the balance of wire and bamboo,the cost of construction is reduced next year,while constructing the telephone system trees should be planted firmly in a line of 7 feet on both sides at a distance of two feet from the base of the tree.Then a distance of 25 feet per hour should be made from each head at the rate of two feet,with two strong legs placed on either side of the axle And with the help of wire,tie the wire tightly around the new bamboo and tighten both the ends.After the wire is strong,with the help of this twine,tie the main fruit branches of the trees and tie them with wire.while typing the twine,do not tie the twine tightly to the branch as it can damage the branch,in this way if the crop is made from the telephone system,the tree will not fall on the ground the trees will not be destroyed and the trees will not be harmed.patpani denisis easy and body planning is easy planting fruit trees in abundance helps,as the tree does not bend on the ground the incidence of yellow scorch on cotton is less,the production of cotton increases by 40 percent.

# Thus making a cotton crop is a form of crop insurance.


# Cotton spray Fifth {5}

When and angle of fifth spray on cotton crop.

We will take information regarding when and at what angle the fifth spray should be done on the cotton crop.

First of all let`s take the information related to when the fifth spray should be done on the cotton crop.

The fifth spray on the cotton crop should be done immediately after the fourth spray,between eight to ten days,because this year due to heavy rains,the incidence of disease on the cotton crop is more common can be sprayed. If your field is disease-free you can apply your fifth spray two to one days after fertilization.

And if your farm is more prone to disease,such you can take the fifth spray immediately after two one to two days.

In areas where whitefly infestation is more common in cotton crop after thickening,the same spray should be repeated on the third or fourth day immediately after spraying cotton.

@ Fifth spray medicine

-  size for 15 to 20 liter pump

1. Acephate 75% 30 g

2. Imidachloropride 17.80  12ml

3. Acetampride 20 %

10 g of whitefly infestation

@ If more you can take 12 to 15 grams per pump

4. Blue copper  30g

5. streptocycling 3g

@ 100 grams of urea per pump.

So in this way we have to manage fifth spray in cotton crop.

If you face any problem while planning cotton crop with amrut pattern method you can contact me 8788676672 { Dinesh Deshmukh }


सोयाबीनला जास्तीत जास्त फुल लागण्यासाठी करा हे नियोजन

सोयाबीन पिकाला जातीत जास्त फुल लागण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करायला हवे याच्या विषय पण माहिती घेऊया

शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकात जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये सोयाबीनचे पीक हे निरोगी असणे गरजेचे आहे सोयाबीनचे पीक हे निरोगी असल्यास त्याची चांगल्या प्रकारे वाढ होते

यावर्षी अति पाऊस असल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा हा सतत असल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला वापसा कंडीशन हे मिळत नाही त्यामुळे सोयाबीनचे पिके जमिनीतून अन्नद्रव्य तेवढ्या प्रमाणात उचलत नाही सोयाबीन या पिकाला चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या सोयाबीन शेतामध्ये वाफसा आल्यानंतर म्हणजेच ओल कमी झाल्यानंतर आपल्याला  पाळी द्यायची आहे म्हणजे डवरणी करायची आहे

आणि त्यानंतर जर सोयाबीन पिकाची वाढ होत नसेल तर अशा ठिकाणी आपण 25 ते 30 किलो युरिया हा फेकून देऊ शकता आणि त्यानंतर त्यावर डवरणी करू शकता अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आज अर्ली सोयाबीनला लवकर फुले लागलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्या सोयाबीनची वाढ ही तेवढ्या प्रमाण झालेली नाही तर अशा ठिकाणी आपण 25 ते 30 किलो युरिया द्यावा आणि त्याचबरोबर फवारणी मध्ये आपण 

6 27 00  हे 100 प्रती 20 लिटर पंप साठी घ्यावे

सोबत कीटकनाशक गेम 40 मिली किंवा इमामेक्टिन दहा ग्रॅम यापैकी एक कोणतेही घेऊ शकता

आपले शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास रोको  ल ग्राम हे प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घेऊ शकता

सोयाबीन पिका जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी सोयाबीन ची वाढ सुद्धा ही महत्त्वाची त्यासाठी असते  सर्वप्रथम आपल्याला  खत व्यवस्थापन करायचे आहे आणि लगेच एक ते दोन दिवसांमध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे फवारणी घेत असताना आपल्या 6 27 0 मिळत नसल्यास आपण 12 61 0 ते 100 ग्राम घेऊ

शकता 


तुरीवर दुसरी फवारणी

तुर पिकावर दुसरी फवारणी कोणती आणि कधी करायला हवी?

तुरीवर दुसरी फवारणी ही पहिली फवारणी घेतल्यानंतर लगेच दहा ते बारा दिवस दरम्यान दुसरी फवारणी घ्यावे सुरुवातीच्या कालावधीमधे जर आपण तुरीचे पीक हे निरोगी ठेवले तरच तुरीचे वाढ ही होऊ शकते पहिल्या फवारणी पासून दुसऱ्या फवारणीचा कालावधी हा दहा ते पंधरा दिवसापेक्षा अधिक नसावा

दुसरी फवारणी घेत असताना सर्वप्रथम पंधरा ते वीस लिटर पंप साठी

1 ) केम 40 मिली 

2) इमिडा 10 मिली

3) तुरीवर दुसरी फवारणी घेत असताना जर बुरशीचा प्रादुर्भाव अधिक क्रमात असेल तर दुसऱ्या फवारणी मध्ये ब्ल्यू कॉपर 30 ग्राम घ्यावे 

4) अति पावसामुळे तुरीची वाढ होत नसल्यास इसाबियन 60 मिली किंवा विद्राव्य खतामध्ये 19 19 हे 100. Gram पंप मध्ये मिक्स करून टाकावे 

 

 

 


तुर फवारणी व्यवस्थापन पहिले

तुरीवर पहिली फवारणी कोणती आणि कधी करावी

सर्वप्रथम तुरीवर पहिली फवारणी ही कधी करायला हवी या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया..

तुर  पिकावर पहिली फवारणी दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान करावी जेव्हा तुरीचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्या नंतर लगेच दहा ते पंधरा दिवसाचा दरम्यान तूर पिकावर पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे

 यावर्षी अति पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना फवारणी तसेच तुरीवर  आळवणी सुद्धा करणे गरजेचे आहे सुधा 

तुरीवर पहिली फवारणी घेताना पंधरा ते वीस लिटर पंप साठी सर्वात प्रथम

1) अशिफेट 75%30 ग्रॅम 

2) थ्यामच्ठोझोने 10 ग्रॅम

अति पाऊस असल्यामुळे तूर या पिकाची पाने पिवळे किंवा लाल होत असल्यास फवारणी करत असताना कॉसावेट सल्फर हे 30 ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर पंप साठी घ्यावे 

संपूर्ण औषधी मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी पंप मध्ये 100 ग्राम युरिया हा टाकावा जेणेकरून फवारणीचे रिझल्ट आहात चांगल्या प्रकारे मिळू शकेल तर अशा प्रकारे आपल्याला तूर पिकावर पहिली फवारणी घ्यायची आहे

​​​​​​

 

 

 

 


तूर ड्रीचींग

शेतकरी मित्रांनो सध्या आपण बघत आहे सतत पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये तुरीचे खत व्यवस्थापन तसेच फवारणीचे व्यवस्थापन हे वेळेनुसार होत नाही/

कोणत्याही पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असल्यास सूर्यप्रकाश व तसेच मोकळी हवा असणे महत्त्वाचे आहे तसेच जमिनीतील ओलावा सुद्धा हा कमी होणे महत्त्वाचा असतो आपल्या शेतामध्ये सतत ओलावा असल्यास तूर पिकामध्ये जास्तीत जास्त मर रोगाचा तसेच तूर उबळण्याचा  प्रादुर्भाव आपल्याला अधिक बघायला मिळतो..

जेव्हा सतत पाऊस असते तेव्हा तूर या पिकाच्या झाडाच्या मुळ्या जमिनीतून अन्नद्रव्य घेण्यास सक्षम राहत नाहीत. व तसेच हवा आणि पाणी हे जास्तीत जास्त असल्यामुळे तुरीच्या बुडाखाली एक छिद्र म्हणजेच गड्डा पडतो आणि त्यामध्ये पावसाच्या पाण्यासोबत किटाणू सुद्धा त्या तुरीच्या बुडा खाली जातात आणि त्यामुळे तूर या पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला तूर मर रोगाचा प्रादुर्भाव बगण्यास मिळतो

​​​​​​ तर अशा परिस्थितीमध्ये तूर पिकाचे नियोजन कसे करावे याच्या विषयी आपण माहिती घेऊया 

1) सर्वप्रथम आपले शेतातील पाणी जे काही आहे ते शेताच्या बाहेर काढणे गरजेचे आहे शेतामध्ये पाणी साठवून राहिल्यास तेवढ्या प्रमाणात आपल्याला उत्पादन मिळणार नाही आणि मर रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा अधिक आपल्याला बघायला मिळेल त्यासाठी आपल्या शेतातील पाणी संपूर्ण बाहेर काढावे म्हणजेच पाणी शेताच्या बाहेर जाण्यास चाल करून द्यावे 

2) जेव्हा आती पाऊस आणि हवा असते तेव्हा तुरीच्या बुडाखाली एक  गड्डा पडतो त्या ठिकाणी माती लावून पायाने त्याला दाबून घ्यावे जेणेकरून झाड जास्त प्रमाणात  उबळणार नाही 

3) जिथे तूर उबळण्यास सुरुवात होत असेल अशा ठिकाणी ड्रेसिंग करावी ड्रेसिंग 

1,) ब्लु कॉपर 30 ग्रॅम 15. लिटर ते 20 लिटर पंप

2) रेडोमिल 30 मिली 15 ते 20 लिटर पंप

3) गॅस ( संडास )टॅबलेट 2 t 3 प्रती पंप 

4)  100 ग्रॅम युरिया 

हे संपूर्ण 15 ते 20 लिटर पंप साठी मिश्र करून घ्यावे सर्वात शेवटी पंप मध्ये डायरेक्ट 100 ग्राम एरिया हा टाकून द्यावा आणि याची ड्रेसिंग आपल्या शेतामध्ये करावे अशा पद्धतीने आपण लवकर ड्रेसिंग केली आणि आपल्या शेतातून पाण्याचा निचरा लवकरात लवकर झाला तर आपल्या शेतामध्ये तूर मर तसेच उबनार नाही

 

 

 

 

 


# मक्का फवरानी पहली -

आइए जानते है मक्का की फसल पर सबसे पहले कब और किस कोण से छिडकाव करना चाहिए इसकी पूरी जानकारी प्राप्त करे 

सबसे पहले मक्के की फसल पर पहला छिडकाव कितने दिन बाद करना चाहिए 

मक्का की फसल पर पहला छिडकाव १२ से १८ दिनों के बिच करना चाहिए 

प्रारंभ में मक्के के अच्छे अंकुरण के बढ़ पहली स्प्रे मक्का की फसल पर १२ से १८ दिनों के बिच करना चाहिये पहला स्प्रे लेते समय पानी की मात्रा बदानी चाहिए यानि एकड़ के लिए अगर आप २० लीटर पंप से छिडकाव कर रहे है तो ४ से५ पंप गिर जाए और अगर हम १५ लीटर पंप से छिडकाव कर रहे है तो १ एकड़ के लिए ५ से ६ पंप चाहिए 

मकई स्प्रे दवा -

सबसे पहले मक्के की फसल पर पहला छिडकाव करते समय-

१ ] १५ से २०  लीटर पंप के लिए आशिफेट ७५ % ३० ग्राम 

मक्के की फसल पर पहला छिडकाव करते समय सबसे पहले हमें यह करना चाहिए की एसिफेट ७५ प्रतिशत ३० ग्राम १५ से २० लीटर पंप पर ले  इसके साथ संयोजन में -

२ ] मोनोक्रो टोफोस ३६ % ४० मिली १५ से २० लीटर के लिए 

पहले स्प्रे के समय ,मोनो कोटीफ़ॉस ३६ प्रतिशत एसेफेट ७५ प्रतिशत के साथ मिलाकर सबसे पहले मक्के की फसल पर लगाया गया 

यदि आपके खेत में मक्के की फसल की पत्त्तिया लाल या पीली हो जाती  है 

१५ से २० लीटर पंप के लिए कोसावेट सल्फर ८० % ३० ग्राम लेना चाहिए यदि आपके खेत में मक्के की फसल की पत्तिया लाल या पिली हो जाती है,तो ८० % सल्फर के १५ से २० लीटर पंप पर १५ से २० लीटर प्रति लीटर ले और अगर आपके खेत में मक्के की फसल लाल या पिली हो जाती है ,तो कोसावेट सल्फर लगाने की जरूरत नहीं है 

पंप में पूरी दवा डालने के बाद आखिर में हमें १०० ग्राम यूरिया सीधे पंप में डालना है |

 


सतत पाऊस असल्यास होणारे नुकसान

सध्या आठ ते दहा दिवसांपासून सतत पावसाचे प्रमाण हे अधिक प्रमाणात आपल्याला दिसत आहे जेव्हा आती पाऊस होतो तेव्हा कपाशी पिकामध्ये जे नियोजन असते ते व्यवस्थित केल्या जात नाही त्यामुळे कपाशी पिकाचे पान लाल किंवा पिवळे झाल्यास बघायला मिळतात ज्यांनी कपाशी पिकाची लागवड लवकर केली असेल म्हणजेच मे महिन्यात केली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतात पाऊस जास्त झाल्यामुळे कपाशी पिकामधे उबळण्याचे प्रमाण हे आपल्याला अधिक प्रमाणात आढळून येते 

कपाशी पिकाचे पान लाल किंवा पिवळे होत असल्यास.?.

सर्वात  प्रथम आपल्या शेतात कपाशी पिकाचे खत  नियोजन हे व्यवस्थित झाले नाही जर आपल्याकडे सतत पाऊस असेल तर अशा ठिकाणी आपण खत व्यवस्थापन करताना टोकन पद्धतीने किंवा डायरेक्ट पट्ट्यामध्ये झाडापासून पाच ते सहा इंच दूर हे फेकून देऊ शकता फेकून देतेवेळी शेतामध्ये ऑल चांगली असणे गरजेचे आहे म्हणजेच लवकरात लवकर खत विरघळून जायला पाहिजेत अशा कंडिशन मधे  ओल असणे गरजेचे आहे आणि सतत पाऊस असेल तर अशा ठिकाणी खत देण्यास उशीर झाला  असल्यास .

 आपण पहिले खत व्यवस्थापन हे अमृत पॅटर्न पद्धतीने कोरडवाहू  क्षेत्रामध्ये 24 ते 26 दिवसात दरम्यान करतो आणि बागायती क्षेत्रामध्ये 30 ते 32 दिवसात दरम्यान करतो पहिले खत देण्यात उशीर झाला असेल आणि कपाशी पिवळी पडत असेल तर अशा ठिकाणी पहिले खत व्यवस्थापन करताना पाच ते दहा किलो युरिया हा सोबत देऊ शकता जर खत टाकण्या उशीर झाला तरच  युरिया  द्यायचा आहे अन्यथा कपाशी पिकाला सुरुवातीला युरिया देण्याची गरज नाही ..

कपाशीचे झाड उबळत  आहेत.?.

जास्त पाऊस आणि हवा असल्यास कपाशीच्या बुडाखाली एक गड्डा तयार होतो आणि जेव्हा जास्त पाऊस होते तेव्हा त्यामध्ये आत विषाणू जातात त्या मुळे कापूस  उबण्यास सुरुवात होते म्हणजेच झाड वाळू लागतात त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजेत याची माहिती घेऊया

सुरत प्रथम आपल्याला पंधरा ते वीस लिटर चा पंप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये

1 ) रुडझोन ४० मिली 

2) ब्लू कॉपर 30 ग्रॅम

3) मेडिकल मधून ( गॅस ) टॅबलेट 3 ते 4 

​​​​​​​4) 100 ग्रॅम युरिया हे सर्व एका फॉर्ममध्ये मिक्स करून झाडाच्या बुडाखाली ड्रेसिंग करावी

 

 


मक्का फवारणी पहिली

मक्का पिकावर पहिली फवारणी कधी आणि कोणती करायला हवी त्याचा विषयी संपूर्ण माहिती घेऊया

सर्वप्रथम मका पिकावर पहिली फवारणी ही किती दिवसानंतर करायला हवी.?.

​​​​​​मक्का या पिकावर पहिली फवारणी ही 12  ते 18 दिवसाच्या  दरम्यान करावी ..

सुरुवातीला मक्याचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर 12 ते 18 दिवसाचा दरम्यान मक्का या पिकावर पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे ..पहिली फवारणी घेत असताना पाण्याचे  प्रमाण हे अधिक टाकण्याची गरज आहे म्हणजेच 1 एकर साठी जर आपण 20 लिटर पंप ने  फवारणी करत असाल 4  ते 5 पंप पडायला पाहिजेत आणि जर आपण 15  लिटरने पंप ने फवारणी करत असल्यास 1 एकर साठी 5  ते 6  पंप पडणे गरजेचे आहे

मका फवारणी औषध

​​​​​​मक्का पिकावर पहिली फवारणी घेत असताना  सर्वप्रथम

1) अशिफेट 75% 30 ग्रॅम 15 ते 20 लिटर पंप साठी 

मका पिकावर पहिली फवारणी घेत असताना सर्वप्रथम आपल्याला ऍसिफेट 75% हे 30 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यायचे आहे या सोबत कॉम्बिनेशन मध्ये

2) मोनॉक्रो टोफोस 36% 40 मिली 15 ते 20 लिटर साठी 

पहिली फवारणी घेत असताना मक्का या पिकावर सर्वप्रथम ऍसिपेट 75% सोबत मोनो कोर्टोफोस 36% हे कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचे आहे 

जर आपल्या शेतामध्ये मक्का या पिकाचे पान लाल किंवा पिवळे झाले असल्यास 

3 ) कॉसावेट सल्फर 80% 30 ग्रॅम 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यावे जर आपल्या शेतामध्ये मक्का पिकाचे पान लाल किंवा पिवळे झाले असल्यास कोसळ सल्फर 80% हे 30 ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर पंप साठी घ्यावे आणि जर आपल्या शेतामध्ये मक्का या पिकाचे पान लाल किंवा पिवळे झाले असल्यास कॉसावेट सल्फर घेण्याची आवश्यकता नाही 

संपूर्ण औषधी पंप मध्ये टाकल्यानंतर सर्वात शेवटी डायरेक्ट पंप मध्ये आपल्याला 100 ग्रॅम युरिया टाकायचा आहे

 

 

 

 


सोयाबीन सीड जर्मिनेशन की समस्या

# सोयाबिन मे जर्मिनेशन लेट होने की वजह-

 

वर्तमान मे सोयाबिन मे अच्छी अंकुरन क्षमता नहीं होती है |कई किसानों ने सोयाबिन के साथ साथ टोकन भी बोए है|

 

उच्च तापमान और मिट्टी में पाणी की कमी के कारन सोयाबिन की फसल के अंकुरन में देरी होती है|जो लोग एक अच्छे कवकनाशी के बीजों को संसाधित करते है वे बीज के देर से निकलने पर भी खराब नहीं होंगे|

 

यदि मिट्टी लगातार नम रहती है तो सोयाबिन का अंकुरन ४ ते५ दिनों में पुरा हो जाएगा इसके उलट हस साल सोयाबिन का अंकुरन नमी की कमी के कारन देर से हुआ है 

हालांकि अगर किसानों ने बीज नहीं बोया है तो उन्हे बोने मे जल्दबाजी नहीं करनी चाहिए|

 

सोयाबिन १२ दिनों तक जा सकता हैं यदि आप एक अच्छे कवकनाशी हैं तो आपको पहले अपने खेत में जाना चाहिए और देखना चाहिए कि बोई गई सोयाबिन अंदर सड़ रही है या नहीं यदि नहीं तो सोयाबिन को नहीं हटाया जाना चाहिए यदि अंकुर अच्छी तरह से अंकुरीत हो गए है पुर्ण अंकुरन में १० से १२ दिन लगेंगे|

 

साथ ही, यदि आपके पास पत्ते की व्यवस्था है,तो आप पानी उपलब्ध करा सकते हैं|

 

# दिनेश देशमुख


सोयाबीन उगवण क्षमता किती दिवसापर्यंत असते

सध्या सोयाबीन मध्ये उगवण क्षमता चांगल्या प्रकारे दिसत नाही अनेक शेतकर्यांनी सोयाबीन ची पेरणी तसेच टोकन केली आहे..

पण जास्त उष्णता व तसेच जमिनी मध्ये भरपूर पाणी झाले नसल्या मुळे सोयाबीन पिकाच्ची उलगवन ही उशिरा होत आहे..
ज्यांनी चांगल्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली ते बियाणे उशिरा निघाले तरी खराब होणार नाही ..

जमिनी मध्ये सतत ओल राहिल्यास सोयाबीन चे जूर्मिंनेशन हे 4 ते 5 दिवसात पूर्ण दिसायला लागते...
पण या उलट या वर्षी सोयाबीन चे जर्मिनेशन  भरपूर ओल नसल्या मुळे उशिरा होत आहे तरी शेतकर्यांनी बियाणे निघाले नसेल तर मोडण्याची घाई करू नये...

सोयाबीन हे 12 दिवसा पर्यंत सुधा निघू शकते चांगले बुरशी नाशक असल्यास..सुर्वतीला आपण आपल्या शेतात जाऊन बघावे की पेरणी किव्वा टोकन केलेले सोयाबीन आत खराब किव्वा सडून जात आहे का ..
असे नसल्यास किव्वा कोंब चांगले धरले असल्यास सोयाबीन काढू नये 
संपूर्ण jurminteion 10 ते 12 दिवसा पर्यंत होईल...

त्याच बरोबर जर आपल्या कडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण पाणी देऊ शकता.....

दिनेश देशमुख


जिवाणू खते म्हणजे काय

 जिवाणू खत म्हणजे काय ? : 
                           प्रयोग शाळेत नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूची वाढ करून योग्य अशा माध्यमात • मिसळून होणाऱ्या खताला जिवाणू खत म्हणतात . ही जिवाणू खते इतर खताप्रमाणे  पिकांना नत्र मिळवून देतात . त्याचप्रमाणे या खताला जिवाणू संवर्धन , बॅक्टेरियल कल्चर अथवा बॅक्टेरियल इनाक्युलेट असेही म्हणतात . 
                            प्रगतिशील देशात जिवाणू खतांवर फार संशोधन झालेले आहे . भारतात व महाराष्ट्र या संबंधीच्या संशोधनात १ ९ ६० साली कृषी महाविद्यालय , पुणे येथे कृषी अणुजीवशास्त्र  विभाग स्थापन करून सुरुवात झाली . सुरुवातीच्या काळात जमिनीमध्ये असलेल्या  जिवाणूंचा वेगवेगळा अभ्यास करण्यात आला . नंतर महाराष्ट्रातील प्रमुख पिकांसाठी • लागणारे जिवाणू प्रयोगशाळेत वेगळे करून त्यांची नत्र स्थिर करण्याची क्षमता तपासण्यात आली आणि त्यांच्या असंख्य चाचण्या घेण्यात आल्या . या चाचण्यांमधून ज्या जिवाणूंमुळे उत्पादन वाढले असे अॅझेटोबॅक्टर व रायझोबीयमचे वाण घेऊन जिवाणू खते तयार करण्यात आली .
जिवाणू खताचे प्रकार :

 अ ) अॅझेटोबॅक्टर 
 ब ) अॅझोस्पिरीलम
  क ) बायजेरिकिया 
  ड ) निळे - हिरवे शेवाळ 
  इ ) अझोला 
  ई ) रायझोबियम: 

                    


रासायनिक खत कशी द्यावी

★ रासायनिक खते कशी द्यावीत ? :

 

 १. नत्रयुक्त खते एकाच वेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावीत . जमिनीत दिलेले नत्र उडून / वाहून जाऊ नये म्हणून पाणी पाळी नियंत्रित करावी .

  २. खत पिकांच्या ओळींमधून अथवा रोपांभोवती पण रोपांशी प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये . 

  ३. ओलसर जागेत मुळांच्या जवळ खत देऊन कोरडी माती किंवा रेती मिसळून द्यावी . 

  ४. पालाश व स्फुरदयुक्त खते शक्यतो पेरून द्यावीत . ती पिकांच्या मुळांच्या खालच्या थरात उपलब्ध होऊन त्यांचा उपयोग होईल . खते पेरणीपूर्वी जमिनीत घालून चांगली मिसळावीत . 

  ५. नत्रयुक्त खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविणारी खते तुटवड्याच्या तीव्रतेमुळे फवारणी करून देखील देतात . 

  ६. पेरणीच्या वेळी खते व बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या सहाय्याने दिल्यास • जास्त परिणामकारक ठरतात .


जमिनीतील सूक्ष्म कणाची रचना, जमिनीची पोत

जमिनीतील सूक्ष्म कणाची रचना🌟

जमिनीतील सर्वात लहान आकाराची किंवा सूक्ष्म कण हे किफायतशीर व सचेतन असतात ते गुण नसून स्पटिक काकृती असतात. हे स्फटिकाकृती सूक्ष्म कण ऋण विद्युत गतीने भरवलेली असून ते धन विद्युतने फिता, चुना, कॅल्शियम, मॅग्नेशियम कुठे आहेस आणि विम्ले व पाण्याच्या सूक्ष्म कणांना आकर्षून घेतात व त्यामुळे विम्ले व पाणी सूक्ष्म मातीच्या कणांवर घट्ट चिकटलेली असतात.

जमिनीचा पोत : 🌟
मातीचा पोत म्हणजे मातीत असलेले तीन प्रमुख घटकांचे- वाळू, पोयटा, चिकणमाती - अशांचे संबंधित शेकडा प्रमाण वरील अंशाच्या ठराविक प्रमाणात एक ठराविक वर्ग संबोधतात शेतात कणांच्या स्पर्शा वरून त्यांचे प्रमाण व प्रकाराबाबत अंदाज घेता येतो ठराविक स्पर्शा वरून ठराविक कणांचे ज्ञान होते.

जमिनीचा पोत कसा ओळखावा: 🌟
प्रथम चिमुटभर माती (ज्या कणांचे व्यास २ मी. मी. पेक्षा कमी आहेत अशी अंगठा व बोट यामध्ये धरावी माती अशी करावी की त्या मातीतील जलधारणा शक्ती जवळ-जवळ जमीन धारणा शक्ती पर्यंत असावी नंतर ही माती अंगठा व बोटांनी रगडल्यानंतर बोटांना एक ठराविक स्पर्श होतो त्यावरून स्वतः स खालील प्रश्न विचारावेत

१. माती फारच खरबडीत आहे का ?
२. माती सिल्क पीठ किंवा साबना प्रमाणे व घट्ट आहे का?
३. माती चिकट आकार्य आहे का ?
वरील प्रकाराच्या कमी-अधिक स्पर्शाच्या प्रमाणावरून पुढील प्रमाणे मातीचा पोत ठरवितात ही पद्धत शेतात वापरण्यास फारच उपयोगी आहे.

मातीचा पोत व कणांचा स्पर्श :🌟
१. वाळू: अत्यंत खरबडीत मोऊपणा व चिकटपणा बिलकुल नाही .
२. वाळूयुक्त पोयटा : जास्त खडबडीत व थोडी मऊ आणि चिकट स्पर्शाकर्षित गोळी बनते.
३. पोयटा - वाळू : भयंकर खरबरीत अत्यंत कमी प्रमाणात चिकण  माती वर गाळवट मातीचे प्रमाण
४. वाळूयुक्त चिकण माती : माती अत्यंत खडबडीत व चिकट घसरटपणा नाही .
५. वाळूयुक्त - चिकण मातीयुक्त पोयटा : पोयट्यात वळू व चिकन मातीच्या अधिक प्रमाणामुळे खडबडीत व चिकन स्पर्शाची प्रमाण जास्त परंतु थोडी मऊसर.
६. गळवट-माती : वरीलप्रमाणे  स्पर्शज्ञान  
८. गळवट - पोयटा : वरील सर्व स्पर्श जाणवतात परंतु म व घसरटपणा व स्पर्श सर्वाधिक प्रमाणात माती चकचकीत होत नाही.
९. गळवट चिकन, माती युक्त पोयटा : गळवट पोयट्यासरखी परंतु माती चकचकीत व चिकट वाटते.
१०. चिकन मातीयुक्त पोयटा : पोयटयासारखी परंतु मातीचे चिकटपणा चे प्रमाण जास्त .
११. गळवट चिकनमाती : मातीचा मऊपणा व चिकट पणा याचे समप्रमाण परंतु खरबडीतपणा अजिबात जाणवत नाही.
१२. चिकणमाती : माती अत्यंत चिकट शवयासारखे धागे बनवू शकतात मोऊपना खरबडीतपणा क्वचितच जाणवतो.      कणांचे नाव.           कणांचा व्यास मि. मी .
१.        जाड वाळू               ०.२ ते २.००
२.        वरील वाळू.            ०.०२ ते ०.२०
३.        पोयटा                   ०.००२ते ०.०२
४.        चिकण माती.         ०.००२ पेक्ष्या लहान 
                                       आकाराचे कण.


फुले संगम फुले किमया सोयाबीन जातीचे वैशिष्ट्ये

१.फुले किमया (के,डी,एस) 753 

 फुले किमया हे वाण 2017 मध्ये विकसित झाले. व हे वाण सध्या च्या वातावरणात बदलता निसर्ग यास  हे वाण उत्पादनासाठी खुप फायद्याचे ठरत आहे. असे मागच्या वर्षी आपल्या शेतामध्ये अनुभवास आलेले आहे..

                हे वाण दक्षिण महारष्ट्रत,तेलंगणा,आंध्रप्रदेश, व इतर काही राज्यासाठी शिफारस केली आहे. वाणाची परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस आहे. हा वाण तांबोरा रोगास एलो मोझ्याक  खोड कीड व अळीचा खुप कमी प्रमाणात प्रभाव आढळून आला आहे. मागच्या वर्षीच्या अनुभवातून लक्ष्यात आले आहे या वाणात 18.25%एवढा तेलाचा उतारा असून हे वाण 16 ते 20 क्विंटल प्रति एकरी  उत्पादकता येऊ शकते .या वाणाची योग्य नियोजन केल्यास हे वाण 35 ते 45

क्विंटल एवढी हेक्टरी उत्पादकता देवू शकते .

 

२. फुले संगम (के,डी,एस 726)

               हा वाण महात्मा फुले विद्यापीठ अंतरगत 2016 ला विकसित केला असून हा वाण परिपकाता 115 ते 120 दिवस आहे. तसेच या वाणाची प्रति एकरी  उत्पादकता 14  ते 16 क्विंटल येऊ शकते ..योग्य नियोजन केल्यास याची उत्पादकता  30 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी विक्रमी जावू शकते.

      या जातीची पेरणी मोठ्या अंतरामध्ये केल्यास उत्पादना मध्ये अजून भर पडेल . या जातीचे पेरणी करण्यापेक्षा टोकण केल्यास अधिक फायद्याचे ठरेल         

      वाणाची वैशिष्टे 

      

 1) फुलेसंगम या वाणास तंबोरा रोगाचा प्रादुभाव कमी.येतो 

 2) 115 ते 120 दिवसाचा कलवधी असून सुध्दा खोडमशी व पानावरील ठिपके यास कमी वेळी पडते.

 3) या वाणाचा बुड जड होत असल्याने फळफद्यांची संख्या भरपूर प्रमाणात लागतात.


कापूस लागवडीस एकरी बियाणे

 : 1 एकर ला किती बियाणे लागणार

1) 3*6*1 मध्ये लागवड केल्यास एकरी 2  थोडे जास्त पॉकेट ला थोडे जास्त

2) 4*6*1 लागवड केल्यास 2 पॉकेट अधिक पाऊण पॉकेट 


3) 5*7*1 मध्ये लागवड केल्यास 1/75  पॉकेट या प्रमाणे बियाणे लागेल 


लागवड करताना झाडातील अंतर 1 फूट ठेवावे व एका ठिकाणी ऐकच बी लागवड करावी


सोयाबीन योग्य वाणाची निवड

शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यास आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण नियोजन करणे महत्त्वाचे आहे अनेक शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे का यावर्षी सोयाबीन पिकाचे कोणती जात निवडावी 

आज आपण सोयाबीन पिकामध्ये विक्रमी उत्पादन देणाऱ्या जातीची माहिती घेऊया ह्या जातीचीआपण आपल्या शेतात पेरणी किव्वा टोकन करू शकता त्यासाठी वेगवेगळ्या अंतर पद्धती सुद्धा आपलं निवड करावी लागेल.कोणत्या अंतर पद्धतीत कोणते बियाणे घ्यायचे याची माहिती समोर नक्कीच मिळेल ...

1) के डी एस 726 फुले संगम

या वाणाचे उत्पादन क्षमता जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने केल्यास एकरी 16 ते 18 क्विंटल घेऊ शकता  कालावधी 115 ते 120 दिवसाचा लागवडीची योग्य वेळ 7 जून 15 जून फुलाचा रंग जांभळा

1) फुले कमिया 753 

फुले किमया हे वान 2017 विकसित झालेला आहे या जातीचा कालावधी 105 ते 110 दिवस आहे या जातीची निवड केल्यानंतर आपल्याला वेगळ्या प्रकारचे अंतर पद्धतीचे नियोजन सुद्धा करणे गरजेचे आहे मागच्या वर्षी आपल्या शेतात फुले संगम तसेच फुले किमया याचे उत्पादन घेतले असता दोन्हींची तुलना केल्यास फुले संगम पेक्षा मागच्या वर्षी फुले किमिया हे वाण सरस राहिले फुले किमया चे नियोजन आपण अमृत पॅटर्न पद्धतीने केल्यास एकरी 18ते 20 क्विंटल उत्पादन घेऊ शकता 

3) रुची 7001

रूची 7001 कालावधी 105 ते 110 या वाणाची पेरणी आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने केल्यास याचे उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकते

4) js,2098

जे एस 20 98 ह्या सोयाबीन  जातीची लागवड किंवा टोकण अमृत पॅटर्न पद्धतीने करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता कालावधी 105 ते 110

5) रूची 5001 

कालावधी ,94 ते 96 दिवसाचा शेतकरी मित्रानो जर आपला सोयाबीनची अर्ली व्हेरायटी निवडायचे असेल तर ह्या जातीची पेरणी करून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता ह्या जातीची निवड तूर अंतर पद्धतीमध्ये सुद्धा करू शकता! 

६) रुची 9001

कालावधी 95 ते 100


दिनेश देशमुख...

​​​​​​

​​​​​​

​​​​​


सोयाबीन पूर्व मशागत

सोयाबीन पूर्वमशागत
सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मशागत ही सर्वात महत्त्वाचे आणि पहिली स्टेप आहे अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने सोयाबीन या शेतामध्ये म्हणजेच ज्या शेतामध्ये सोयाबीन घ्यायचे आहे त्या शेतामध्ये पूर्व मशागत करतात..
भारी जमीन🌟 
भारी जमिनीमध्ये जर आपण सोयाबीन पिकाची  पेरणी किव्वा टोकन करत असाल तर अशा ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात मशागत करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच  नागरटी तीन फाळी दोन फाळी ही करण्याची आवश्यकता नाही भारी जमिनीमध्ये खोलवर नांगरटी केल्यास जास्त मशागत केल्यास अशा ठिकाणी पाण्याचा निचरा हा लवकर होत नाही आणि जास्त  प्रमाणात पाणी झाल्यास जमीन चिबड होते.
 आणि तेवढ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे आपल्याला उत्पादन मिळत नाही ह्यामुळे भारी जमिनीत जर आपल्याला सोयाबीन घ्यायचे असेल तर अशा ठिकाणी पूर्वमशागत करताना आपण कल्टीवेटर किंवा रोटावेटर आणि जर आपल्या शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर अशा ठिकाणी पणजी ी ट्रॅक्‍टरच्या साह्याने  करू शकता
पणजी केल्यानंतर किंवा जर आपण नांगरटी केली असेल तर अशा ठिकाणी 1 जून ते पाच जून च्या दरम्यान त्या शेतामध्ये रोटावेटर करायचे आहे

मध्यम जमीन
जर आपल्या शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत असेल आणि त्याच शेतामध्ये पाण्याचा निचरा सुद्धा चांगल्या प्रकारे होत असेल  तर अशा ठिकाणी आपण नांगरटी म्हणजेच दोन फाळी किंवा तीन फाळी हे करू शकता जिथे पाण्याचा निचरा अधिक होतो अशा ठिकाणी आपण जास्त प्रमाणात मशागत केली तर उत्पादनावर फरक पडनार नाही 
आणि जर आपल्याला बेडवर सोयाबीनची टोकण किंवा पेरणी करायची असेल तर अशा ठिकाणी आपण जास्त प्रमाणात मशागत करणे हे गरजेचे असते

 


कपाशीला बेसल डोज चे फायदे आणि नुकसान

बेसल डोजचे फायदे व घाटे

कपासीचे उत्पादन घेण्यासाठी शेतीमध्ये आज मिश्र खतांचा उपयोग अधिक प्रमाणात केला जातो. पारंपरिक पद्धतीमध्ये कापूस लगवडीपासून ते ६५ दिवसापर्यंत जास्तीत जास्त मिश्रण खतांचा (बेसल) खतांचा वापर केला जातो. कापसाची पिकास २ ते ३ पोते एकाच वेळेस मिश्रण करुण पेरले जातात

यास बेसल डोज असे म्हटल्या जाते. पिकास रासायनिक खतांची मात्रा दोन. ते तीन बॅग एकत्र करुन, मिश्रण करुण पेरली जाते. परंतु  या मिश्रण खतांचा योग्य प्रमाणात व् जमिनिनुसार नियोजन न केल्यास उत्पदनामध्ये घट येवू शकते.

      रासायनिक खतांचा वापर सुरवातीला केला तर  कपाशीची वाढ होते सुरुवातीला येणारी फळ फांदी तील अंतर जमिनीपासून ते मुख्य मुख्य फळ फांदितील अंतर  आठ ते दहा इंच पर्यंत जाते

आणि जर आपण सुरुवातीला नत्र अधिक दिले असेल तर खालून येणाऱ्या फळफांद्या चे अंतर जमिनीपासून एक ते दीड फुटापर्यंत येते म्हणजेच दीड फुटापासून पहिल्या मुख्य फळ फांदीला सुरुवात होते 

जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेला कपाशीच्या  प्लॉटची पाहणी केली असेल तर आपल्याला निर्देशनास आले असेल की कपाशीमध्ये सुरुवातीला जमिनीपासून दोन ते तीन इंच पासूनच पहिली मुख्य फळ फांदी येते...

 मिश्र खतांच्या वापरामुले उत्पादनाचा घट येत आहे असे निदौशानस येते. शेतकरी आज शेती करीत असतांना कार्बन कॉफ़ी अधिक प्रमाणात करतो असे लक्षात येते. कारण शे जा शेजा-याने दोन बॅग रासायनिक खतांची पेरणी केल्यास ताबडतोब आपण सुद्धा त्याच खताची पेरनी करतो किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात करतो. कारण   

आपली स्पर्धा शेजारील शेतकर्या सोबत असते त्यांनी जेवढे जास्त खत टाकले त्याच्यापेक्षा जास्त आपण खत देऊन टाकतो आणि परत सर्वांना सांगतो की त्याच्यापेक्षा माझा कापूस उशिरा असून सुद्धा ...आज माझ्या कापसाने त्याचे कापसाला दाबले आता दाबले म्हणजे काय ..म्हणजेच त्याच्या कपाशी पेक्षा माझी कपाशी उंची जास्त झाली!

कपाशी उंच झाली म्हणजे उत्पादन येत नाही कपाशी उंच झाली म्हणजे दोन्ही फळफांद्या तील अंतर वाढले जेवढा कापूस जास्त वाढेल तेवढे उत्पादन आपल्याला कमी येईल.

कपाशी या पिकावर कुठल्याही प्रकारचे मायक्रो न्यूटन वरखत स्तीमुलंत वाढ होणारे कोणतेही औषध याची गरज नाही कपाशी पिकाचे आपण एकदम कमी खर्चामध्ये विक्रमी उत्पादन हे अमृत पॅटर्न पद्धतीने घेऊ शकता

Dinesh Deshmukh


अमृत पॅटर्न कपाशी लागवडीचे फायदे

अमृत पँटर्न चे फायदे : 

१,)     एकरी झाडाची संख्या अधिक बसते.

२,)     कपाशीमध्ये भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते.

३,)     पाते व फुलाची गळ होत नाही. 

४,)     अंतर मशागतीचे कामे सुलभ होते.

५,)     कापूस वेचणी करण्यास सोपे जाते.

६,)     ठिबक सिंचनावरील ३३ टक्के खर्च कमी येते.

७,)     पाट पध्द्दतीने पाणी देण्यास सोयीचे होते तसेच पाण्याची व वेळेची बचत होते.

८,)     फवारणी करण्यास सोयाची होते.

९,)     तण व्यवस्थापण सोईचे होऊन तण व्यवस्थापण खर्चात बचत होते.

१०,)     पाणी व खते देण्यास सोपी पध्दत या पध्दतीमध्ये कापूस दाटी होत नसल्यामुळे किडींचा (पांढरी मासी ) चा प्रादुर्भाव कमी होतो.

११,)     या पध्दतीत पहीले जेवढे उत्पन्न निघेल तेवढेच फरदळीचे उत्पादन निघेल.


गोबर खात डालने का सही समय

बारिश का पानी होने के बाद ही कॉटन में गोबर खात जालना चाहिये गोबर खात डालते समय जमीन गीली होना चाहिए


 


अमृत पॅटर्न कॉटन फार्मिंग

कॉटन मे सबसे ज्यादा उत्पादन देने वाली  टेकनिक अमृत पॅटर्न मे इस तरह से कॉटन लगाया जाता है एक कॉटन एक साल तक रहता है! मी कॉटन तार बाबू यांनी टेलीफोन टेक्निक्स डेव्हलप किया जाता है


Bamboo farming tecnology amrut pattern

अमृत पॅटर्न टेक्निक्स बांबू की खेती करके ज्यादा से ज्यादा मुनाफा ले सकते है इस मे आपको स्टार्टींग टू एंड तक पुरी तरह से जाणकारी दि जायेंगी!


 


मध्यम खेट के लिये कपास का distence

हलकी मध्यम जमीन के लिए कॉटन का डिस्टन्स 4/6/1 होना चाहिए अमृत पॅटर्न टेक्निक्स डिस्टन्स मे ज्यादा से ज्यादा प्लांट राहते है और इसमे ज्यादा सूर्यप्रकाश धूप रहती है इस्मे बोंड सड प्रादुर्भाव काम से कम  होता हैं और पाती गिरणे का प्रॉब्लम नही होता


soyabean new tecnology

kisan bhaiyo aap amrut pattarn tecnology se soyabean ka utapadan 20 se 25 quintal le sakate hai isake liye apko puri tarah se amrut pattarn tecnology se kheti karani hogi

 


No need for separate agriculture budget: Govt

Asserting that it is committed to farmers' interest and farming, the government on Tuesday said in Lok Sabha that there was no need to have a separate budget for agriculture. Replying to a question in the Lower House, Union Minister for Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar said keeping a separate budget for agriculture would neither benefit the country nor the farmers.

He was replying to a question asked by DMK member T R Baalu why the government does not consider bringing a separate budget for agriculture to address the problems of the farmers. During global recession, the DMK member said, India "withstood" because of the agriculture.


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


No need for separate agriculture budget: Govt

Asserting that it is committed to farmers' interest and farming, the government on Tuesday said in Lok Sabha that there was no need to have a separate budget for agriculture. Replying to a question in the Lower House, Union Minister for Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar said keeping a separate budget for agriculture would neither benefit the country nor the farmers.

He was replying to a question asked by DMK member T R Baalu why the government does not consider bringing a separate budget for agriculture to address the problems of the farmers. During global recession, the DMK member said, India "withstood" because of the agriculture.


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


No need for separate agriculture budget: Govt

Asserting that it is committed to farmers' interest and farming, the government on Tuesday said in Lok Sabha that there was no need to have a separate budget for agriculture. Replying to a question in the Lower House, Union Minister for Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar said keeping a separate budget for agriculture would neither benefit the country nor the farmers.

He was replying to a question asked by DMK member T R Baalu why the government does not consider bringing a separate budget for agriculture to address the problems of the farmers. During global recession, the DMK member said, India "withstood" because of the agriculture.


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


No need for separate agriculture budget: Govt

Asserting that it is committed to farmers' interest and farming, the government on Tuesday said in Lok Sabha that there was no need to have a separate budget for agriculture. Replying to a question in the Lower House, Union Minister for Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar said keeping a separate budget for agriculture would neither benefit the country nor the farmers.

He was replying to a question asked by DMK member T R Baalu why the government does not consider bringing a separate budget for agriculture to address the problems of the farmers. During global recession, the DMK member said, India "withstood" because of the agriculture.


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


No need for separate agriculture budget: Govt

Asserting that it is committed to farmers' interest and farming, the government on Tuesday said in Lok Sabha that there was no need to have a separate budget for agriculture. Replying to a question in the Lower House, Union Minister for Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar said keeping a separate budget for agriculture would neither benefit the country nor the farmers.

He was replying to a question asked by DMK member T R Baalu why the government does not consider bringing a separate budget for agriculture to address the problems of the farmers. During global recession, the DMK member said, India "withstood" because of the agriculture.


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


No need for separate agriculture budget: Govt

निसर्ग  शेती ,आध्यात्म आणि विज्ञान यामुळे कितीही संशोधन करा अपुरे आहे .तसेच शेती मध्येही कितीही संशोधन करा सतत काहींना काही शिकायला मिळतच राहते .शेती मध्ये
 बारीक सारीक कायामुळे खूप काही फायदा होतो .त्यामध्ये कापूस दाबनी पायाच्य 


गोबर खाड प्रक्रिया करणे बाद डालणा चाहिए

कपास का ज्यादा से ज्यादा उत्पादन लेणा है तो आपको अमृत पॅटर्न तेकनिक से गोबर प्रक्रिया करणा पडेगा..एक एकड खेत को सिर्फ एक ट्रॉली गोभर खाद लगेगा...आपले पास इस साल गोबर खाद उपलब्ध नाही तो आप अगले साल कर सकते हैं! किसान भाईयों गोभार खाद धूप मे नहीं डा लना चाहिए अधिक जाणकारी आपको कॉटन sabscripation मे milegi


 


बागायती कॉटन लगाने का सही डिस्टन्स कोनसा होना चाहिए

कपास मे सबसे ज्यादा उत्पादन लेना है तो आपको अमृत पॅटर्न टेक्निक से कॉटन लगाना पडेगा कॉटन लगाने का सही डिस्टन्स बागायती क्षेत्र में 5/7/1 किसान भाई इस टेक्निक मे जादा से जादा प्लांट बैठे है ( 7260 ) और ज्यादा से ज्यादा सूर्यप्रकाश धूप मिलती है इसलिये सबसे ज्यादा उत्पादन मिलता है ऐसे ही नही जानकारी आपको यह पे मिलेगी


No need for separate agriculture budget: Govt

Asserting that it is committed to farmers' interest and farming, the government on Tuesday said in Lok Sabha that there was no need to have a separate budget for agriculture. Replying to a question in the Lower House, Union Minister for Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar said keeping a separate budget for agriculture would neither benefit the country nor the farmers.

He was replying to a question asked by DMK member T R Baalu why the government does not consider bringing a separate budget for agriculture to address the problems of the farmers. During global recession, the DMK member said, India "withstood" because of the agriculture.


Farmers keen on hiring 'affordable' Kisan drones

Farmers are keen to use ‘Kisan drones’ to spray pesticides and nutrients on their crops provided they are available on rent at an affordable rate, some farmer organisations told ET.“Usage of Kisan drones will reduce the dependence on farm labour,” said Yashwanth Chidipothu, national spokesperson of Federation of All India Farmers’ Association (Faifa). “However, farmers cannot buy drones on their own. They can hire them.”

The government can put in place some agencies that can buy the drones and rent them to farmers at a rate of up to Rs 350 for spraying insecticides and fertilisers in an acre of land, he told ET. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech on Tuesday had said the Centre will promote Kisan drones to help farmers assess crops, digitise land records as well as spray insecticides and nutrients.

 


तूर सोयाबीन अंतर पीक digram

तूर ऑर कपास अंतर पीक का ज्यादा उत्पादन लेण है तो आपण अमृत पॅटर्न तकनिक से plant too plan row to row distence rakhana padenda niche दिये गाये digran की तरह

 


Soyabean plot line to line distence 4/fut by 2 fit

ये सोयाबीन का प्लॉट पिछले साल अमृत पॅटर्न tevnology से devlop किया हुवा है ! इस प्लॉट का distence प्लांट to plant ६ inch line to line la distence 2,fit bye 4 fit is सोयाबीन प्लॉट की हाईट 5 फिट तक हुई थि